बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ....
हे सरकार म्हणजे नुसते, पोकळ आश्र्वासने आणि खापर दुसर्यावर फोडण्यातच मश्गूल आहे.
1. वीज बिल कमी करू, असे आश्र्वासन दिले ... पण अद्याप तरी काहीही केले नाही.
2. औरंगाबादचे, संभाजीनगर असे नामांतर करू, असे आश्र्वासन दिले, अद्याप तरी काहीही केले नाही.
3. बलात्काराची केस असेल तर, 21 दिवसांत निकाल लाऊ, असे सांगतात पण,
A. राष्ट्रवादी युवा नेत्यावर, बलात्काराचा आरोप झाला आणि 21 दिवसाच्या आत, आरोप करणारी युवतीच गायब झाली
B. धनंजय मुंडे यांच्यावर, बलात्काराचा आरोप झाला आहे आणि अद्याप तरी ते आहे त्याच पदावर आहेत.
4. आधी पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून, झाडे तोडायला विरोध करायचा आणि नंतर झाडे तोडायची.
5. आधी शेतकरी वर्गाला हेक्टरी 25,000 ₹ देऊ म्हणून सांगायचे आणि नंतर तोंडाला पाने पुसायची.
इथे सगळेच सुशिक्षित असल्याने, फक्त मुद्देच मांडले आहेत.
वर्गीकरण
वाचने
65762
वाचनखूण
प्रतिक्रिया
145
आधी म्हणाले, तुम्ही खबरदारी घ्या, मी जवाबदारी घेतो
In reply to आधी म्हणाले, तुम्ही खबरदारी घ्या, मी जवाबदारी घेतो by मुक्त विहारि
:-)
In reply to आधी म्हणाले, तुम्ही खबरदारी घ्या, मी जवाबदारी घेतो by मुक्त विहारि
माझे कुटुंब, माझी जबाबदारी
माझे कुटुंब, माझी जबाबदारीमग बारक्याला कोवीड कसा झाला? ( व्हॉट्सॅपवर आलेले एक ढकलपात्र )In reply to माझे कुटुंब, माझी जबाबदारी by विजुभाऊ
कदाचित राणीच्या बागेत गेले असतील
खरंय !
मविकाची आश्वासने
In reply to मविकाची आश्वासने by दिगोचि
एकीकडे म्हणायचे की, शेतकरी राजा
एनरॉन बुडवू!
शेतकरी वर्गाला, खुल्या बाजारात माल विकायला परवानगी द्यावी....
आणि आता मात्र विरोध करत आहेत.
वीजबिल कमी करणे
In reply to वीजबिल कमी करणे by Rajesh188
राजेश भाऊ.. तुमच्या गुळमुळीत
मातृभाषेच्या नावावर मते मागायची आणि
In reply to मातृभाषेच्या नावावर मते मागायची आणि by मुक्त विहारि
अहो विंग्रजी शाळेचे काय घेऊन
In reply to अहो विंग्रजी शाळेचे काय घेऊन by साहना
सत्य कटू असते ...
In reply to अहो विंग्रजी शाळेचे काय घेऊन by साहना
निषेध , निषेध, त्रिवार निषेध
In reply to मातृभाषेच्या नावावर मते मागायची आणि by मुक्त विहारि
शिवसेना मराठी माणसांच्या
In reply to शिवसेना मराठी माणसांच्या by श्रीगुरुजी
सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत ....
In reply to शिवसेना मराठी माणसांच्या by श्रीगुरुजी
काहीही.
In reply to काहीही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्या पैकी किती शिवसैनिकांवर खटले दाखल केले आहेत?
In reply to ह्या पैकी किती शिवसैनिकांवर खटले दाखल केले आहेत? by मुक्त विहारि
माहिती वीचारुन...
