चांगला लेख! पण एक गोष्ट मात्र आहे, इतका कर्जबाजारी आणि भिकारी देश असून सगळ्या जगास वेठीस धरल आहे. अगदी अमेरीकेला सुद्धा माफी मागायला भाग पाडलं त्यांनी. आणि आपण एक महाशक्ती होन्याच्या मार्गावर असूनही २६/११ साठी जबाबदार लोकांच्या केसालाही हात लावू शकलो नाही! :(
भारतात पुन्हा हल्ला झाल्यास युद्ध भडकेल
'नोव्हेंबर 2008मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने बराच संयम बाळगला. यापुढे असा हल्ला झाला, तर राजकीय दबावामुळे भारत सरकारला "काहीतरी' कारवाई करावी लागेल.' असे अमेरिका सांगते आहे.
काळजी करू नका, हजारो मारले गेले कि काहीतरी कारवाई (राजकीय दबावामुळे) नक्कीच होईल आणि ती होण्यासाठी पुढच्या हल्ल्याची वाट बघण्यापलीकडे एक सामान्य माणूस काही करू शकत नाही. so wait and watch.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4820713.cms
हल्ल््यात जे मारले गेले, त्यांचे कुटुंबीय दु:खाचे कढत उसासे अनुभवत असताना, दुसऱ्या बाजूला त्याच नराधमाच्या रक्षणासाठी इंडो-तिबेट तुकडीचे शूर शिपाई नेमण्यात आले आहेत. आर्थर रोड जेलला सैनिकी छावणीचे रुप आले आहे. कसाबच्या रक्षणासाठी दररोज दहा ते पंधरा लाख रुपये खर्च होतात, अशा बातम्या आहेत. हे सारे कशासाठी? कराडो भारतीयांनी ज्याला टीव्हीवर 'रंगे हाथ' पकडले व नंतर ज्याने स्वत:च गुन्हा मान्य करुन फाशीचीच मागणी केली. त्याच्यावरच दयेचा वर्षाव कशासाठी? ज्याने केवळ कायदाच नव्हे, तर मानवता पायदळी तुडवली व भारतीय लोकशाहीचा व संस्कृतीचाच अपमान केला, त्यालाच 'कायद्याचा न्याय' मिळावा, म्हणून काही मंडळींचा जीव इतका धायकुतीला का येतो?यालाच कायद्याचे राज्य म्हणतात का? तसे असेल, तर हा कायदा कोणासाठी? निरपराध मारल्या गेल्या जनतेसाठी की, त्यांच्या मारेकऱ्यांसाठी? महत्त्वाचा कोण? शांतताप्रिय नि:शस्त्र ससे की, त्याला मारणारा सशस्त्र क्रूर व कपटी पारधी?
>>ती होण्यासाठी पुढच्या हल्ल्याची वाट बघण्यापलीकडे एक सामान्य माणूस काही करू शकत नाही. so wait and watch.
वाचून खूप त्रास झाला. पण सत्य नाकारता येत नाही हे ही तितकच खरं आहे! आपण लिहिलेलं भितीदायक असल तरी सत्य आहे :(.
लेख , मूळ "कॅनेडियन " महिलेचा लेख व पा़किस्ताना मधिल प्रतिक्रिया "जगाला "विचार करयला भाग पाडतिल अशाच आहेत.
पाकिस्ताने भारत द्वेश सोडून स्वःतच्या ऊत्कर्षाचा विचार केला , तर ऊपखंडात शांतता / समॄध्दी प्रसथापित होईल असे जसवंत सिंगांच्या एक विधान आहे.
अजुन असे "भरपूर" वैचारिक लेखन वाचायला मिळावे ही इच्छा.
पाकिस्तान सरकारचे आणि तिथल्या धनवंत लोकांचे धोरण भारतविरोधी आहे हे पूर्णपणे मान्य.....
आय एस आय तिथल्या लष्करे तायबा इत्यादि संघटनांना प्रोत्साहन देते हेही पूर्णपणे मान्य.....
पण म्हणून नैसर्गिक पूरामुळे तिथल्या सामान्य गरीब जनतेवर आलेल्या संकटाला पुरेसा जागतिक प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यात आनंद मानणे हे मनाच्या क्षुद्रतेचे लक्षण आहे...
