आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.
वाचने
70532
प्रतिक्रिया
301
मिसळपाव
प्रतिक्रिया
सद्यस्थिती -
मतमोजणीचे टेबल्स कमी
तृणमूल भाजापापेक्षा दहा
सद्यस्थिती -
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक -
- पंढरपूर - भालके
आसाम सोडून बाकी सगळ्या EVM
हो ना ....
In reply to आसाम सोडून बाकी सगळ्या EVM by धनावडे
19 वी फेरी: भाजपाचे समाधान
औताडे ६,०५६ मतांनी आघाडीवर
पंढरपूरातील ही चौविसावी फेरी
In reply to औताडे ६,०५६ मतांनी आघाडीवर by श्रीगुरुजी
एकुण ३८
In reply to पंढरपूरातील ही चौविसावी फेरी by शाम भागवत
धन्यवाद
In reply to एकुण ३८ by नावातकायआहे
दिदी जोरात. मोदी आणि शहा
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक -
पराभव ?
In reply to बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक - by श्रीगुरुजी
मोदीळ, झालेल्या लोकांना.....
In reply to पराभव ? by रमेश आठवले
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा
सद्यस्थिती -
बंगाल विधानसभा निवडणुकीचे
चालायचेच
In reply to बंगाल विधानसभा निवडणुकीचे by श्रीगुरुजी
ममता पुन्हा ३,५०० मतांनी मागे
इतर पोटनिवडणुकींचे निकाल -
ममता १००० मतांनी मागे
ममता ४,५०० मतांनी मागे
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा
ममता पुन्हा १९०० मतांनी पुढे
पश्चिम बंगाल मधील कूच बेहर
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा
36 व्या फेरी अखेर भाजपाचे
ममता ६ मतांनी मागे
बंगाल मधे भाजपाचा अक्षरशः
१९८२
In reply to बंगाल मधे भाजपाचा अक्षरशः by प्रसाद_१९८२
पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल
हो का...
In reply to पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल by वामन देशमुख
+१
In reply to हो का... by आजानुकर्ण
प्रतिसाद द्यायला परवडला नाही , तरी सांगतो
In reply to हो का... by आजानुकर्ण
परलिखित
In reply to प्रतिसाद द्यायला परवडला नाही , तरी सांगतो by स्वलिखित
पुन्हा तेच सांगतो
In reply to परलिखित by आजानुकर्ण
पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल २
In reply to पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल by वामन देशमुख
पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल ३
In reply to पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल by वामन देशमुख
गजवा ए हिंद होईल का?
In reply to पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल by वामन देशमुख
ममता १,२०० मतांनी विजयी
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी
केरळ मध्ये पिनरई विजयन आणि
बदाढी ओ बदाढी
चंद्रसूर्यकुमार यांचे
औताडे ३,७१६ मतांनी विजयी
निकालांचा राष्ट्रीय राजकारणावरील परिणाम
काँग्रेसच्या या निराशाजनक
In reply to निकालांचा राष्ट्रीय राजकारणावरील परिणाम by चंद्रसूर्यकुमार
काँग्रेसच्या या निराशाजनक कामगिरीचा पक्षावर आणि त्यामुळे राष्ट्रीय राजकारणावर नक्की काय परिणाम होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.