गझलेची चाल ( तरन्नूम) ही अतिशय साधी आणि संथ. पहिल्यांदा ऐकलेली तेंव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या.
या गझलेच्या शेवटच्या ओळी मला "ये क्या जगह है दोस्तों" ची आठवण करून देतात..
याबद्दल अगदी सहमत. छान स्फुट.
- ओंकार.
कदाचित तिने ज्या परिस्थितीत लिहिलं असावं हे माहित असल्यामुळे जास्त दर्दभरं वाटलं..,तिच्या आवाजात जास्त दर्द आहे....., की शब्दांत जास्त दु:ख सामावलंय आहेत हे नाही मला सांगता यायचं..!!! पण एक मात्र खरं.. की एकाकीपणाचं दु:ख काय असू शकतं याचं हे सार्थ वर्णन ठरावं..
गाणं सुंदर आहेच.. आणि परिचय.. अंदाज ए बयाँ आवडला!
>> जिंदगी क्या इसी को कहते हैं
>> जिस्म तनहा है और जाँ तनहा॥
या शेरातील पहिली ओळ वाचून का कोण जाणे "mistake that cannot be corrected is called Life" हे वाक्य आठवलं
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
लेख आवडला. =D>
मीनाकुमारी प्रतिभावंत शायरा होत्या. त्यांच्या अनेक गझला वाचनीय/श्रवणीय आहेत.
"आबदा पा कोई इस दश्त में आया होगा,
वर्ना आंधी मे दिया किसने जलाया होगा..."
ही अशीच एक गझल.
अवांतर- 'तनहा' हाच रदीफ घेऊन वरील गझलेच्या जमिनीवर गुलजारसाहेबांनी एक गझल लिहिली आहे. (बहुधा) जगजितने गायली आहे.
"जिंदगी यूं हुई बसर तनहा,
काफिला साथ और सफर तनहा..
अपने साये से चौंक जाते है,
उम्र गुजरी है इस कदर तनहा
दिन गुजरता नही है लोगोमे,
रात होती नही बसर तनहा
हमने दरवाजे तक तो देखा था,
फिर न जाने गये किधर तनहा..."
ओय होय !! क्या बात है मकी !
वाचुन आवडलेली ही दुसरी गझल. याआधी 'चमकते चांद को टुटा हुवा तारा बना डाला" ही वाचुन आवडली होती.
लेख खुपच उत्स्फुर्त झाला आहे (युट्युब ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी बोल देणे वै) ...
अजुन येउ दे !
व्वा!! छान लिहिलंय.. वर ऋषी म्हणतो तसं 'अंदाज-ए-बयाँ' आवडला!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
प्रतिक्रिया
अप्रतिम गझल
मस्त तै
मकीकडून
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
गाणं सुंदर
सुरेख परिचय.
ओय होय !!
व्वा!! छान
वेल...
देजाँवू
मस्त लेख!
आवडली
मके, मस्त
खूप छान
सुरेख ओळख!
छान लेख
गाणे आधी