In reply to माहिती वीचारुन... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संतोष दुबे हे विश्व हिंदू
In reply to काहीही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवसेनेचा सारखा अपमान केला
In reply to काहीही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवसेनेचं बोट धरुनच भाजपाचा
शिवसेनेचं बोट धरुनच भाजपाचा प्रवास सुरु झाला,१९६६ मध्ये स्थापना झाल्यापासून १९९० मध्ये भाजपने युती करेपर्यंत सेनेचा फक्त १ आमदार निवडून आला होता (१९८५ मध्ये छगन भुजबळ). १९७२ मध्ये ०, १९७८ मध्ये ३५ जागा लढवून ०, १९८० मध्ये राज्यात व देशात प्रचंड लाट असलेल्या इंदिरा कॉंग्रेसबरोबर युती करूनही ०, १९८५ मध्ये १ अशी सेनेची स्थिती होती. मुंबईतील मराठीबहुल काही प्रभागांच्या बाहेर सेनेला ओळख नव्हती. १९८९ पर्यंत शिवसेना हा मुंबई महापालिका पातळीचा गट होता. १९८४ व १९८९ मध्ये सेनेचे काही नेते लोकसभा निवडणुक लढले ते सुद्धा भाजपच्या कमळ चिन्हावर कारण सेनेचे चिन्ह बहुसंख्य जनतेला माहितीच नव्हते. याउलट पूर्वाश्रमीचा जनसंघ व १९८० मध्ये स्थापन झालेला भाजप यांना पूर्वीपासूनच बऱ्यापैकी जनाधार होता. जनसंघाचे १९६७ मध्ये ४ व १९७२ मध्ये ५ आमदार होते. १९७९ मध्ये एकत्रित जनता पक्षाचे १०० आमदार होते. १९८० मध्ये १४ व १९८५ मध्ये १६ आमदार होते. मुख्य म्हणजे सुरूवातीपासूनच हे आमदार कोकण, मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा अशा सर्व भागातून निवडून येत होते. मुंंबईबाहेर कोणीही ओळखत नसलेल्या व २४ वर्षात केवळ १ आमदार निवडून आलेल्या पक्षाचे बोट धरून सेनेपेक्षा बराच मोठा असलेल्या व प्रत्येक निवडणुकीत आपले थोडेफार आमदार निवडून आणणाऱ्या भाजपचा महाराष्ट्रात प्रवास सुरू झाला, हा दावा अत्यंत हास्यास्पद आहे.बाबरी मशिदीचा ढाच्या पडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी एकही हिंदुत्वादी संघटना पुढे आली नव्हती. अशा वेळी प्रखर हिंदुत्ववादी नेते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी होय, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे असे ठणकावून सांगितले. या कारसेवेत औरंगाबाद येथील शिवसेनेचे खासदार मोरेश्वर सावे व ठाण्याचे खासदार सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक कारसेवेला गेले होते. त्यांनी कारसेवेत सहभाग घेत हा ढाचा पाडला होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, मोरेश्वर सावे,सतीश प्रधान यांना आरोपी करण्यात आले होते.मी भ्रष्टाचार केला असेल तर मला तुरुंगात टाका, असे सांगणारा आपण भ्रष्टाचार केल्याचे नाकारत असतो. मी व्यवस्थित अभ्यास केला असता तर मी उत्तीर्ण झालो असतो, असे सांगणारा विद्यार्थी आपण अभ्यास केला नव्हता हेच मान्य करीत असतो. जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान वाटेल, या वाक्याचा अर्थ या पाडापाडीत शिवसैनिक नव्हते याची मान्यता आहे. कारसेवेत उपस्थित असणाऱ्यांंमध्ये अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, उमा भारती, अशोक सिंघल, साध्वी ऋतांबरा इ. नेते होते. तेथे सेनेचा एकही नेता नव्हता. त्या काळात सेनेचे सर्व नेते व कार्यकर्ते महाराष्ट्राबाहेर गेलेच नव्हते. मुळात १९८९ मधील अडवाणींंची रथयात्रा, १९९० मधील कारसेवा, १९९२ मधील पाडापाडी व त्या ३-४ वर्षात चाललेले आंदोलन यात फक्त विश्व हिंदू परीषद, भाजप, संघ व बजरंग दलाचाच समावेश होता. या काळात अडवाणी, सिंघल, वाजपेयी अशा काही जणांना काही काळ अटक झाली होती. त्या संपूर्ण आंदोलनात सेनेचा सहभाग अत्यल्प किंवा शून्य होता. सेनेचा एकही नेता अटकेत नव्हता. नंतर ठाकरेंवर केस झाली ती बाबरी पाडल्यानंतर सामनातून लिहिलेल्या भडक अग्रलेखांंमुळे व नंतर झालेल्या दंगलीसंदर्भात.In reply to शिवसेनेचं बोट धरुनच भाजपाचा by श्रीगुरुजी
मशीद पाडल्यानंतर दंगल झाली
In reply to मशीद पाडल्यानंतर दंगल झाली by Rajesh188
रस्त्यावर प्रतिकार करण्यासाठी
In reply to रस्त्यावर प्रतिकार करण्यासाठी by कानडाऊ योगेशु
हो यात तथ्य आहे.
In reply to मशीद पाडल्यानंतर दंगल झाली by Rajesh188
१९८९ पासून ६ डिसेंबर १९९२
In reply to शिवसेनेचं बोट धरुनच भाजपाचा by श्रीगुरुजी
मान्यच नसेल तर विषय संपला.
In reply to मान्यच नसेल तर विषय संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवसेनेचे त्या काळातील प्रमुख
In reply to शिवसेनेचे त्या काळातील प्रमुख by श्रीगुरुजी
वाचून घ्या...!
