समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.
सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे.
आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..
वाचने
38645
प्रतिक्रिया
201
मिसळपाव
प्रतिक्रिया
इस्रो आणि अटोमिक एनर्जी, वीज प्रकल्प
In reply to वेड घेवून पेड गावाला भक्त जात आहेत. by sunil kachure
वाटेल ते बोलू नका
आहे हो
In reply to वाटेल ते बोलू नका by कर्नलतपस्वी
वयाच्या १८ ब्या वर्षी
छाती पाच इंच फुगणे ??
In reply to वयाच्या १८ ब्या वर्षी by sunil kachure
फाका मारायला काय जाते ..
In reply to छाती पाच इंच फुगणे ?? by कंजूस
टुकडे टुकडे
In reply to फाका मारायला काय जाते .. by सुक्या
दोन प्रश्न ..
त्यामुळे अग्नीवीर ही योजना
In reply to दोन प्रश्न .. by सुक्या
त्यामुळे अग्नीवीर ही योजना वाईटच कशी आहे .. त्यात चांगले काहीच नाही हे कुणी जर तर ची भाषा न वापरता सांगेल का?ही योजना चांगली की वाईट हे आता लगेच समजणे किंवा तसा निष्कर्ष काढणे अशक्य आहे. अजून या योजनेची पुरेशी माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यासाठी थोडा काळ ही योजना चालवून त्यातून मिळालेल्या फायद्यतोट्यांचा, त्रुटींचा अभ्यास करून नंतरच प्राथमिक निष्कर्ष काढता येईल. अर्थात कणभरही प्राथमिक माहिती नसताना, योजना राबवायला अजून प्रारंभ सुद्धा झालेला नसताना, त्यातील फायदेतोटे त्रुटी समजलेल्याच नसताना विरोधी पक्ष व मिपावरील नेहमीचेच यशस्वी मोदीद्वेष्टे यांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. काहींनी तर प्रचंड स्पेक्युलेशन करून या योजनेमुळे देशात अराजक माजेल, तरूण गुन्हेगारी मार्गाला लागतील, चीन पाकिस्तान भारतावर हल्ला करून युद्ध जिंकतील वगैरे निष्कर्ष काढून अकलेचे तारे तोडले आहेत. बिहार, उत्तर प्रदेश वगैरे राज्यात तरूणांना भडकवून जाळपोळ केली जात आहे. जर दंगली, जाळपोळ वगैरे खूप वाढले तर नाईलाजाने मोदींना ही योजना गुंडाळावी लागेल व त्यातून त्यांचे काहीही नुकसान न होता तरूणांचेच नुकसान होईल.बरोबर आहे ...
In reply to त्यामुळे अग्नीवीर ही योजना by श्रीगुरुजी
ही योजना चांगली की वाईट हे आता लगेच समजणे किंवा तसा निष्कर्ष काढणे अशक्य आहे.अगदी हेच माझ्या मानात होते. कुठलीही नवीन योजना मग ती कुठल्याही क्षेत्रात असो, तिचे फायदे तोटे काही काळानेच दिसतात. फायदा झाला की योजना पुढे जाते. तोटा झाला की बारगळते. साधा हिशेब आहे. पण आता ज्या पध्द्तीने या किंवा कुठल्याही योजनेला विरोध होतो तो पाहता एक समाजविघातक शक्ती जोर लाउन कार्य करते आहे असेच दिसते. गंम्मत म्हणजे ही आंदोलनकारी लोक सार्वजनीक किंवा दुसर्याच्या मालमत्ते चे नुकसान करतात. एकाने तरी मी या योजनेचा विरोध करतो आहे म्हणुन मी माझी कार जाळतो आहे किंवा माझा या योजनेला विरोध म्हणुन मी माझे घर जाळणार आहे असा विरोध केला नाही. सार्वजनीक मालमत्ता च (जी पर्यायाने आपल्याच पैशातुन आलेली असते) यात बळी पडते . . बेरोजगार लोक सार्या जगात आहेत. पण सरकारी नोकरी साठी हापापलेली जनता माझ्या भारतातच जास्त आहे ..भक्त लोकांना मूर्ख समजत आहेत का
In reply to बरोबर आहे ... by सुक्या
??
In reply to भक्त लोकांना मूर्ख समजत आहेत का by sunil kachure
भक्त
In reply to भक्त लोकांना मूर्ख समजत आहेत का by sunil kachure
साहेब . .
