ऋषिकेशची (२६/११/२००९) वाचुन आणि इतर काही प्रगल्भ संस्थळावरचे मराठीद्वेषी विचार वाचुन थोडिशी विडंबनाची कंड सुटली....
डिस्क्लेमिअरः ओषधोपचार सुचवु नये (स्वयंघोषित डॉ. ना फाट्यावर मारण्यात येईल)
असो...
प्रगल्भ विचारवंतांनी वास्तव थंड केले
म्हणे मराठी माणसाने राष्ट्रद्रोही बंड केले
पाहुनी द्वेष जेव्हा वळल्या मुठी जनांच्या
मवाली डुकरे म्हणोनी प्रगल्भता सिध्द केले
जेव्हा उभे राहिले पाठीमागे मराठी जन
एका दगडामुळे मूळ प्रश्नांस थंड केले
बोललेली वचने नडतील दर्जास म्हणूनी
प्रतिसाद संपादित करुनी 'मिपा'द्वेषास थंड केले
जेव्हा प्रयत्न केला त्यास विरोध करण्याचा
नैतिकतेच्या नावाखाली विचारास बंद केले
नव्या आयडिच्या आड 'ते'च जुने आयडी
मुर्ख लक्षणे वाचुनही नवे सदस्यत्व लोड केले
अहिंसेचा बुरखा फाड 'हे' नवे कलंत्री
वदले " 'मन' से " केले तेच योग्य झाले
धग 'काडि'ची तरी उरली आहे का मनी?
मन पेटणार कसे? स्वतःहुन मनांस षंढ केले
याद्या
3829
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात
चेतन सर ..
"नव्या
उत्तर
In reply to "नव्या by अमृतांजन
:)
नव्या
जब्बरदस्त!!
जबहरा....कवि
धन्यवाद