In reply to वाचून घ्या...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे नेते त्या काळात अयोध्येत
In reply to हे नेते त्या काळात अयोध्येत by श्रीगुरुजी
चालू द्या...
सहज गंमत म्हणून
BJP समर्थक लोकांना नैराश्याचा धक्का बसला आहे
In reply to BJP समर्थक लोकांना नैराश्याचा धक्का बसला आहे by Rajesh188
लग्न एकाबरोबर आणि संसार दुसर्या दोघांबरोबर...
संजय दत्तला, आधी खलनायक ठरवले आणि
सत्तेसाठी किती हा लाचारपणा
In reply to सत्तेसाठी किती हा लाचारपणा by प्रसाद_१९८२
अजान स्पर्धा पण भरवणार होते
In reply to सत्तेसाठी किती हा लाचारपणा by प्रसाद_१९८२
यात कसला लाचारपणा? शिवसेना
In reply to यात कसला लाचारपणा? शिवसेना by श्रीगुरुजी
भुतकाळातले माहित नाही
In reply to सत्तेसाठी किती हा लाचारपणा by प्रसाद_१९८२
आत्ताची शिवसेना आणि ठाकरे
त्यांना त्यांच्या कर्माची फळ मिळतील ना निवडणुकीत
In reply to त्यांना त्यांच्या कर्माची फळ मिळतील ना निवडणुकीत by Rajesh188
धीर धरा
In reply to धीर धरा by अनन्त अवधुत
+ १
In reply to त्यांना त्यांच्या कर्माची फळ मिळतील ना निवडणुकीत by Rajesh188
योग्य
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते
In reply to वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते by Rajesh188
मोदींविषयी फक्त पप्पू, राऊत,
In reply to मोदींविषयी फक्त पप्पू, राऊत, by श्रीगुरुजी
India Today
(No subject)
In reply to (No subject) by प्रसाद_१९८२
हाहा..
1. वीज बिल कमी करू, असे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ex-Desert Knight 21: Rafale to roar over Jodhpur skies during Indo-French air exerciseकावलो विषयाला
In reply to कावलो विषयाला by शशिकांत ओक
त्यांचे नाव कमला देवी हॅरीस असेच आहे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे ... तर....
आधी मोदी यांच्या जीवावर मते मागीतली आणि आता ....
In reply to आधी मोदी यांच्या जीवावर मते मागीतली आणि आता .... by मुक्त विहारि
भाजपने आपल्याबरोबर युती करावी
In reply to भाजपने आपल्याबरोबर युती करावी by श्रीगुरुजी
खरं तर हो ....
In reply to भाजपने आपल्याबरोबर युती करावी by श्रीगुरुजी
महाराष्ट्रात भाजपाचा सखाराम
मोदी च्या नावावर मत मागितली होती
In reply to मोदी च्या नावावर मत मागितली होती by Rajesh188
हो, तसेच ठरले होते ....
In reply to हो, तसेच ठरले होते .... by मुक्त विहारि
अजिबात गरज नसताना शिवसेनेच्या
In reply to अजिबात गरज नसताना शिवसेनेच्या by श्रीगुरुजी
ही गोष्ट वैयक्तिक नाही ...
In reply to ही गोष्ट वैयक्तिक नाही ... by मुक्त विहारि
शिवसेना हा पक्ष कधीच
In reply to शिवसेना हा पक्ष कधीच by श्रीगुरुजी
ते आत्ता लोकांना समजायला लागले आहे ...
In reply to ते आत्ता लोकांना समजायला लागले आहे ... by मुक्त विहारि
अयोध्येतील बाबरी मशीद आम्हीच
In reply to अयोध्येतील बाबरी मशीद आम्हीच by श्रीगुरुजी
काही लोकांचा बसतो ....
In reply to काही लोकांचा बसतो .... by मुक्त विहारि
बघा, हिंदूंच्या रक्षणासाठी
In reply to बघा, हिंदूंच्या रक्षणासाठी by श्रीगुरुजी
मी शिवसेनेला हिंदू हितवादी समजत होतो ...
हे कोण बोलले बोला ....
ह्यांची मुले इंग्रजी शाळेत शिकली आणि आता शब्दांचे पोकळ बुडबुडे..
मराठी बाणा जपूया, इति उद्धव ठाकरे....
आले अंगावर तर ढकल केंद्रावर ....
आधी म्हणाले, मी जबाबदारी घेतो
केंद्रीय सरकार पेक्षा
In reply to केंद्रीय सरकार पेक्षा by Rajesh188
कुठली?
जबाबदार कोण?
In reply to जबाबदार कोण? by मुक्त विहारि
कारवाई केली तर फारच उत्तम .....