In reply to भक्त लोकांना मूर्ख समजत आहेत का by sunil kachure
सुक्या भाऊ
In reply to बरोबर आहे ... by सुक्या
महायुध्द झाले नसते तर आज पण
In reply to सुक्या भाऊ by sunil kachure
हिंसाचार का होत आहे
ORPO हा बराच खर्चिक निर्णय
बचत व वेतन धरून ४ वर्षात
In reply to ORPO हा बराच खर्चिक निर्णय by साहना
लाखाचे आकडे
पीडीएफची लिंक दिली आहे.
In reply to लाखाचे आकडे by sunil kachure
काही स्पष्टीकरणे
जुनी कायमस्वरूपी भरती बंद
In reply to काही स्पष्टीकरणे by रणजित चितळे
फक्त २५ टक्के दर वर्षी भरती करा
In reply to जुनी कायमस्वरूपी भरती बंद by आग्या१९९०
सर्व सिव्हिल सर्व्हिस मधील लोक
केंद्र सरकारने या पुढे
प्रसाद १९८२
In reply to केंद्र सरकारने या पुढे by प्रसाद_१९८२
चालू दे.
In reply to प्रसाद १९८२ by sunil kachure
प्रसाद १९८२
In reply to केंद्र सरकारने या पुढे by प्रसाद_१९८२
सहमत आहे
कर्नलसाहेब, तुमची कळकळ समजतेय
In reply to सहमत आहे by कर्नलतपस्वी
गवि साहेब,
In reply to कर्नलसाहेब, तुमची कळकळ समजतेय by गवि
अहो त्यांना बोलू न देणारा मी
In reply to गवि साहेब, by शाम भागवत
_/\_
In reply to अहो त्यांना बोलू न देणारा मी by गवि
एक गोष्ट खरी आहे
अग्नीवीर
एबीपी माझा वाहिनीवर अग्नीपथ
अशा चर्चा आणि निमंत्रित वक्ते
In reply to एबीपी माझा वाहिनीवर अग्नीपथ by श्रीगुरुजी
वर्षाला ४६००० हजार म्हणजे
अग्नीपथ योजनेला विरोध करणारे
माहिती माहीतगारांनी पुढे आणली पाहिजे
कोणीतरी सांगितले म्हणून कुणी निर्णय घेत नसतो.
In reply to माहिती माहीतगारांनी पुढे आणली पाहिजे by कर्नलतपस्वी
ह्या सरकार चे निर्णय लय भारी असतात
तुमची योजना द्या.
In reply to ह्या सरकार चे निर्णय लय भारी असतात by sunil kachure
Army Major went to consult a
मुलाखत : समुपदेशकाची
अग्निवीर योजन
काँगेस काळातील
एका सरकारी सेवेतील मित्राने सांगितलेला किस्सा
एक संभाव्य साईड इफेक्ट
खिशात 10 लाख असलेला आणि
In reply to एक संभाव्य साईड इफेक्ट by अर्धवटराव
लश्करी शिस्तीचा आणि आतंकवादी न होण्याचा काय संबंध ?
In reply to खिशात 10 लाख असलेला आणि by रात्रीचे चांदणे
सैन्यातून बाहेर पडलेले किती
In reply to एक संभाव्य साईड इफेक्ट by अर्धवटराव
काही जणांनी आतापर्यंत काढलेले
In reply to सैन्यातून बाहेर पडलेले किती by शाम भागवत
२) ४ वर्षांनंतर सेवासमाप्ती
In reply to काही जणांनी आतापर्यंत काढलेले by श्रीगुरुजी
तिन ते चार लाख काश्मिरी
In reply to सैन्यातून बाहेर पडलेले किती by शाम भागवत
जिहाद करणारे ४ वर्ष सैन्यात काढुन मग जिहाद करायला जाणार नाहीत.
In reply to तिन ते चार लाख काश्मिरी by डँबिस००७
पण जिहाद प्लान करणारी मंडळी
In reply to जिहाद करणारे ४ वर्ष सैन्यात काढुन मग जिहाद करायला जाणार नाहीत. by अर्धवटराव
कल्पना उत्तम आहे
In reply to पण जिहाद प्लान करणारी मंडळी by रात्रीचे चांदणे
सावजांची उपलब्थता वाढण्याचा संभाव्य परिणाम म्हणुन याकडे बघा
In reply to सैन्यातून बाहेर पडलेले किती by शाम भागवत
माझे मत...
> व्हिएतनाम युद्ध सुरू झाले,
In reply to माझे मत... by जेम्स वांड
असा बदल करा
सर्वात मोठी त्रुटी.
सरकार बिनडोक आहे
कचरे बुवा
Mr खरे
सरकार बॅकफुटवर
तुम्हाला आणि
In reply to सरकार बॅकफुटवर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा. बिरुटे
In reply to सरकार बॅकफुटवर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे