मला आठवलेली कांही वाक्ये
नरो वा कुंजरो वा
आधी लगीन कोंढाण्याचं नंतर रायबाचं
उतरण्याचे दोर कापले आहेत
गड आला पण सिंह गेला
Et tu Brutus! Then Ceasor must die.
And Brutus is an honorable man!
To die or not to die? That is the question.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
"First They Ignore you,
Then They laugh at you,
Then They Fight you,
Then They Join you (You win!)"
मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
"तुमचे राज्य येथे ५० वर्षे राहणार नाही" - स्वा. सावरकरांना ५० वर्षे शिक्षा ठोठावल्यावर चे हे त्यांचे उद्गार होते असे वाचलेले आहे. ऐतिहासिक पुरावा वगैरे माहीत नाही.
सावरकरांना कोर्टाने जेंव्हा दोन जन्मठेपांची शिक्षा सुनावली, तेंव्हा ते म्हणाले होते, "पन्नास वर्षे! तो पर्यंत ब्रिटीश सत्ता टिकली तर!" असे काहीसे ते वाक्य होते.
तसेच त्यांनी अंदमानातील (डिप्रेस्ड झालेल्या) खंतावलेल्या राजबंद्यांना उद्देशून म्हणले होते (ऑलमोस्ट असे तरी आठवणीतून आहे, मिपावर मी हे आधीपण येथे लिहीले होते): ""आज आपण असहाय्य आहोत, आज आपला या अशा ठिकाणि अपमान होईल. पण उद्या असाही दिवस येईल की स्वतंत्र भारतातील जनता तिर्थक्षेत्र समजून अंदमानच्या या काळकोठडीचे दर्शन घेण्यास येईल आणि अभिमानाने सांगतील की हाच तो तुरूंग जेथे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनीक राहीले होते..."
एडॉल्फ हिटलरची काही वाक्ये-->
-- Germany will either be a world power or will not be at all.
-- It is not truth that matters, but victory.
-- How fortunate for governments that the people they administer don't think.
-- If today I stand here as a revolutionary, it is as a revolutionary against the Revolution.
मि माझी ..
पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!
प्रतिक्रिया
जबरदस्त!!!
+१
मला
विषय छान
महात्मा गांधी - जे सध्या उत्कर्षाप्रत पोचलेल्या भारतीयाना लागू!
५० वर्षे
दोन जन्मठेपा
या शतकातील जबरदस्त वाक्य
एडॉल्फ हिटलर