चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५
नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.
आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही.
१. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी )
२. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५
३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ज्या काळात विज्ञान सहित सर्व
गोबरयुग चालू होऊन
You said it...
काल गुरुवार होता.
निवडणूकीतील घोळ
सत्याचा मोर्चा
दुबार मतदान कसे होते?
सिंपल
म्हणजे ..
दुबार मतदान कसे होते हे
कुठल्याच बूथवर ओळखपत्राचे
कुठल्याच बूथवर ओळखपत्राचे तपशील बारकाईने बघितले जात नाहीत. डुप्लिकेट ओळखपत्र सहज उपलब्ध करून दिले जाते आणि मतदार बाहेरून आणले जातात.कै च्या कै ...गावाकडचा माणूस नोकरी धंद्या
एकाच फेरीत सर्व मतदान
भारीच
परत एखादा शेषन येण्याची मी
"दुबार मतदान करणारे दिसले की
पाकिस्तानने हायपरसॉनिक
आता हे सर्व मतदान यंत्रावरचा
भाजपा जिंकला तर सर्व खापर
मेट्रो
Mumbai Metro Aqua Line 3
फलटण प्रकरण आणि पुण्यातील दोन जमीन प्रकरणे
राजकारण आणि भ्रष्टाचार
विषय काय, बोलताय काय..
YOU ARE CONSIDERING SYMPTOMS
उत्तर?
दुबार नावे असलेले मतदार हजारो
मतचोरीचं सरकार ?
बरं मग?
छोड दो.
अंबाबाई गोंधळाला ये...
च्यायला
बार काउन्सीलने वकीलांनी 'वकिल न्यायिक अधिकारी' असतो न्यायव्यवस्थेविषयी बोलतांना संयम ठेवला पाहिजे असे समितीने म्हटले आहे.अरे वा. फारच संयमाची आणि न्यायव्यवस्थेची काळजी ब्वा बार काउन्सिल ला. एका माथेफिरु वकिलानेच सर्वोच्च न्यायाधीशांवर बूट फेकून मारला आणि त्यावर परत जातीयवादी प्रचंड हिणकस टीका न्यायाधीशावरच सोशल मिडीयाद्वारे केली गेली तेंव्हा बार काउन्सिल गप्प होते काय? त्याच्यावर अद्याप कुठलीच कारवाई केल्याची माहीती नाहिये. का वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या बार काउन्सिलची भुमिका आणि न्याय वेगवेगळा असतो काय?हा पक्षपात चालवून का घेतात?
राहुल गांधी यांनी ब्राझीलच्या
मतदार याद्यांवर खुणा केलेले
तथ्य
२०२९ च्या लोकसभा
आरोप वेगळे आणि कोर्टाचे खटले
आपलं खापर
बिरुटे सर तुमचं म्हणणं पटलं
पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग
कुछ तो लोग कहेंगे...
बिरुटे मास्तर
हॉटेलात आलेली माणसं -- याच्या
मास्तर, तुणतुणे सोडा
रैट अभ्या...
आत्ता मी धरून ४ माणसं आहेत
अभ्याशेठ...
अभिनंदन झोरान
भारतीय वंशाचे विशेषण( आपणच,