इथल्या काही यशस्वी ह्युमॅनिटी हेटर्सचं काही वाटलं नाही पण काळेकाका यू टू? :(
अवर कल्चर हॅज टॉट अस मच बेटर दॅन दॅट!!!
पाकिस्तानातल्या काही संस्था भारतात आतंकवाद माजवण्याचा प्रयत्र्न करतात हे सत्य आहे....
पण त्याचा बदला म्हणुन पाकिस्तानातल्या (किंवा अन्य कुठल्याही शत्रूदेशातल्या!!!) सामान्य जनतेचे सर्वस्व गमावण्यात आनंद मानणे हे विकृतीचे लक्षण आहे...
मला शरम वाटते.....
कारण जर मला यांत आनंद वाटला तर मी ही त्या भारतद्वेषी पाक्यांच्याच रांगेत येऊन बसतो...
आणि मला ते कदापिही मान्य नाही.....
भारतात आतंकवादी येतात ना?
मग हाणा ना त्यांना!! सुपरपॉवर आहोत ना आपण?
मग कसाबला आणि अफजल गुरूला पकडा आणि हाणा...
त्यांच्या घरादाराला आणि फारतर कुत्र्यालाही हाणा...
जरूर पडेल तर एन्काऊंटर झालं असं दाखवा....
आय डोन्ट हॅव प्रॉब्लेम विथ दॅट....
पण जेंव्हा आम्हाला आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या निरपराध आणि अबला जनतेला त्यांच्या परराष्ट्रिय धोरणात काहिही मत नाहिये....
तेंव्हा तिच्या हालांत आनंद मानणं हे पुरुषत्वाचं लक्षण निश्चित नाही.....
मे द अल्मायटी ब्लेस यू!!!
आमेन!!!!
तरी वाटतच होत मानवतावादी अजुन कसे आले नाहीत.....बाकी भरल्या पोटी व कडक सुरक्षेच्या किल्ल्यात राहणार्याला वि़कृत भारतियांची किव येणारच म्हणा.
कसाबचा बाप खुप श्रीमंत होता. कसाब एशाआरामाची जिंदगी सोडुन फक्त इस्लामखातर भारतावर हल्ला करायला तयार झाला हे आजच कळाले.
>>>>तरी वाटतच होत मानवतावादी अजुन कसे आले नाहीत..
खी खी खी
पाकड्यांकडे [आदराने लिहितोय. नाहीतर म्हणाल किती हा द्वेष] पाहण्याची दृष्टी त्यांच्या वृत्तीमुळे जगभर बदलत चालली आहे. [विदा नाही. संदर्भ नाही] त्यामुळे मदतीचा ओघ कमी होतोय त्याची काही स्पेशल कारणे असतील असे वाटत नाही.
अवांतर : काळे साहेब, काश्मीरबाबत घटनेत दुरुस्ती आणि त्यांच्या स्वांतत्र्याच्या विचाराचा आदर केला पाहिजे. असे मत काश्मीरच्या अभ्यासगटाने व्यक्त केले आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे.
-दिलीप बिरुटे
अवांतर : काळे साहेब, काश्मीरबाबत घटनेत दुरुस्ती आणि त्यांच्या स्वांतत्र्याच्या विचाराचा आदर केला पाहिजे. असे मत काश्मीरच्या अभ्यासगटाने व्यक्त केले आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे.
+१ सहमत आहे. पुढे जाऊन कोणत्याही पक्षाने कधी वेगळ्या महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्राच्या संपूर्ण स्वायत्ततेची मागणी केली तर या अभ्यास गटाच्या सदस्यांचा पत्ता नोट करून ठेवला पाहीजे. समर्थनार्थ लगेच बोलावता येईल. :) उगाच कोणी देशद्रोही वगैरे म्हणायला नको. :)
काश्मीरबाबतच्या या "अभ्यासगटा"ची स्वामिनिष्ठा वाखाणण्यासारखी आहे. या आधीच पाडगावकरांनी "पाकिस्तानलाही या संवादात सामील करून घेतले पाहिजे" असे सांगून 'सूतोवाच' केले होतेच. जे असे बोलतील अशांचीच या गटावर नेमणूक झाली असावी काय? ताईसाहेबांनी आपल्या पंतप्रधानांना या गटाने "काय बोलले पाहिजे" हे सांगितले असेलच व "जो हुकम" करीत तसा निरोप त्यांना पोचलाही असेल.
