हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन
हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन
हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते.
त्यामुळे हिंदु लोकानाही दफनाची सोय करता येईल काय? ( सध्या लिंगायत समाजात अशी पद्धत आहे. ) दफनाला लाकूड लागत नाही. शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते.
दफन करायचे असेल तर हिंदु धर्मातही एक सोय आहे. मोठा संत होणे आणि समाधी घेणे, पण सामान्याना ते जमणारे नाही. मग सामान्याना अशी सोय आपल्या धर्माने किंवा शासनाने का केली नाही? तसेच एखादी व्यक्ती स्वतःला निधर्मी समजत असेल ( पण जन्माने हिंदु असेल ) तर तिचीही सोय होईल.
हिंदुनी पुढाकार घेऊन हिंदुंसाठी दफनभूमी करावी, अशा विचाराचे कुणी आहे का? अशी दफनभूमी सध्या कुठे आहे का? ( याबाबत धर्म काय सांगतो, हे संबंधितानी जरुर पहावे. पण आपण मेल्यावर एक झाड मरु नये अशी तळमळ असलेल्यानी याबाबत चिंता करायची गरज नाही. ) , एका पंचक्रोशीत तरी अशी सोय हवी.
मेडिकल कॉलेजात देणे, हाही सर्वाना जमणारा पर्याय नाही. ( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. :) आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. :) )
हिंदु धर्मात सरसकटपणे दहन आणि दफन असे दोन ऑप्शन उपलब्ध होऊ शकतील का? याची चर्चा अपेक्षित आहे. दहन : सत्य की थोतांड हा विषय इथे अपेक्षित नाही. ( पण तरीही कुणी चर्चा करत असल्यास त्याला प्रतिबंध केला जाणार नाही. :) )
शाहण्याने आपुले थडगे खणावे
आणि खणताना गाणे म्हणावे. :)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मान्य आहे
मुठमाती देणे
अवयवदान करा.
.
दहनाची कल्पना मलाही पसंत नाही
हो..तशी सोय आहे
पारशी समाजात शहरातल्याच
अशी किती जंगले उरली आहेत? आणि
किती हा निराशावाद!
दहन काय नि दफन काय मृतदेहाची
.
कायदा
.
इतरांची प्रेते जाळावीत म्हणजे
सुपर
वेगळे
मरणोत्तर पार्थिव देह
सहमत आहे.
+१
भारतात इतके प्रचंड वैविध्य
दिल्लीला जाताना ....
रोचक!
तुळजाभवानी चे पारंपारिक
हे अजूनच रोचक. कुठे कशा प्रथा
खानदेशात
खानदेश सोडून अन्यत्र
नाही तशी कुठलीही प्रथा नाही .
.
शवाबद्दल आदर बाळगावा
लायकीवर प्रवेश मिळालेल्या
.
इतकं छान नदीकाठी फुलांच्या
अनौरस संतती आणि हरामजादा
स्वःताचे मढे पुरण्यासाठी धर्म बदलण्याची गरज काय?
सहमत...सहमत...सहमत..
सहमत
ठीक
१. ( आणि तसेही, मेडिकल
( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Smile आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. Smile )हे वाक्य देहदान अथवा अवयवदान या सारख्या फार उपयोगी आणि स्त्युत्य गोष्टींबद्दल सर्वसाधारण लोकांत गैरसमज आणि वैचारीक गोंधळ निर्माण करणारे आहे. केवळ "गम्मत (?!)" म्हणूनही असे करणे एका वैद्यकीय व्यावसाईकाकडून तरी अपेक्षित नव्हते. याबतीत "प्रभाकर पेठकर" यांच्या प्रतिसादाशी १००% सहमत २. दहन-दफन या विकल्पांबद्दल "बाळ सप्रे" यांनी किमान शब्दात चपखल प्रतिसाद दिला आहे. त्यांत अजून थोडी भर अशी की माणूस म्हटला म्हणजे त्याच्या इछा-भावना आल्याच... मग त्या मेलेल्या माणसाच्या असो अथवा त्याच्या जिवंत नातलगांच्या. सभ्य समाजात माणसाच्या प्रेताला केवळ एक बिघडलेली, बंद पडलेली अथवा टाकावू गोष्ट समजली जात नाही, ते याकरताच. युद्धात मारलेल्या शत्रूचे प्रेतही सन्मानाने वागवले जाते तेही यासाठीच. तेव्हा भावनांना "योग्य तेवढे" (आणि केवळ तेवढेच) महत्व देऊन जशी इच्छा असेल तशी आणि जसे जमेल तशी प्रेताची विल्हेवाट लावण्याचे स्वातंत्र्य भारतिय घटनेने सर्व नागरिकांना दिलेले आहे. त्या कृतिचा काही बेकायदेशीर, व्यक्तीविघातक अथवा समाजविघातक परिणाम झाला तर सद्याचा कायदा त्या बाबतीत कारवाई करायला सक्षम आहे. यात धर्म मध्ये आणून वाद घालणे म्हणजे वितंडवादच होईल. ३. लाकडे जाळणे आणि दफनाने जमीन व्यापणे अथवा दूषित करणे यापेक्षा विद्युतदाहिनी हा एक चांगला पर्याय हल्ली शहरांत उपलब्ध असतो.बाय द वे
सॅड बट ट्रू...विशेषतः
+१
.
.
अंत्यसंस्कार
धन्य _/\_
आणि परत जिवंत झाल्यावर
समर्थन दहनाचेही
लेखकला व्यक्तिगत कोणता प्रकार योग्य वाटतो?
वैद्यकीय महाविद्यालया
.