आह्हा!! भन्नाटच. आणि तो क्रमशः पण काय अगदी टाय्मिंग ला आलाय!!
>>"त्याची गरज नाही फिरोज, आता मी काय सांगतोय ते ऐक. गफुरच्या अड्ड्या शेजारच्या लॉजमध्ये गफुर, रघुवीराची प्रेते पोलिसांना आताचं सापडली आहेत आणि त्याच्या जोडीला २ मुली देखील आहेत. चारही जणांना गोळ्या घातल्यायत आणि संशयित म्हणून लॉजच्या मॅनेजरने तुम्हा तिघांची नावे तक्रारीत नोंदवली आहे...."
एकदम सुशि च!
अतिशय जबरी .. एकदम भन्नाट ..
सुहास शिरवळकर "दुनियादारे" सोडले तर वाचलेच नाहियेत .. मागेच चिगो च्या धाग्यावरुन लिस्ट करुन घेतली आहे त्यांची पुस्तके विकत घेण्यासाठी .. त्या आधीच तुमची ही बहारदार कथा वाचायला मिळाली आहे त्यामुळे छान वाटले ..
अशेच लिहिर रहा .. वाचत आहे
डोळ्यापुढं अंधार घेऊन किमान तासभर आडवा, चार दात जमिनीला अर्पण... :)
आणि पर्या, साल्या....इतका घाण ट्विस्ट? दिडशेच्या वेगात चाललेली गाडी गचकन १८० अंशात वळवल्यागत झालं ना बे.
बहोत खुब..बहोत खुब!
बाकी पूढील भाग लवकर यावा असे वाटते पण तो येईलच अशी अपेक्षा नाही , कारण शेवटी सूशीच्या कथांचे/त्यातील प्रसंगांचे व्यवस्थीत पारायण करणे मग त्यानंतर त्यात स्वतःच्या ओळी शींपडने हे इतक सोपं आहे काय ? आय मीन तूला आर.एन.डी. साठी वेळ हा द्यावाच लागेल.... तरीपण आतूरतेने वाट पाह्तोय....पूढील भागाची.
पराषेठ,
शैली सुरेख जमली आहे, आणि आत्त्तापर्यंतच्या भागात काळाचे भान सुंदर राखले गेले आहे (ह्या नायकांचा काळ जुना आहे, साधारण ऐंशीच्या मध्यातला) त्यामुळे 'सेल फोन' नसणे वगैरे उत्तम जमवले आहे.
चौघाना एकत्र आणण्याची कल्पना (नाविन्यपूर्ण नसली) तरी खूपच 'एक्सायटींग' आहे. ह्यापूर्वी 'गुरुनाथ नाईकांनी' असा प्रयत्न केला होता, एका दिवाळी अंकात - त्यांचे सगळे मानसपुत्र (गरुड, गोलंदाज, तीरंदाज, कॅप्टन दीप वगैरे) त्यांना भेटायला येतात, पण शेवट 'हे नाईकांचे स्वप्न होते' असे दाखवून फारच पोपट केला होता.
सु. शि. नी पण असा प्रयत्न एका कादंबरीत केला होता, ह्यात मंदार आणि फिरोज एकत्र होते पण त्यात मंदार फक्त शेवटी फिरोजचा जीव वाचवतो, एकत्र कथानक नव्हते, तसेच नक्की आठवत नाही पण अमर सुद्धा मंदार किंवा फिरोज बरोबर होता.
अशा कथानकासाठी 'स्पीड' अत्यंत गरजेचा आहे आणि पुढचे भाग पटापट टाकणे हेही :)
पुलेशु.
आणि पुढच्या भागाची वाट पहायला लावणारंही.
@वाचकः मला पहिला भाग वाचल्या पासूनच गुरूनाथ नाईकांच्या 'गरूड' आणि इतर कथांची आठवण येत होती, शैली वेगळी असली तरीही विषय असेच. नाईक म्हणे अजूनही लिहितात, आणि त्यांनी नुकताच १२०० पुस्तकं लिहून विक्रम केला आहे. मिळालं तर पुन्हा वाचायला हवं. त्यांच्या विषयी आधिक माहिती इथे मिळाली.
हे ठाऊकच नव्हतं द्येवा! :)
तरीच मी विचार करतोय, २०१० सालात गुरुनाथ नाईकांची एव्हढी पुस्तकं रॅक्सवर का दिसतायत.
ग्रेट! पुढच्या 'भारत'वारीत आता गुरुनाथ नाईक कलेक्षन :)
धन्यवाद बहुगुणी.
>>सु. शि. नी पण असा प्रयत्न एका कादंबरीत केला होता, ह्यात मंदार आणि फिरोज एकत्र होते पण त्यात मंदार फक्त शेवटी फिरोजचा जीव वाचवतो, एकत्र कथानक नव्हते,<<
बरोबर.. पुस्तकाचे नाव "हव्यास"..