आता तर "इंचा-इंचाने"च्या जागी "यार्डायार्डाने" हा शब्दप्रयोग करावा लागणार असे दिसते.
गिलानीसारखा देशद्रोही खुद्द दिल्लीत येऊन भारतापासून अलग होण्याची गर्जना करून गेला. हेच कुणा दुसर्या नेत्याने केले असते तर त्याला तिथल्यातिथे पकडले असते. पण गिलानी वेगळे! ते श्रीनगरला परत गेले व पत्रकारांनी छेडले असता "माझ्याविरुद्ध ९० गुन्हे दाखल आहेत, त्यात हा ९१वा!" असे अपमानास्पद उद्गारही काढायला त्यांनी कमी केले नाहीं.
सध्या बिहारच्या निवडणुका चालू आहेत व राहुल'बाबा' RSS आणि SIMI कसे एकासारखे एक आहेत हे पटवून देत आहेत. मग "आहिस्ता कदम"चाच सल्ला सार्या सरकारला दिला गेला असणार!
घटनादुरुस्तीबाबत खालील दुव्यांचा अभ्यास सुरू आहे आणि तो झाला कीं लिहीन!
http://greaterkashmir.com/news/2010/Oct/21/op-ed.asp
http://www.greaterkashmir.com/news/2008/Dec/5/sheikh-abdullah-the-architect-of-modern-kashmir-7.asp
http://www.indocommunity.us/Kashmir_Task_Force_files/news54.pdf
http://www.kashmir-information.com/crescent/chapter2.html
काश्मीरमधील फुटीरवादी संघटना हुरियत कॉन्फरन्सच्या सय्यद अली शाह गिलानी याने अभ्यास गटावर सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती. सदरील शिफारसी पाहिल्यानंतर त्यांना आनंद वाटला असेल.
>>>घटनादुरुस्तीबाबत खालील दुव्यांचा अभ्यास सुरू आहे आणि तो झाला कीं लिहीन!
नक्की लिहा. वाट पाहतोय. दुव्याबद्दल धन्यु.
-दिलीप बिरुटे
कसाबचा बाप खुप श्रीमंत होता. कसाब एशाआरामाची जिंदगी सोडुन फक्त इस्लामखातर भारतावर हल्ला करायला तयार झाला हे आजच कळाले.
रियली? कसाब अन्नाला मोताद झालेला भाडोत्री आहे!!!!
कसाब आणि अफजल गुरूला पकडा आणि हाणा!!!
यांतलं काय तुम्हाला कळलं नाही?
:)
मग भारतियांच्या बरोबर इतर देशातील लोकाची पाकिस्तान विषयी इतकी टोकाची भुमिका व्हायची गरजच काय होती?
हेच हरामी भिकारी पाकिस्तानी अमेरिका व इतर देशातील लोकानी पाठवलेल्या रोट्या खावुन काम न करता मदरश्यात जातात व बंदुका हातात घेवुन आपल्यावर रोखतात.ते पुरात जर मरत असतील तर आम्हाला आनंद होणे साहजिकच आहे.पाव्हण्याच्या काठीने जर साप मरत असेल तर त्यात वावगे काय?त्यात कसली विकृती आहे हे जरा मला समजावता काय?कसाब किंवा इतर अतिरेकी हे गरीब व भिकार कुटुंबातुनच आले होते.जर कीडच मुळातुन मरत असेल तर त्याचा आनंदच आहे.
अरे, पाकिस्तानातील रुलिंग क्लास ही तालिबान पाठीराखी भूमिका घेत आहे म्हणुन इतर देशातील लोकांचे मत त्यांच्याविरुद्ध होत चालले आहे. आणि त्याबद्दल मलाही आनंद वाटतोच! आपण जे इतकी वर्षे उर्वरित जगाला घसा फोडून सांगतो आहोत ते आत्ता त्यांना पटायला लागलंय! देरसे आये दुरुस्त आये!!!
पण पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक दुर्घटनानी जेंव्हा एखाद्या भूभागातली जनता हालअपेष्टा सोसत असते तेंव्हा तिला मदत करायची नसेल तर जाऊ द्या पण तिच्या हालांमध्ये आनंद मानण्यात माणुसकी आहे काय? त्या कनेडियन लेखात तर तोच सूर आहे!! तूच विचार कर आणि सांग ना मला!!!
