अशी कविता म्हणयला पर प्रांतियांच्या लोंढ्या पुढे मराठी माणुस रहायला तर हवा ना>>>.
यूपीच्या चणेवाल्याने ठोसा दिला, तरी राज ठाकरे यांची बत्तीशी पडेल. ते आम्हाला काय आव्हान देणार? यूपीतून मुंबईत येताना सन्मानाने या, मी तुमच्या संरक्षणासाठी बसलोच आहे. शिवसेनेचे काका म्हातारे झाले आहेत, त्यांना बनारसच्या गंगेत पाठवा, त्यांची सगळी पापे धुतली जातील.............अबु अझमी बरलला
मुंबईत आम्ही छठपूजा करूच!- लालू
25 Apr 2009, 0135 hrs IST
|| कैवल्याचा पुतळा
प्रगटला भूतळा
चैतन्याचा जिव्हाळा
ज्ञानोबा माझा ||
विशेष म्हणजे ज्ञानोबारायांविषयीचे हे वर्णन महाराष्ट्रालाही तंतोतंत लागू पडते.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
अशी कविता
एकजुटता
मस्त
+१
मस्त आहे
छान कविता, एक ओवी आठवली.
जय
मस्त कविता