पक्षावर व राष्ट्रीय राजकारणावर अत्यल्प परीणाम होईल कारण कॉंग्रेसमध्ये आता गांधी वगळता कोणताही नेता शिल्लक नाही. त्यामुळे गांधीऐवजी दुसरे आडनाव असलेला नेता पक्षाध्यक्ष होणे अशक्य आहे. नाराज असलेल्या २३ नेत्यांपैकी कोणत्याही नेत्यात पक्षाध्यक्ष होण्याची कुवत नाही, बहुसंख्य वयस्कर आहेत आणि बहुतेकांना जनाधार नाही. यातील काही जण पुन्हा एकदा पत्र वगैरे लिहून नाराजीचा सूर लावतील, परंतु यातील कोणीही पक्ष सोडणार नाही. फार तर राहुलऐवजी प्रियंका इतकाच बदल होऊ शकतो. परंतु उत्तर प्रदेश, आसाम, बंगाल अशा राज्यात प्रियंकाने जोरदार प्रचार करूनही तेथे कॉंग्रेसची पाटी जवळपास कोरी राहिली आहे. त्यामुळे कॉंग्रेसची जराजर्जर अवस्था कायम राहील. कॉंग्रेस सत्तेत असलेल्या पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांचे मुख्यमंत्री वयस्कर आहेत. त्यातल्या त्यात पंजाबच्या अमरिंदर सिंह यांचीच कामगिरी बरी आहे. जर कॉंग्रेस सत्तेत असलेल्या एखाद्या राज्यात कॉंग्रेसने तुलनेने तरूण मुख्यमंत्री निवडला व त्याने राज्यात खूप चांगले काम केले तर भविष्यात त्याला राष्ट्रीय नेतृत्व म्हणून पुढे आणता येईल (जसे भाजपने २०१३ मध्ये अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह वगैरे जुने नेते बाजूला करून मोदींना पुढे आणले).या प्रस्तावित आघाडीत जगनमोहन रेड्डी, चंद्रशेखर राव, अखिलेश यादव, केजरीवाल, हेमंत सोरेन, कदाचित नवीन पटनायक हे नेते जाऊ शकतील.हे सर्व नेते, तसेच पवार, ममता, नितीश कुमार इ. ना स्वतःच्या राज्याबाहेर स्थान नाही. मुळात हे सर्व एकत्र येऊन आपल्यातील कोणीतरी एखादा/दी कर्णधार म्हणून मान्य करणे अशक्य आहे. अशा कडबोळ्यावर जनता फारसा विश्वास ठेवत नाही व असे कडबोळे फारच थोडा कळ एकसंध राहते हे १९७७ पासून अनेकदा दिसले आहे.अशा परिस्थितीत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष कमजोर होऊन प्रादेशिक पक्षांची खिचडी करून मोदींना २०२४ मध्ये आव्हान देता येणे कठीण आहे.+ १ भाजपने काही अत्यंत गंभीर घोडचुका केल्या तरच २०२४ किंवा त्यानंतर भाजपची घसरण होऊ शकते.कॉंग्रेसने तृणमूल कॉंग्रेस
In reply to काँग्रेसच्या या निराशाजनक by श्रीगुरुजी
मनात एक धास्ती आहे
In reply to काँग्रेसच्या या निराशाजनक by श्रीगुरुजी
सम्पुर्णपणे सहमत.
In reply to मनात एक धास्ती आहे by चौकस२१२
+1
In reply to मनात एक धास्ती आहे by चौकस२१२
मुळात जनता पक्ष हीच ५
In reply to मनात एक धास्ती आहे by चौकस२१२
छान विश्लेषण! धन्यवाद!
In reply to निकालांचा राष्ट्रीय राजकारणावरील परिणाम by चंद्रसूर्यकुमार
विश्लेषण
In reply to निकालांचा राष्ट्रीय राजकारणावरील परिणाम by चंद्रसूर्यकुमार
योग्य संदेश, योग्य धडा.
+१
In reply to योग्य संदेश, योग्य धडा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बंगाली जादू....
In reply to +१ by आजानुकर्ण
कसं जमतं इतकं.....
In reply to बंगाली जादू.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि
In reply to कसं जमतं इतकं..... by चौकस२१२
नंदीवरील नाही तर
In reply to तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि by चौकस२१२
हो कळलं .. मी त्यांच्या
In reply to नंदीवरील नाही तर by प्रचेतस
तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि
In reply to तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि by प्रचेतस
तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि विखारी वाटते.मी तुमच्या अत्यंत सहमत आहे. त्यपेक्शा चौकसजींनी हाच निशाणा मोदींवर साधायला पाहिजे होता म्हणजे त्याला माझ्या नजरेत तरी विचारधन समजले गेले असते.निशाणा मोदींवर
In reply to तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि by गॉडजिला
चौकस राव, मराठी कच्चं की हो
In reply to निशाणा मोदींवर by चौकस२१२
:)
In reply to चौकस राव, मराठी कच्चं की हो by टीपीके
टीपीकेमराठी कच्चं की हो तुमचं
In reply to चौकस राव, मराठी कच्चं की हो by टीपीके
आपण पहिला येणार म्हणून
In reply to बंगाली जादू.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसला धडा ..?