उलट त्या सामान्य जनतेबद्दल सहानुभूती दाखवली तर कदाचित (आणि पुन्हा सांगतो कदाचित!!) कसाबसारखे भूखमंगे दहशतवादाच्या वाटेला जाणार नाहीत कदाचित!!!!
आमेन!!
एखाद्या समस्येबद्दल तिथल्या गरीब आणि भिकार जनतेचा नायनाट करणं हा उपाय होऊ शकतो का?
मुंबईकर,
पिडां
>> पण पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक दुर्घटनानी जेंव्हा एखाद्या भूभागातली जनता हालअपेष्टा सोसत असते तेंव्हा तिला मदत करायची नसेल तर जाऊ द्या पण तिच्या हालांमध्ये आनंद मानण्यात माणुसकी आहे काय?
जनता ? कुठली जनता.. पाकिस्तानात पुर आल्याचा मलाही फार आनंद झाला व त्यात काही लाख पाकडे मेले याचा तर फारच आनंद होतोय.. कारण ते जे काही लाख होते त्यात ९० % दहशतवादी किंवा दहशतवादास पाठींबा देणारेच असणार यात मला काहीच शंका नाही.. मुंबई हल्ल्यानंतर हे काही लाख लोक खरेतर भारत सरकारनेच ठेचायला हवे होते, पण काय करणार राज्यकर्त्यांना पारंपारीक 'षंढपणा' नडला.. पण आता निसर्गच त्यांच्यावर सूड ऊगवतोय तर होऊन जाऊअ दे ना.. ईथे तरी मानवतावादी मंडळींनी आड येऊ नये.. कारण जे मेलेत ते मानव नाहीतच.... ऊलट भारताने एक नद्याजोड प्रकल्प लवकरात पुर्ण करून सगळ्या नद्यांचे पाणी पाकिस्तानात सोडावे.. ऊरला सुरला पाकिस्तानही अरबी समुद्रात बुडवावा... तिथलं एकही बेणं शहाणं नाही..
पण त्याचा बदला म्हणुन पाकिस्तानातल्या (किंवा अन्य कुठल्याही शत्रूदेशातल्या!!!) सामान्य जनतेचे सर्वस्व गमावण्यात आनंद मानणे हे विकृतीचे लक्षण आहे...
असे चर्चेत काळेसाहेबांनी म्हणलेले दिसले नाही. त्यांचा मुद्दा त्यांनी ठळक अक्षरात लिहीलेला आहे: या उपहासपूर्ण शैलीत लिहिलेल्या लेखातून पाकिस्तानबद्दलची आम पाश्चात्य जनतेची सहानुभूती काशी कमी-कमी होत चालली आहे हे दिसून येते.
कदाचीत त्यांच्या इतर लेखनविषयांचा आणि राजकीय मतांवरून असे गॄहीत धरले गेले आहे की त्यांना आनंदच झाला आहे वगैरे. अर्थात त्यांना झाला का नाही याची मला कल्पना नाही. ;) पण जे काही लिहीले आहे त्यातून असे वाटले नाही.
आम्ही आम्हाला काय वाटलं ते सांगितलं...
काळेकाकांबद्दल काय अपेक्षा आहे ते ही सांगितलं...
काळेकाकांना तसा आनंद झाला आहे की नाही याची माहिती नाही...
पण त्यांच्या अभ्यासूव्रूत्तीविषयी आदर असल्याने त्यांना जर आनंद झाला तर त्याचं मनस्वी दु:ख्ख वाटेल!
:(
इतरांविषयी तसं वाटेल असं म्हणता येणार नाही....
every Pakistani is either terrorist or potential terrorist असे मी कुठेतरी वाचले होते. ते फारच बरोबर आहे. त्यामुळे त्या पुरामध्ये असेच काही अतिरेकी आणि भावी अतिरेकीही मारले गेले असतील. भारतासाठी चांगलेच आहे. भारताने दिलेली मदत स्वीकारताना पाकिस्तानने जो मानभावीपणा केला तो बघून फारच राग आला. म्हणजे भीक तर हवी आहे पण तुमच्याकडून direct नको असेच म्हणण्यासारखे आहे. सुंभ जळला तरी पीळ काही गेला नाही. भारत आणि इस्रायेलच्या मानवतावादी कार्यकर्त्यांना पाकिस्तानात मदतकार्य करण्यासाठी येण्याची बंदी घातली होती.
त्यांच्या घरादाराला आणि फारतर कुत्र्यालाही हाणा...
