आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात.
जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते.
पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात.
आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते. यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की मतदान जेवणाआधीच व्हायला हवे, एकदा जेवणात सरकारचे मीठ खाल्ल्यावर आम्ही सरकारविरुद्ध कसे मतदान करणार?
यावर आपले मोठे साहेब लगेच म्हणाले, लालूजी के लिये बीना नामक का खाना बनाईये.
मिपाकरांना आवाहन आहे की या प्रकाराची आवडती विधाने संदर्भासह या धाग्यावर टंकावावीत...
वाचने
66498
प्रतिक्रिया
155
मिसळपाव
प्रतिक्रिया
law will take its own course
In reply to एक सुधारणा by गॅरी ट्रुमन
त्यांची भाषणे आणि घोडे
In reply to एक सुधारणा by गॅरी ट्रुमन
चुकी साठी माफी असावी..मला हा
माफी कशाला?
In reply to चुकी साठी माफी असावी..मला हा by पामर
इंदिरा इ़ज इंडीया..
देवकांत बरूआ
In reply to इंदिरा इ़ज इंडीया.. by बबन ताम्बे
बरोबर !!
In reply to देवकांत बरूआ by गॅरी ट्रुमन
कामराज
लोकसभा निवड णूक १९८४- शरद पवारसाहेबांचे भाषण...
बाबासाहेब भोसले
अबु आझमी
दादा कोंडके
दादा..
In reply to दादा कोंडके by भंकस बाबा
ना.धो. ताम्हनकराचा
In reply to दादा.. by योगी९००
आरपीआयचे खासदार रामदास आठवले