राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने
आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात.
जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते.
पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात.
आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते. यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की मतदान जेवणाआधीच व्हायला हवे, एकदा जेवणात सरकारचे मीठ खाल्ल्यावर आम्ही सरकारविरुद्ध कसे मतदान करणार?
यावर आपले मोठे साहेब लगेच म्हणाले, लालूजी के लिये बीना नामक का खाना बनाईये.
मिपाकरांना आवाहन आहे की या प्रकाराची आवडती विधाने संदर्भासह या धाग्यावर टंकावावीत...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उडाले ते कावळे, राहिले ते
सहीच
(No subject)
कावळे नि बगळे...
विलासी राम
हो, राम नाईकांकडे इशारा करून
राज ठाकरे - माझं आणि त्यांचं
हम उनको शिक्षा देंगे
उलट
बरोबर
भापो..
रंजराजन कुमारमंगलम
वाह...!!
ह्या आठवणी क्लिंटन
उन्होने मुझे हकम्मा कहा....
केशरबाई क्षीरसागर
हेही खासच...
हो
काकू
मला वाटते
अजून एक
हमे देखना है, हमे करना है
किस्सा नक्की कुणाचा ते माहिती
आंखों मे पानी आ गया...
ब्रिटीश पार्लमेंट
मस्त धागा मस्त किस्से.
इंदिरा गांधी
प्राडाँशी बाडिस..
अरे
माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले...
आता मला "माजी
I am from Simplicity...
बंड
शाब्दिक कोट्या
आचार्य कृपलानी
परवाचच उदाहरण
रामदास आठवल्यांच्या भयानक कविता
वाह वाह...!
१९९८ लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काही गाणी
अटलजींच्या धोतरावरील डाग
वाहयात बातें करता हैं ये मुशर्रफ...
??
उत्तर..
माणसाने अश्या असांसदीय भाषेचा
आचार्य आत्रे व जगन्नाथ राव जोशी.
"पाण्यातला कस काढून, त्यातून वीज तयार करून...
तसेच पवनचक्क्यांमुळे पाऊस पडत नाही.
:))
हे विधान पुर्णत चुकिचे नाहिये
औष्णिक विद्युत केंद्रात