पिडा काका मग तर तुम्ही त्याच्या घरादाराला हाणण्याला पण विरोध केला पाहिजे. त्यांची काय चुक? ते तर गरीब बिचारे लोक आहेत. सर्वस्व (पक्षी: पोटचा गोळा) गमावण्याच्या मार्गावर आहेत. अश्या लोकांना का हाणायचं? फक्त त्यांच्या पोटी असा पुत्र निपजला म्हणुन. त्यांच्या पोटी कसाब किंवा अफजल निपजला यात त्यांची काय चुक? आणि बिचार्या मुक्या कुत्र्याची काय चुक? (तोही माणूसच आहे ना शेवटी?)
प्रिय पिवळा डांबिस,
मी नेहमीच म्हणत आलो आहे कीं कुठल्याही देशाचे सरकार आणि जनता यात गल्लत करू नये आणि मी करत नाहीं. मला पाकिस्तानी जनतेचे टीव्हीवर पाहिलेले हाल, तेही रमजान महिन्याच्या उपासाच्या महिन्यात, पाहवले नाहींत. पण गिलानींना आणि जरदारींना याची पर्वाच नव्हती. दोघेही आपापली खासगी कामें करून मग मदतकार्याला लागले. जरदारी तर युरोप-इंग्लंडमध्ये आपल्या मुलाच्या 'प्रोमो'त गुंतले होते! हे नक्कीच संतापजनक होते.
पण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांची पापें त्यांना भोगायला न लागता त्यांच्या जनतेला भोगावी लागली याचे वाईट वाटते.
पाकिस्तानी सरकार पैसेखाऊ आहे, तिथले नेतृत्व स्वार्थी आहे, लष्कर बदमाष आहे व ISIबद्दल तर लिहायलाच नको पण यांची पापे जनतेने कां धुवावीत? (आपलेही सरकार पैसेखाऊ आहे, पण आपले नेतृत्व तसे नक्कीच बरे आहे, आपले लष्कर तूलनेने खूपच चांगले आहे व रॉबद्दल मला फारशी माहिती नाहीं! पण अशा खात्यांबद्दल फारशी माहिती नसणे हेही त्यांच्या यशाचे एक चिन्हच आहे.)
हा मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद!
(अवांतर आणि गमतीने: पिवळा डांबिस या नावामागे प्रिय लावताना जरा विचार करावा लागला हे मात्र खरे!)
इसवी सन २०२५
नुकत्याच हाती आलेल्या बातमीतून हे पुन्हा सिद्ध झालेले आहे कि, काल पुणे येथे झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग आहे. त्याचा भयंकर अतितीव्र कडक भाषेत निषेध माननीय पंतप्रधान यांनी पुन्हा केला. इथून पुढे असा हल्ला खपवून घेण्यात येणार नाही अशी ताकीद पुन्हा देण्यात आली. असे हल्ले होऊ नये म्हणून पुन्हा 'भारत बचाव' समिती स्थापन करण्यात आली.
प्रसंगी पुण्यातील मेट्रो रुळावरून पुन्हा घसरल्याने जवानांना यायला उशीर झाला त्यामुळे जवानांना एक हेलीकॉप्टर देण्याचे आश्वासन पुन्हा देण्यात आले. तसेच काही वीर बुलेट प्रुफ जॅकेट नसल्याने पुन्हा दगावले, म्हणून त्यांना उच्च दर्जाचे जॅकेट देण्याचे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कबूल केले. आणि अश्या लहान सहान गोष्टी होतंच असतात, त्या मनावर घेऊ नका. असे बोलून जनतेचे पुन्हा सांत्वन केले.
५०० मृत झालेल्याच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख, जखमींना २५ लाख देण्यात येतील असे पुन्हा जाहीर करण्यात आले. मृतांना उद्या पुन्हा श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे, तरी कृपया पुन्हा उद्या सर्वांनी हातात पेटलेल्या मेणबत्त्या घेऊन शनिवारवाडा येथे हजर रहाणे.
भारताने युद्ध करून आशियातील शांती पुन्हा भंग करू नये, यासाठी अमेरिकेतून पुन्हा दबाव टाकण्यात आला.