>>तसेच नक्की आठवत नाही पण अमर सुद्धा मंदार किंवा फिरोज बरोबर होता.
हां, बरोबर बोलताहात. मलापण नाव आठवत नाही, पण फिरोज आणि अमर एकत्र होते. आणि ही कादंबरी सुशिंनी एका मोठ्या ब्रेकनंतर (सामाजिक कादंबर्यांनंतर) लिहीली होती...
बरोबर.. पुस्तकाचे नाव "हव्यास".. >>
हव्यासच !!
हां, बरोबर बोलताहात. मलापण नाव आठवत नाही, पण फिरोज आणि अमर एकत्र होते. आणि ही कादंबरी सुशिंनी एका मोठ्या ब्रेकनंतर (सामाजिक कादंबर्यांनंतर) लिहीली होती... >>
फिरोज आणि अमर !! आणि मंदार ! अर्धवट राहीली होती बहुतेक !!
अवांतर : चिन्म्या , अरे महिना नाय झाला रे अजुन !!
ती नाही. संदिप म्हणतो ती असेल कदाचित. एक रेफरन्स देतो. त्यात इं. ब्रिजेश लाल असिस्टंट पोलिस कमिश्नर झालाय..
@ सुहास
>>अवांतर : चिन्म्या , अरे महिना नाय झाला रे अजुन !!
हॅ हॅ, लाजलो बगा मी... ;-) बायकोलापण "सुशिं"ने झपाटावं, ह्यासाठी प्रयत्न सुरु झालेयत भाऊ..
नाव नाय आठवत, पण गोष्ट आठवतेय!
फिरोज एका सोशल क्लबच्या नाटकात हिरोचं काम करत असतो. त्या नाटकाच्या शेवट फिरोज मरणार आणि त्याला शवपेटीकेत घालून नेणार असा असतो. तर व्हिलन (आठवत नाही) डाव करुन खरी शवपेटीका वापरुन फिरोजला जिवंत पुरायची व्यवस्था करतो.
व्हिलनच्या दुर्दैवाने मंदार ते नाटक पहायला आलेला असतो. त्याला शंका येते आणि तो व्हिलनच्या गुंडांचा पाठलाग करतो. फिरोजला जिवंत समाधीतून वाचवतो. मग दोघं मिळून व्हिलन, त्याचे गुंड वगैरे लोकांना देमार कुटतात.
हा सगळा कुटाणा कुणी व्हिलन फिरोजच्या खुन्नसमध्ये हे सगळं करतोय अशा ष्टोरीलाईनसाठी आहे.
आता पराला पुस्तकाचं नाव आठवेल!! :-)
--असुर
माझ्या अंधुक आठवणींनुसार सुशिंचे मानसपुत्र एकमेकांना ओळखत असत.म्हणजे मंदार पटवर्धन नायक असलेल्या कादंबरीत मंदारच्या तोंडुन अमर विश्वासचा निष्णात वकील असा उल्लेख होता.पण कथासूत्रात मात्र एकच नायक होता.
बाकी सार्या हॉलिवुड सुपरहिरोंना एकत्र आणण्याची किमया स्केरी मूव्हीज मध्ये पाहीली होती.
प्रतिक्रिया
वाचत आहे......
भन्नाट ...
+१
+२
वाचतेय!
आह्हा!! भन्नाटच. आणि तो
लै भारी !!! पुढचे भाग पटापट
लै भारी !!! पुढचे भाग पटापट
खरंच भन्नाट !
चांगले लिखाण झालेय. पण पहिले
अतिशय जबरी .. एकदम भन्नाट ..
झकास.. भन्नाट आहे
काही काही संदर्भ टिपिकल सुशि स्टाईल...
यस्स..
अगदी अगदी!
सुपर्ब बॉस...
पुढचे भाग लवकर लिवा राव !! हा
क्रमशः
ऊच्च !! ऊच्च !! ऊच्च !! ऊच्च
झक्क्कास
हाही भाग सुंदर..
असेच
पऱ्या.. एकदम
भयानक वेग... पुभालटा.
+१
झकास!
झ..का..स...!! पुढच्या भागाची
लय झ्याक लय भयाण लय अफलातून लय तूफान............. :)
१००००००००००००००००००+
+१
आदित्य भौ शी १००% सहमत
शैली सुरेख
लिखाण नक्कीच खिळवून ठेवणारं आहे..
आँ?
@ वाचक...
बरोबर.. पुस्तकाचे नाव
फिरोज आणि अमर एकत्र
मलापण नाव आठवत नाही, पण फिरोज
अहो परावळकर भौ...
नाव नाय आठवत, पण गोष्ट
"अ कॉफिन फॉर यू"
अरे असुरभौ...
माझ्या अंधुक आठवणींनुसार
मस्त बे पर्या!!!! भाड्या
मस्त
आवडलं आहे!
लेखन एकदम ढिशुम ढिशुम आहे
खरंच भन्नाट
छान आहे!
हा भाग सर्वात जास्त आवडला.