प्रेमात कोणी पडत नाही
...ते आपोआप होते
कधी होते ते कळत पण नाही
आणि कळते तेव्हा काही सुचत नाही
~सागर
अवांतर : शीर्षक चार ओळींचे आणि कविता सहा ओळींची ... बात कुछ हजम नही हुई ;)
आणखी एक -
सरेल कशी ही जीवनसरिता..
स्फुरेल कशी मम मनांत कविता..
तुझ्या संगतीवाचून आता..
सांग कसा मी जगू एकटा!
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!
खुप गहन
+१
सुंदर
असंच वाटलं...
ओळी
वा!
माझ्या पण चार ओळी
अर्थपूर्ण
काय लिहू........
सूंदर!
मी पण एक