कॅनडाच्या क्यूबेक या राज्याची राजधानी "माँट्रियल" येथून प्रसिद्ध होणार्या "ला प्रेस" या वृत्तपत्रातील श्रीमती पॅट्रिस लागासे यांनी लिहिलेला एक सुरेख लेख अलीकडेच माझ्या वाचनात आला. हा सुरेख लेख मूळ इंग्रजीत वाचावा अशी मी सर्व 'मिपा'करांना सुचवू इच्छितो..
मुळ लेखक श्रीमती नसुन श्री असावा असे वाटते.
संदर्भासाठी हा दुवा पहाता येईल. या संदर्भात जाणकारांनी प्रकाश टाकावा.
देशपांडेसाहेब,
जरा चेक करून सांगतो. पॅट्रिस हे पॅट्रीशियाचे संक्षिप्तीकरण असेल असे वाटून मी त्या लेखकाचे नाव श्रीमती केले. नक्की कळल्यावर दुरुस्त करतो.
काळे
देशपांडेसाहेब,
मी माझ्या टोरांटोनजीक रहाणार्या मावसबहिणीला "Patrice" बद्दल कालच विचारले. तिने तिच्या माँट्रियलमध्ये रहाणार्या मैत्रिणीला विचारून मला लिहिले आहे कीं Patrice हा पुरूषच आहे!
मी आता विकास-जींना विनंती करतो कीं त्यांनी ही दुरुस्ती करून लेख सुधारावा!
अमेरिका जोपर्यंत पाकड्यांना फंडींग करत राहील तोपर्यंत पाकड्यांना काहीच फरक पडणार नाही, आणि पडलाच तर पाकडे चीन कडुन भीक मागतील.
पाकडे भिकेला लागले तरी हिंदुस्थानच्या विरुद्ध कारवाया करण्यास थांबणार नाहीत...
सध्या दुसर्या कारगिलची वाट पाहत आहे...
एक गोष्ट आठवली.
एक अमेरिकन भिकारी आणि एक पाकिस्तानी भिकारी एका पार्कात नेहमी भेटत असत. अमेरिकन भिकार्याला फार पैसे मिळत नसत, तर पाकिस्तानी भिकारी भरपूर कमवत असे.
एकदा अमेरिकन भिकारी पाक भिकार्याला म्हणाला, "गड्या, मी हातात बोर्ड घेऊन बसतो, मी उपाशी आहे, मला थोडे पैसे द्या, तर कोणी पैसे देत नाहीत. तुला एवढे पैसे कसे मिळतात?"
पाक भिकारी म्हणतो, "हॅ हॅ हॅ, मी पण बोर्ड घेऊन बसतो, त्यावर एवढंच लिहितो, की मी पाकिस्तानी आहे आणि मला पाकिस्तानात कायमचं परत जायचं आहे. पण १० डॉलर्स कमी पडतायत! येणारा जाणारा प्रत्येकजण १० डॉलर्सची नोट माझ्या पुढे टाकतो!"
तात्पर्य........(वेगळे सांगायला नकोच!)
१) प्र. तुमच्याकडे एका बंदुकीत दोन गोळ्या असतील आणि तुमच्यासमोर जर सद्दाम हुसेन, ओसामा लादेन आणि पाकिस्तानी माणूस असे तिघे जण असतील तर तुम्ही कोणाकोणाला गोळ्या घालाल?
उ. दोन्ही गोळ्या पाकिस्तानी माणसाच्या डोक्यात घालेन.
२) एकदा ओबामा आणि मनमोहन सिंग बार मध्ये बसलेले असतात. तेवढ्यात एकजण त्यांना येऊन विचारतो की तुमची चर्चा कशावर सुरु आहे? मनमोहन सिंग म्हणतात आम्ही आत्ताच ठरवले आहे की उद्या पाकिस्तानवर एक nuclear bomb टाकून सर्वच्या सर्व पाकिस्तानी माणसे आणि एक mechanic मारून टाकायचा. तो माणूस त्यांना विचारतो : "mechanic ला कशासाठी मारताय?" मनमोहन सिंग ओबामांकडे वळून म्हणतात: "बघा.. मी म्हणालो नव्हतो पाकिस्तानी माणसाची काळजी कोणालाच नाही म्हणून..."
कश्यावरुन अमेरिकेतील हे जे राज्यकर्ते आहेत, जे पाकिस्तानींना मदत करत आहेत, तेच त्यातील हिस्सा खात नसतील? म्हणजे पाकिस्तानात पैसा पोहोचवायचाच पण तिथुनच परस्पर आपल्या स्वीस खात्यात वळवायचा..असं कशावरुन होत नसेल. सध्याच आलेल्या ह्या रिपोर्टवरुन तर ते किती झाला असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. अर्थात सामान्य माणसाला ह्याची प्रत्यक्ष झळ पोहोचत नाही अमेरिकेत.