In reply to बंगाली जादू.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या मते भारतीय लोकशाही व
In reply to कसला धडा ..? by चौकटराजा
प्रगल्भ?
In reply to माझ्या मते भारतीय लोकशाही व by शाम भागवत
भारतातली लोकशाहीचे वय अवघे ७५
In reply to प्रगल्भ? by चौकस२१२
मुरलेल्या लोकशाहीची वये काय
In reply to भारतातली लोकशाहीचे वय अवघे ७५ by शाम भागवत
बंगाल इतर राज्य व भा ज पा
महाराष्ट्रात मतदार खूपच जातीय
In reply to बंगाल इतर राज्य व भा ज पा by चौकटराजा
२०२४
In reply to महाराष्ट्रात मतदार खूपच जातीय by रात्रीचे चांदणे
पूर्ण सहमत
In reply to २०२४ by चौकटराजा
पवार, उद्धव, राज अशा अनेकांनी
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना .....
In reply to पवार, उद्धव, राज अशा अनेकांनी by श्रीगुरुजी
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना.....
In reply to बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना ..... by मुक्त विहारि
पहिल्या वाक्याशी पूर्ण सहमत.
In reply to बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना ..... by मुक्त विहारि
शिवसेनेला आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस,
In reply to पहिल्या वाक्याशी पूर्ण सहमत. by श्रीगुरुजी
जुमलासुरमर्दीनी,बंगाल ची दुर्गा,वाघीण..............
ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून
In reply to जुमलासुरमर्दीनी,बंगाल ची दुर्गा,वाघीण.............. by गोंधळी
गड आला पण सिंह गेला!
In reply to ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून by यश राज
नंदीग्राम मध्ये EVM चा विजय .
In reply to ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून by यश राज
आक्रस्ताळी
In reply to जुमलासुरमर्दीनी,बंगाल ची दुर्गा,वाघीण.............. by गोंधळी
दीदी जिंकल्यानंतर तिच्या
In reply to आक्रस्ताळी by उपयोजक
बेळगाव
अत्यंत धक्कादायक निकाल.
गंमत !
In reply to अत्यंत धक्कादायक निकाल. by श्रीगुरुजी
केक सलामत
In reply to गंमत ! by कॉमी
खरे आहे .. ?
नंदीग्राम
ह्यांच काय करावे ब्रे??
याला आधी स्वच्छ स्नान करायला
In reply to ह्यांच काय करावे ब्रे?? by नावातकायआहे
.
In reply to याला आधी स्वच्छ स्नान करायला by श्रीगुरुजी
एक उपहासिका .....
"शतीर आणि चापलुसी "
In reply to एक उपहासिका ..... by चौकटराजा
या निवडणुकीत कोणी काय कमावले
ह्या निवडणुकीनंतर भाजपा चे
In reply to या निवडणुकीत कोणी काय कमावले by श्रीगुरुजी
https://www.loksatta.com/desh
सहमत आहे.
In reply to https://www.loksatta.com/desh by रात्रीचे चांदणे
वॉशिंग्टन पोस्टमधून पंतप्रधान मोदींवर निशाणा!
In reply to https://www.loksatta.com/desh by रात्रीचे चांदणे
US वृत्तसंस्था भारतीय वृत्तसंस्थांचा प्रभाव स्विकारतील?
In reply to https://www.loksatta.com/desh by रात्रीचे चांदणे
तमिळनाडू
तामिळनाडूत कमल हासन पराभूत.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पवारांचा अदृश्य हात.....
सगळ्यात महत्त्वाचं. बंगाल
तीन (१०%+) ते ८० (~४०%)
In reply to सगळ्यात महत्त्वाचं. बंगाल by पिनाक
निष्ठावंतांनी इतकी वर्षे
In reply to तीन (१०%+) ते ८० (~४०%) by वामन देशमुख
2016 पेक्षा ममता पुढे सध्या आव्हान जास्त आहे.
