Skip to main content

प्रेम - चार ओळीत

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 25/08/2009 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेल्यावर स्मरशील का रे? आठवणींनी व्याकूळ होउन सांग कधी तू रड्शील का रे ? या प्रश्नाला काय म्हणावे. आत्म्याने देहास पुसावे मी गेल्यावर जगशील का रे ?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3362
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by दशानन

अर्थपूर्ण सहा ओळी................ क्या बात है......:-) :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

मस्त! माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे

प्रेमात कोणी पडत नाही ...ते आपोआप होते कधी होते ते कळत पण नाही आणि कळते तेव्हा काही सुचत नाही ~सागर अवांतर : शीर्षक चार ओळींचे आणि कविता सहा ओळींची ... बात कुछ हजम नही हुई ;)

अर्थपूर्ण ४ ओळी. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

सुंदर कविता. ओळी मन लावून वाचल्या आणी मनावर अचानक दडपण जाणवले का ते सांगू नाही शकत. आपला सध्या प्रेमामध्ये पडलेला

आणखी एक - सरेल कशी ही जीवनसरिता.. स्फुरेल कशी मम मनांत कविता.. तुझ्या संगतीवाचून आता.. सांग कसा मी जगू एकटा! राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु ) कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

मी पण एक ..... कोणीही उठुन कराव , इतक का प्रेम स्वस्त असत ! गम्मत जम्मत आणि गाणी इतके का ते मस्त असत.. चुक भुल द्यावि घ्यावि... बन्या बापु