बाकी "पाकडे भिकेला लागले तरी हिंदुस्थानच्या विरुद्ध कारवाया करण्यास थांबणार नाहीत..." १००% सहमत आहे.
"सध्या दुसर्या कारगिलची वाट पाहत आहे..." ..बापरे, म्हणजे आपली काही लोकं आता दुसर्या शवपेट्यांच्या काळाबाजाराची स्वप्ने बघत असतील...
पिडांकाकांशी अंशतः सहमत..सामान्य पाक जनता जीला फक्त स्वतःच्या विवंचनेत रस आहे आणि पाकिस्तानी सरकार भारताविरुद्ध काय काय करतं ह्यात काहीही स्वारस्य नाही अश्या पण पुरात सापडलेल्या लोकांशी नैतीक पाठींबा द्यायला काय हरकत आहे?
काळेकाका, बाकी उपहासात्मक लेख छान...शेवटी एक दिवस ह्या गोर्या आणि बर्यापैकी मुर्ख राज्यकर्त्यांना थोडी अक्कल येवो नी त्यांनी ऊठ सुठ त्यांना पैसे नी काय काय देणं बंद करो. कारण आज हे दहशतवाद निर्मुलनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करत असतीलही पण उद्या ह्यांच्याच उरावर ते बसतील तेव्हा कुठला पैसा नी काय ह्यांना वाचवायला येणार आहे?
-वाटाड्या...
मला या संदर्भात कायम एक विनोद आठवतो:
एक शेजारी आपल्या बाजूच्या शेजार्याचा कायम द्वेष करत असतो. त्याच कधी भले होऊ नये असेच त्याला वाटत असते. एकदा त्याला अचानक देव प्रसन्न होतो आणि म्हणतो की काय हवे ते माग... फक्त एकच अट आहे: तुला जे देईन त्याच्या दुप्पट तुझ्या शेजार्याला देईन. ह्याला प्रश्न पडतो. थोडा विचार करून देवाला म्हणतो, "मला एका डोळ्याने आंधळा कर." ;)
"....पाकडे भिकेला लागले तरी हिंदुस्थानच्या विरुद्ध कारवाया करण्यास थांबणार नाहीत......"
श्री.मदनबाण यांचे वरील वाक्य वरवर कितीही भडक वाटले तरी ते सातत्याने सत्यरूपातच राहिल यात (अगदी अहिंसेचे पोवाडे गाणार्यालादेखील) शंका असणार नाही. कारण मुळात पाकिस्तानचा जन्मच भारतद्वेषातून म्हणा वा भारतभीतीपोटी झाला असे म्हणा, झाला असल्याचे इतिहास सांगतोच. "मरेपर्यंत भारताला शत्रूच मानू.." अशीच शिकवण त्यांचा धर्म देतो की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती तेथील राज्यकर्त्यांनी अगदी १४ ऑगस्ट १९४७ पासून जनतेला दिली आहे. नैसर्गिक आपत्तीत जातो तो मानवी जीव, धर्म नव्हे, हे कितीही त्रिकालाबाधित सत्य असले तरी हैतीला मदत जाण्यास अडथळा येत नाही, पण पाकिस्तानकडे ती वळत नाही, याला तिथे पैदा होणारे व होत राहणारे विषवल्लीचे बीजच कारणीभूत आहे. मग जर असे असेल तर तेथील सरकारने 'पूरग्रस्तांसाठी आम्हाला मदत केली नाही...' असे वृथा गळे काढण्यात तरी काय अर्थ?
श्री.सुधीर काळे यानी दिलेली करबुडव्यांची उदाहरणे खूपच बोलकी आहेत. स्वतःचा पैसा स्वीस बँकांतून दाबून ठेवायचा आणि गोरगरीब जनतेला, पूरग्रस्तांना जग मदत करील या भ्रमात राहायचे, अशीच जर इस्लामची शिकवण असेल तर झाले मग कल्याण त्या पूरात भरडून गेलेल्या जनतेचे.
