आंद्याशी सहमत! उपसंहाराची वाट पाहतोय.
बाकी, दादुमहाराजांच्या क्यामेर्यावर बरीच धुळ साचली असेल,नाही? गडकिल्ले काय फक्त महाराष्ट्रातच आहेत काय? छान वेळ जाईल आणि विमनस्कताही जाईल.. काय म्हणता?
>>“ अरे पळा पोट्याहो, हे डॊक्टर बेणं चक्कर येऊन पडुन राहिलं बे. कोणीतरी खायला आणा बे काहितरी.”
=)) =)) =)) =))
च्यायला! सगळी मैफिलच जमली म्हणा की डाक्टरकडं...
>>चला रे, एक अपॊइन्टमेंट आहे फ़ॊरेनच्या डॊक्टराची
:? व्वा! म्हणजे इतके मराठी डागदर आहेत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलात असं म्हणावं का आम्ही?
असो, उग्गाचच शक्य असुनही परदेशी न जाता नितू मांडक्यांकडे ट्रीटमेंट घेण्याचा किस्सा आठवला.
>> येल्कम बॅक !!
???
च्यायला तुम्ही काय आमच्या नावाने श्राद्ध घालुन बसला होता की काय ?
आम्हे कुठेच गेलो नव्हतो, फक्त जरा वैयक्तिक कामांमुळे आणि इतर काही खासगी बाबींमुळे जरासे बाजुला झाले होतो टाईमप्लीझसाठी ...
आम्ही मिपावर"च" आहोत आणि असणार ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
जबरा रे डॉण्या........१ लंबर झालंय....
येऊ ते उपसंहार!!!!!
>>हरिदास साठवले, विजय खातु, देवदास कदम, अनिल देशमुख, अजयसिंह कोयते-पाटील
बाकीचे अर्धा डझन खातेवाले कुठे गेले???
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
हे असेच चालायचे. राज ठाकरे यांनी बाळासाहेब / शिवसेनाच्या चुका सुधारुन राजकारण केले तर चान्स आहे. नाहीतर आहेच काँग्रेस झिंदाबाद!!
युवराजांचा राज्याभिषेक होइल. मग त्यांची पुढची पिढी महाराष्ट्राची सत्ता काबिज करेल, मुख्यमंत्री, धोरणे ठरवेल. :-) वरचा तमाशा पाहता त्यात काही वाईट नाही आहे असे समजुन पुन्हा महाराष्ट्राची जनता "दिल्ली दरबारच" निवडेल..
बाळासाहेब, त्यांची सेमी निवृत्ती व शिवसेनेची घटती/सद्य परिस्थितीबद्दल चर्चा झडते आहे. उद्या शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीची अवस्था काय फार वेगळी असेल?
काँग्रेसला भविष्य उज्जल आहे हे नक्की. राजठाकरे यांनी संधी आहे बघु काय करतात.
वाह वाह वाह! छान . डानरावा स्टाईलने लेख झाला.
यात्री, राव असे जुने सैनिक परत सेनेत परतलेले पाहून आनंद झा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
मधुनच मिलिंद त्याच्या ब्लॆकबेरीमध्ये डोकावुन काही तरी युसलेस डेटा देत असतो, कार्यकारी संपादक व खासदार ही उगाच काहीतरी बोलायचे म्हणुन उसने अवसान आणुन बोलत असतात पण आता त्याला काहीच अर्थ नाही हे दादुमहाराजांना उमजले आहे...
-- ही तीन-चार वाक्यं बेष्टच! संदर्भ सोडून लिहिल्यामुळे कधीकधी निराळेच संदर्भ डोकावू लागतात असं कुणीतरी कुठेतरी म्हटलं आहे त्याचा पडताळा आला ;)
ही तीन-चार वाक्यं बेष्टच! संदर्भ सोडून लिहिल्यामुळे कधीकधी निराळेच संदर्भ डोकावू लागतात असं कुणीतरी कुठेतरी म्हटलं आहे त्याचा पडताळा आला
हाण तिच्यायला. =)) =)) =))
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
प्रतिक्रिया
हा हा हा
+१
=))
बॅक ???
जबरा रे
बोलके
हा हा हा
रेघ
वाह वाह
हा हा
मस्त
लै भारी हो
वडाभात
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
ही तीन-चार
हि हि हि!!
हा हा हा ,
लय भारी...
लय भारी!!
दादुम्हार
हॅ हॅ हॅ
मस्त रे डॉन्या...