कस बोललात राव. आता आमचबी मिपा अक्सी असच हाय. कोनताबी लेख यिवुदे, कविता यिवु दे कउल येवु दे. काय?
परतिसाद देतात. लोक कवतिक करतात. आता कोनतेबी सनकेतस्थळ म्हनले कि डोल्यापुढ आपसात भांडनारे मेंम्बर येतात. सगल्याना इगो आस्तो. पन मिपा नावाच हायफाय स्थल हाए तिथ कोन्त्याबी मेंबरान लेख, कविता आस कायबी लिव्हल तर सगले लोक एकसाथ येतात. एकमेकाना लागल ति मदत करतात. काय काय कविता तर आमी लोकानी कदीपन वाचलीच नवती. जाम मजा येते. आनी मंग सर्वी लोक आपल्या आपल्या घराला जातात. कोनाच कोनाशी भान्डन नाय, इगो नाय. कायच नाय.
ओन्ली प्रेम.
--अवलिया
तुहि सोसायटी कंची आनि तुला तित आध्यक्श केल का नाय इतर लोकानी.
पुर्वी आमच्या सालेत जेला शिकवता येत नाय तेलाच मुक्यादापक बनवायचे तेचीच आटवन जाली. येकदा का तो मुख्यादापक जाला की शिकवायच तास कमी आनी मिटींगा जास्त. निदान पोरांच हाल टलतात.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
हम्म्म.. चांगले आहे. मला मिहार असे लाव वाचून वाटले कि दवबिंदुने 'भारतभेट' सारखा एखादा उद्बोधक लेख लिहीला आहे की काय परत की ज्यात निवडणूकांमुळे महाराष्ट्राचा बिहार होऊ घातला आहे वगैरे वगैरे... :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
प्रतिक्रिया
+१
आपलं
सोसायटीचे अभिनंदन!!
हायफाय हौसिंग सोसायटी
मुबै त
चुचुताय
तुहि
हम्म्म..