"मन रान, विषवल्ली अहंभाव
वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव
जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या,
आणि जिंकून घे आयुष्याचा डाव "
खरय, नेमकी वेळ साधणे महत्वाचे. ती हातातुन निसटली की मग केवळ पश्चाताप करणेच हातात राहते.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
छान ! समर्पक !
विषवल्ली
चांगली कविता
धन्यवाद.
छान जमलीय कविता
+१
+२
सुंदर कविता
ह्म्म
आवडली