चकलीताई आणि यशोधराताई, मला स्वतःलाही शेवट मनापासून पटला नाहीय, पण जेव्हा वृत्तपत्रात ती बातमी वाचली, त्यावेळी ताबडतोब मनात आलेली ती प्रतिक्रिया होती, जिला मी कथारूप दिलं. मलाही हे पटतं, की आपण अबला व्हायचं की सबला, हे आपल्याच हातात आहे, आणि हा मार्ग पळपुटेपणाचा आहे. त्यामुळे तुम्हा दोघींच्या मताशी मी सहमत आहे, अगदी १००%!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
क्रांती..
वाचवणं. ...! हे अशाप्रकारे?? नाही गं पटत.
तिला वाचवायचं तर.. तर ती जन्मतःच तीला "खूब लढी मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी.." हे ऐकवणं. तीच गरज आहे .
शेवट सुन्न करून गेला पण आवडला नाही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अवघड आहे !!! प्रभू बाबा ... एक केस घ्या हो अजुन ;)
हे असं वाचवणं चालू राहिलं तर मलाही एक फिक्शन लेख लिहावा लागेल ... त्यात स्त्रिया ह्या भुतकाळात गेलेल्या असतील @!!
ही कथा हे एक वास्तव आहे ... हे बदलायला पाहिजे .
अशा प्रकारे संकटे टाळून "असल्या" वाईट प्रवृत्तींना विरोध करु शकणार्यांची संख्या कमी होईल, नाही का?
मला वाटतं अशा प्रवृत्तींचा विरोध करण्यास आपल्या मुलींना सक्षम बनवणे आणि मुलाला 'असा' होण्यापासून परावृत्त करणे म्हणजेच त्यांना खर्या अर्थाने 'वाचवणे' होइल .
तुमच्या कविते प्रमाणेच हे गद्य लेखनही दर्जेदार आहे . कविते इतकेच कथा आणि इतर गद्य लेखनही तुम्ही प्रभावीपणे करु शकाल असे वाटते .
कथानक नेमक्या मर्मावर बोट ठेवतं
सगळ्या प्रतिक्रियांवरून कथानकाने नेमका परिणाम साधलेला दिसतोय.. शेवटी कथा म्हणजे लेखिकेची मते नसून एखादी घटना (मग सत्य असो वा कल्पित / चांगली असे वा वाईट) सशक्तपणे समोर मांडणे. त्यामुळे कथेतील व्यक्तीने "वाचवले" असे म्हणणे हे नागवे सत्य तश्याच उघडपणे लिहिल्याबद्दल लेखिकेचे कौतुक
मला एक कथा म्हणून आवडली. एक परिणामकारक कथा.
ऋषिकेश
अरे मित्रांनो !
वरिल लेखिकेने एका बातमी वरुन कथा लिहली आहे ;)
तुम्ही सत्य समजून असहमत असहमत करत बसलात तरी काही फायदा नाही, हा पण असे होऊ नये ह्यासाठी तुम्ही काय करु शकता व सरकारवर आपल्या मतअधिकाराचा वापर करुन दबाव आणू शकता का नाही हे पहा !
* सरकार मला अपेक्षित असलेले काम मी १८ वर्षाचा झाल्यापासून करत आहे हे मला कधीच दिसले नाही त्यामुळे मी मतदानावर बहिष्कार टाकला आहे !
माझी अपेक्षीत कामे जी सरकार ने करावयास हवी होतीत त्यामध्ये स्त्री सुरक्षा व शिक्षण हमी ह्या देखील एक मुद्दा आहे.
* ब्लॉग वर मनसे विरुध्द, क्रॉगेस विरुध्द, भाजपा विरुध्द, इतर पक्षाविरुध्द लिहले तर त्याची दखल घेतली जाते आजकाल असे चित्र आहे तर आम्ही मतदान करणार नाही असे लिहले तर कमीत कमी काही पक्ष तरी व्यक्तिगत पातळीवरील हल्ले सोडून मुख्य मुद्द्यावर (देशाच्या भल्यावर) येईल ही आशा.
मी मतदान केले नाही तर सरकार येणार नाही निवडून असे काही नाही पण कमीत कमी मला समाधान भेटेल की मी एक मत वाचवले नालायकांना सत्तेपासून दुर साखण्यासाठी !
थोडेसं नवीन !
टारझन्याच्या डाग्तर लेखा वरुन परत हे वाचले....पुरा मेलो मी हे वाचुन ,मस्त कथा ,मस्त विचार आवडले आपल्याला.लेखिकेचा विचार पुढे नेला तर सर्व स्त्रीयाना पारतत्र्यांतुन मुक्ती मिळेल.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
कथा वाचून अगदी मनापासून प्रतिसाद देणा-या सर्व मिपाकरांची मी आभारी आहे. कथेचा शेवट बदलणं किंवा न बदलणं फारसं महत्त्वाचं नाही, कारण तो शेवटी काल्पनिकच आहे. पण प्रत्यक्षात शेवट खूप वेगळा होऊ शकतो, हे सगळ्या प्रतिक्रियांवरून कळून येतंय. अजूनही मनं जीवंत असल्याचं ते लक्षण आहे. स्त्रीजातीचं भविष्य उज्वल आहे, असा संकेत त्यातून मिळतोय. धन्यवाद!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
कथा आवडली. टोनी मॉरिसन या लेखिकेने अशाच एका सत्यघटनेभवती 'बिलव्हेड' ही कादंबरी लिहिली आहे. गुलाम म्हणून आणि एक स्त्री म्हणून जे दुहेरी अत्याचार स्वतःला भोगावे लागले, ते आपल्या मुलीलाही भोगावे लागू नयेत म्हणून तिचा जीव घेणार्या एका कृष्णवर्णीय गुलाम स्त्रीची कहाणी यात आहे. मार्गरेट गार्नर हे त्या स्त्रीचे नाव. जवळपास दोनशे वर्षांनीही अशीच बातमी वाचायला मिळणे हे दुर्दैव.
प्रतिक्रिया
छान असे
हे असं
खरंच
बापरे!!
शेवट सुन्न
अवघड आहे !!!
आणि मी मेलो
क्रांती
(विषय दिलेला नाही)
सशक्त कथा
असहमत असहमत असहमत.........
अरे
मत फुकट
सगळेच
अभिमन्यूच
अगा आय आय....
क्रान्ती, क
छान
चांगली कथा
फर सुन्न
आम्बोल्या
शेवट
बिलव्हेड
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बातमीवरुन