In reply to निष्ठावंतांनी इतकी वर्षे by पिनाक
देशात सर्वाधिक भिकारी
In reply to निष्ठावंतांनी इतकी वर्षे by पिनाक
3. ममता चे पुढचे लक्ष
In reply to निष्ठावंतांनी इतकी वर्षे by पिनाक
3. ममता चे पुढचे लक्ष केंद्रात जाण्याचा प्रयत्न करणे हे असणार आहे. तिचे सध्याचे प्रतिस्पर्धी पवार आणि राहुल असणार आहेत. बाकीचेही असतील.- १ पवार व राहुल हे केंद्रातील प्रतिस्पर्धी कधीच नव्हते आणि नसतील. पवारांना एक हाती जास्तीत जास्त ९ खासदार व ५८ आमदार निवडून आणता आले आहेत व कधीही स्वपक्षाचा मुख्यमंत्री करता आलेला नाही. त्यांचे वय सुद्धा ८०+ आहे. He is at the fag end of his political career. राहुल मागील ७ वर्षात अगणित निवडणुका हरलेत. स्वतःची निवडणुक सुद्धा हरलेत. नेतृत्व करण्याची त्यांची कुवत नाही हे अगणित वेळा सिद्ध झाले आहे. याउलट ममताने सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुक प्रचंड बहुमताने जिंकली आहे. २०१४ मध्ये स्वपक्षाचे ३४ खासदार व २०१९ मध्ये २२ खासदार निवडून आणलेत. ममताच्या तुलनेत पवार व राहुल जवळपास सुद्धा येत नाहीत.ये तुमको पता है
In reply to 3. ममता चे पुढचे लक्ष by श्रीगुरुजी
१९९६ च्या विधानसभा
+१
In reply to १९९६ च्या विधानसभा by श्रीगुरुजी
+१
In reply to १९९६ च्या विधानसभा by श्रीगुरुजी
भाजपाला बंगाल मध्ये चांगला
बंगाली माणसे, भाषेचा अभिमान बाळगतात...
In reply to भाजपाला बंगाल मध्ये चांगला by रात्रीचे चांदणे
बंगाल्यांना
In reply to बंगाली माणसे, भाषेचा अभिमान बाळगतात... by मुक्त विहारि
सुवेन्दू अधिकारी ममता
In reply to भाजपाला बंगाल मध्ये चांगला by रात्रीचे चांदणे
ममता बॅनर्जी
ममता
In reply to ममता बॅनर्जी by धर्मराजमुटके
थोड़ी भर
In reply to ममता by चंद्रसूर्यकुमार
लोकसत्ता
In reply to थोड़ी भर by मुक्त विहारि
रामकृष्ण द्विवेदी
In reply to लोकसत्ता by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to ममता by चंद्रसूर्यकुमार
यात मनमोहन सिंहांचाही हात
In reply to +१ by वामन देशमुख
ममता सलग तिसरी टर्म जिकल्यात
अर्थातच नाही. याचा अर्थ एवढाच
In reply to ममता सलग तिसरी टर्म जिकल्यात by रात्रीचे चांदणे
CAA आणि NRC ला विरोध .... हे प्रमूख काम ....
In reply to अर्थातच नाही. याचा अर्थ एवढाच by पिनाक
पर्याय पुढे आला की अनेकांना
In reply to अर्थातच नाही. याचा अर्थ एवढाच by पिनाक
२०१४ पासून २०२१ पर्यंत
समजत नाही
In reply to २०१४ पासून २०२१ पर्यंत by श्रीगुरुजी
२०२० मध्ये दिल्ली विधानसभा
In reply to समजत नाही by चंद्रसूर्यकुमार
२०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडवून आपचा विजय झाल्यावर पी.चिदंबरमनी आनंद व्यक्त केला होता. तेव्हा भाजपचे किमान ८ आमदार तरी निवडून आले पण स्वतःच्या पक्षाचा लागोपाठ दुसर्यांदा एकही आमदार निवडून आला नव्हता तेव्हा आपण आनंद व्यक्त करण्यासारखे काहीही झालेले नाही हे बहुदा चिदंबरमच्या लक्षात आले नव्हते. तेव्हा प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी प्रश्न विचारला होता की आपण इतरांच्या विजयात सुख मानणार असू तर आपण आपले दुकान बंद करायचे का?२०१३ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला २५% मते मिळून ८ जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३४% मते व ३२ जागा होत्या. २०१५ मधील निवडणुकीत भाजपला बहुमत मिळू नये यासाठी कॉंग्रेसने आआपला छुपा पाठिंबा दिल्याने कॉंग्रेसला फक्त ९% मते व ० जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३२.५% मते व ३ जागा मिळाल्या होत्या. २०२० मध्ये कॉंग्रेसने पुन्हा तेच केल्याने कॉंग्रेसला फक्त ४% मते व ० जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३८% मते व ८ जागा होत्या. या दरम्यान २००४ व २००९ लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने सर्व ७ जागा जिंकल्या होत्या. परंतु २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला ० जागा मिळाल्या. म्हणजे भाजपचे नाक कापण्यासाठी कॉंग्रेसने दिल्लीतून स्वतःला पूर्णपणे संपविले. भाजपने लोकसभेत सर्व ७ जागा जिंकल्या व विधानसभेही मते टिकविली आहेत.पंढरपूर बद्दल काहीच टिप्पणी
बंगाली मतदारांची मानसिकता
सोनोवाल
काही भर....
