छान मांडणी. रोचक.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
प्रिय संपादक महोदय,
खालील वाक्यात मुळात आम्ही "पतंजली' असे लिहिले होते, तेच बरोबर होते...मूळ नाव "पतंजली" असे असून त्यांच्या योगास मात्र "पातंजलयोग" असे संबोधण्यात येते.
हे ते वाक्य:
..........या कामी मार्गदर्शन करण्यासाठी मुद्दाम भगवान पातंजली यांनी पृथ्वी वर जाण्याचे ठरवले..........
पातंजली :) - अच्छा! शुद्धलेखन असे सुधारतात होय.
जबरी संपादक आहेत. बाकी ते शुद्धलेखन कसे सुधारतात हे अद्याप कळले नव्हते, ते आता कळले. नाहीतर आम्ही आपले इमाने-इतबारे इतके दिवसआमचे अशुद्धलेखन सुधारत होतो.
मानलं बुवा ह्या संपादकांच्या शुद्धलेखनाच्या उपक्रमाला. ;)
खरं आहे..ऋषींचं नाव आहे पतंजली...आणि त्यांनी बनवली म्हणून ती पातंजल योगसूत्रं. बर्याच जणांचा ह्यात नेहमी घोळ होतो.
चित्रगुप्ताना सांगण्यापर्यंत साक्षात नारदमुनींना मिपाची भुरळ पडली!
धन्य हो! तात्या व मिपाकर हो!!
लौकर नव्हे लवकर (नाहीतर शुद्धलेखनाचे गुण काटले जायचे!) यमधर्मांनी आपल्या रेड्याला आरामात रवंथ करण्याची आज्ञा करून फासाची दोरी(नाडी?) बाजूला टाकून मिपावरून लेखनाला बोरू हात घेतला तर काय होईल!!!
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
प्रतिक्रिया
छान
चालुद्या....
वाचतोय
शुद्धलेखन सुधारले आहे......??
हाहाहा!
हाहाहा!
हा हा हा हा!
नारद मुनींकडून हे मिपाचं कळल्यावर