मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे !
तर्हेतर्हेचे प्रश्न पडतात. उत्तरे शोधून सापडत नाहीत. अशावेळी मिसळीवर यावे वाटते.
मिसळीवरचे तज्ञ काही मार्गदर्शन करु शकतील ही आशा असते.
भारत देशामधे अनेक शतकांपासून हिंदू धर्म विद्यमान आहे.
तर असे सांगितले जाते की
या देशात खूप विषमता होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून पिचलेल्या लोकांनी इतर धर्माचा अवलंब केला.
हे कितपत सत्य आहे ?
विदेशी आक्रमकांबरोबर आलेले धर्म इथल्या लोकांनी स्वखुशीने स्वीकारले.
तर मग ते स्वीकारल्यानंतर झोपडीत राहणारे लोक राजवाड्यात गेले का ?
पूर्वीचे गुलाम नंतर राजे नाहीतर निदान सरदार बनल्याची उदाहरणे आहेत का ?
विदेशी आक्रमक जे इथल्या जनतेवर जिझिया कर लादत असत. त्यांना समतावादी कसे म्हणायचे.
ज्यांच्यापर्यंत तलवार पोचली नाही त्यांच्या पर्यंत जिझिया कर पोचला. त्या जिझिया कराला कंटाळून देखील धर्मांतरे झाली.
आज भारतात मोठ्या लोकसंख्येने सौदीतील धर्म स्वीकारला आहे.
त्यांचे रहेन सहेन, हुलिया थेट अरबांसारखा आहे. पण एवढे करून अरब लोक इथल्या अनुयायांना समतेची वागणूक देतात का ? आपले म्हणतात का ?
सौदीतील मुलीशी भारतीय अनुयायांना विवाह करायला बंदी आहे. केल्यास देहदंडाची शिक्षा केली जाते.
धर्मांतरे सक्तीने, स्वखुशीने की फसवून
मूळामधे जे विदेशी मोहम्मद बिन कासिम, अल्लाउद्दीन खिलजी, महम्मद गझनी हे भारतावर आक्रमण करीत.
जो जो प्रदेश बळकावीत. तिथली संपत्ती, पशुधन आणि स्त्रिया लुटत.
पुरुषांना गुलाम बनवीत. स्त्रियांना जनानखान्यात ढकलीत.
अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतर आलेला मलिक काफूर यासारखे लोक सुंदर स्त्रियांची लूट तर करीतच
पण कोवळ्या पोरांनाही सोडीत नसत.
इतर धर्मीयांचा एवढा तिरस्कार करणारे लोक स्वधर्मीयांवर मात्र प्रेमाचा वर्षाव करीत असतील. हे शक्य वाटते का ?
उदा :
शहाजहान निधन पावल्यावर औरंगझेबाने आपल्या भावांची हत्या केली
आणि एक महत्कार्य सर्वप्रथम केले ते म्हणजे आपल्या भावांचे जनानखाने स्वतःच्या जनानखान्याला जोडून घेतले.
त्याचे भाऊ त्याच्याच धर्माचे होते ना !
तर प्रश्न असा की
धर्मांतरे झाली ती समतेच्या अपेक्षेने झाली का ? तसे असल्यास ती अपेक्षा पूरी झाली का ?
पोर्तुगीझांनी केलेल्या धर्मांतराबद्दलही हेच प्रश्न पडतात.
तळटीपः- अल्लाउद्दीन खिलजी, महंमद घोरी यांच्याबद्दल काहीबाही लिहिल्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील
तर त्या भारतीयांनी स्वतःवर इलाज करुन घेण्याची आवश्यकता आहे. आमचा मात्र नाइलाज आहे.
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
हिंदूच जबाबदार आहेत...
...
आज लैच टैम हाये जणू? खूपच
...
अगोदर पासुनच हिरव्या
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म
प्रश्न पडतात ते ठिक आहे,
मार्गदर्शन
परफेक्ट
ही घ्या... (ट्रूथऑरफिक्शन.कॉम)
मला आलेला मेल होता हा. या
सहमत
मिपाचे सनातन प्रभात झाले
-१
शहाजहान निधन पावल्यावर
अमोल उद्गिरकर
सर्व जग इस्लाममय करण्यासाठीच
@इतर धर्मीयांचा एवढा तिरस्कार
लेख बराच अर्धवट आहे.
क्रूरपणे धर्मप्रसार मात्र
इंग्रजांकडून ख्रिश्चन
ओके
१८५७
धन्यवाद
दुरुस्त्या आणी शंका....
कोणताही विचार करतांना 'का' हा
का?
+१०००००००००००००००००००००००००००
वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै
नको...
लोक काही म्हणोत-आपल्याला
वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै
प्रतिसाद आवडला
अवांतर : माझा एक कट्टर
खरं की काय ?
जैनधर्माशी वैदिक धर्माचा
'कनिष्काच्या अध्यक्षतेखाली
अहो राजाने स्पॉन्सर केलेली ती
बळजबरीने अनेक धर्मांतर zआलिच
चला निदान, आपलं निदान या
+१
...
थोडेसे विषयांतर पण...
खाना
ना सं इनामदार यांचे नाव
हा धागा
वॉव !
विचारजंत या शब्दाचा ठसका/करंट
अहो,
हा हा हा ओक्के