खास करून जर सोशल मीडिया
In reply to काही भर.... by मुक्त विहारि
दोन निरीक्षणे नोंदवतो ....
In reply to खास करून जर सोशल मीडिया by पिनाक
काँग्रेसची मानसिकता का.... ?
पश्चिम बंगाल : राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या....
सर्वप्रथम... वर्षानू वर्षे
दुसरे अभ्यास कारण्यासारकेचे
दुसरे अभ्यास कारण्यासारकेचे हे कि तृणमूल कशी उदयास आली? अचानक उदयास आलेल्या "आप" सारखी ?तृणमूल कॉंग्रेसचा उदय अचानक झालेला नाही. तृणमूल कॉंग्रेसची स्थापना १९९८ मध्ये झाली. १९९७ मध्ये बंगाल कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी तत्कालीन कॉंग्रेसाध्यक्ष सीताराम केसरींनी सोमेन मित्रा या ममता विरोधकाची निवड केल्याने ममता चिडल्या होत्या. ममतांंना राज्य कॉंग्रेसचे अध्यक्षपद हवे होते. राज्य कॉंग्रेस सत्ताधारी डाव्यांना पुरेसा विरोध करीत नाही व त्यांच्याशी जमवून घेत आहे, असाही ममतांचा आरोप होता. त्यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन हसै करण्याची विनंती केली होती. परंतु तेव्हा सक्रीय राजकारणात नसलेल्या सोनियांनी यात लक्ष घातले नव्हते. परीणामी १९९८ मध्ये ममतांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली व १९९८ ची लोकसभा निवडणुक भाजपशी युती करून लढविली होती. त्यात तृणमूलचे ७ व भाजपचा १ खासदार निवडून आला होता. नंतर १९९९, २००४ व २००९ मधील लोकसभा निवडणुकीत आणि २००१ व २००६ मधील विधानसभा निवडणुकीत तृणमूलला फारसे यश मिळाले नव्हते. परंतु २००७-०८ या काळातील सिंगूर व नंदीग्राम येथील हिंसाचार व सत्ताधारी डाव्या आघाडीच्या घोडचुकांमळे २०११ मध्ये तृणमूलला बहुमत मिळाले व तेव्हापासून बंगालात तृणमूलला प्रभावी विरोधक शिल्लक राहिला नाही. २०१४ लोकसभा निवडणुकीत तृणमूलचे ३४ खासदार व २०१६ विधानसभा निवडणुकीत २०४ आमदार निवडून आले होते. परंतु २०१९ लोकसभा निवडणुकीत तृणमूलचे फक्त २२ व भाजपचे १८ खासदार निवडून आले. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचे २११ तर भाजपचे ७७ आमदार निवडून आल्याने एक प्रभावी विरोधक निर्माण झाला आहे.परीणामी १९९८ मध्ये ममतांनी
In reply to दुसरे अभ्यास कारण्यासारकेचे by श्रीगुरुजी
त्यांचा भाचा आहे
In reply to परीणामी १९९८ मध्ये ममतांनी by चौकस२१२