तेथील पूरग्रस्तांसाठी भारतातील सो-कॉल्ड 'मानवतावादी' संघटनांनीदेखील आपल्याला फार पाझर फुटला आहे हे दाखविण्याची अजिबात गरज नाही. दिली मदत तर घेतीलच, ढेकर देतील आणि उद्या परत भारताच्या नावाने शंख करायला रिकामे.
पॅट्रिस लागासे यांचा लेख सडेतोड आणि सत्यपरिस्थिती सांगणाराच आहे.
इन्द्रा
पाकिस्तानच्या जनतेने स्वतः काही केलं तरंच त्यांचं भलं होउ शकतं अन्यथा नाही. पाकिस्तानी जनतेने दुसर्यांवर अवलंबून राहू नये.
जगातील कोणत्याही देशाला पाकिस्तान बद्दल प्रेम नाही किंवा आदर नाही.
पाकिस्तानच्या जन्मापासून ते आतापर्यंत इतर देशांनी जसे की ईंग्लड, अमेरीका, चीन, आखाती देश, ईतर पाश्चात्य देश यांनी मदत केली आहे ती फक्त त्यांच्या स्वतःच्या फायद्या करीता. यातील प्रत्येक देशांनी पाकिस्तानला वापरलंय ते आपापल्या देशाला जागतिक राजकारणात, तेल व्यवहारातील राजकारणात एक उपयोगी प्यादा म्हणून, पाकिस्तानचा विकास व्हावा तेथील जनतेचा विकास व्हावा म्हणून नाही.
तिथल्या सत्ताधार्यांनी फक्त आपापला वैयक्तीक फायदाच बघितला आहे. देशाचा किंवा जनतेचा नाही.
आज जेव्हा आतंकवाद जवळपास सगळ्याच खंडात आणि उप खंडात पसरला आहे आणि पाकिस्तान हे आतंकवाद्यांचं राहण्याचं, प्रशिक्षण घेण्याचं, आतंकवादी पुरवण्याचं, कारस्थानं रचण्याच केंद्रस्थान झालं आहे त्या मुळे जगात, पाकिस्तानला मदत करणारं कोणीही राहीलेलं नाही. जगाच्या दृष्टीने पाकिस्तान हा एक विषाणूंनी ग्रासलेला, सडलेला असा एक रोगी आहे. हा रोगी संपला काय आणि जगला काय काही फरक पडत नाही.
पाकिस्तानच्या जनतेने हे सत्य लवकरात लवकर समजून घेउन, योग्य सरकार आणलं आणि त्यावर नियंत्रण ठेवलं तरच त्यांच भलं होईल अन्यथा.........
प्रतिक्रिया
चांगला लेख! पण एक गोष्ट मात्र
भारतात पुन्हा हल्ला झाल्यास
त्रासदायक
सहमत आहे. मी तर
पुपे..
हॅहॅहॅहॅहॅहॅ
काळे काकाचे काही कळत नाही
छान लेख आहे.
काळे काका , आपल्या व्यासंगाला सलाम.
त्रास
सो सॅड!!
+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
हॅहॅहॅहॅहॅहॅ
>>>>तरी वाटतच होत मानवतावादी
अवांतर : काळे साहेब,
हॅ हॅ हॅ महाराष्ट्रात मराठीच
सहमत आहे.
"आहिस्ता कदम"
काश्मीरमधील फुटीरवादी संघटना
हे समजत नाहीं
कसाबचा बाप खुप श्रीमंत होता.
पिडां काका
अरे, पाकिस्तानातील रुलिंग
>> पण पूर, भूकंप यांसारख्या
असे नाही वाटले...
मत!
पाकिस्तानी माणूस
त्यांच्या घरादाराला आणि फारतर
कुठल्याही देशाचे सरकार आणि जनता यात गल्लत करू नये व मी करत नाहीं
पिडां, अगदी सहमत आहे
Just to clarify
पाकिस्तानच्या आईची --------
पाकिस्तानच्या आईची --------
पाकिस्तानच्या आईची
चेतन फुल पेटलाय.........
इसवी सन २०२५ नुकत्याच हाती
पुन्हा अवांतर
+१
कॅनडाच्या क्यूबेक या राज्याची
Patrice, Patricia or Patrick?
Patrice हा पुरूषच आहे!
खुलासा
दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद
अमेरिका जोपर्यंत पाकड्यांना
अवांतर
अजून काही विनोद..
बाणशेठ...
एक विनोद
कारवाया...!
पाकिस्तानच्या