आता 21 दिवसांत, निर्णय घेणार का?
पलटी मारली
राहुल गांधी,
सर्वच पक्षात
बंदी आदेश धुडकावून नगरसेविकेच्या मुलीचा धडाक्यात विवाह
In reply to बंदी आदेश धुडकावून नगरसेविकेच्या मुलीचा धडाक्यात विवाह by मुक्त विहारि
कल्याण, कल्याण ... आपणा
कायप्पावर नुकतंच आलेलं मीम
शिवभोजन थाळी घरपोच मिळणार, असे वाचलेले आठवत आहे ...
In reply to शिवभोजन थाळी घरपोच मिळणार, असे वाचलेले आठवत आहे ... by मुक्त विहारि
15 लाख मिळाले की
In reply to 15 लाख मिळाले की by Rajesh188
हाहाहा
In reply to हाहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमच्या का पोटात दुखतंय..
In reply to तुमच्या का पोटात दुखतंय.. by चौकस२१२
आवरा...!
In reply to शिवभोजन थाळी घरपोच मिळणार, असे वाचलेले आठवत आहे ... by मुक्त विहारि
दोन महिन्यापुर्वी मी आणी सौ
In reply to दोन महिन्यापुर्वी मी आणी सौ by चौथा कोनाडा
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
हो, ही देखील मी चाखलेली आहे,
In reply to हो, ही देखील मी चाखलेली आहे, by चौथा कोनाडा
नक्कीच ...
करोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या!
In reply to करोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या! by मुक्त विहारि
आहो ... इतकेच काय .. बंद
In reply to आहो ... इतकेच काय .. बंद by सुक्या
आनंद आहे
महण
महण
सगळ्या लसीपुरवठा वादावर राज्यानी एकत्र येउन काम करणे आवश्यक आहे.
पुण्यात व्हेंटिलेटर्स बेड संपले, ऑक्सिजन बेडसचाही तुटवडा....
COVID सेंटर व्यवस्थित चालत आहेत
In reply to COVID सेंटर व्यवस्थित चालत आहेत by Rajesh188
YOU SAID IT! [..By R K
In reply to COVID सेंटर व्यवस्थित चालत आहेत by Rajesh188
चांगल्या कामाचे कौतुक करण्याचा मनाचा मोठेपणा माणसाकडे असावा.
नक्की खरे कुणाचे?
In reply to नक्की खरे कुणाचे? by बबन ताम्बे
नक्की खरे कुणाचे?
WHO ला काय कळतं म्हणणाऱ्या राऊतांनी......
सोनिया-राहुल गांधींची खिल्ली उडवल्याबद्दल कॉंग्रेसकडून....
In reply to सोनिया-राहुल गांधींची खिल्ली उडवल्याबद्दल कॉंग्रेसकडून.... by मुक्त विहारि
वरील बातमीची लिंक देतो ....
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, सांगा गरिबांनी जगायचं कस?”
In reply to “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, सांगा गरिबांनी जगायचं कस?” by मुक्त विहारि
+१
In reply to +१ by कॉमी
अहो .....
ते
आज व उद्या (दि १ मे आणि २ मे,
Thackeray Appeal to Doctors
In reply to Thackeray Appeal to Doctors by मुक्त विहारि
काहिच्या काही.
In reply to Thackeray Appeal to Doctors by मुक्त विहारि
एकही,
In reply to एकही, by प्रसाद_१९८२
हे दळभद्री सरकार त्यांच्या
हे दळभद्री सरकार त्यांच्या कर्माने जेंव्हा पडेल तेंव्हा पडेल मात्र तो पर्यंत महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे हे दळभद्री नक्कीच वाटोळे करणार.+ ९९९९९९९९९९९९.... महाराष्ट्राचं नशीबच फुटकं म्हणून इतकं नालायक, निष्क्रीय, ठोंब्या सरकार महाराष्ट्रावर लादलं गेलं. सेनेशी युती करून आपल्या मतांवर सेनेचे आमदार निवडून आणण्याची अवदसा भाजपला आठवली हे महाराष्ट्राचं दुर्दैव.मी हिंदू आहे हिंदुत्ववादी नाही..... राहुल गांधी
In reply to मी हिंदू आहे हिंदुत्ववादी नाही..... राहुल गांधी by मुक्त विहारि
मी हिंदू आहे हिंदुत्ववादी
आमचं हिंदुत्व शेपूट घालणारे आणि पळपुटं नाही - संजय राऊत
“…तेव्हा पळून गेले होते”;
मी हिंदू आहे
In reply to मी हिंदू आहे by सुबोध खरे
योग्य उत्तर
बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, बैलगाडा शर्यतीच्या निर्ण
द्वेषाला हरवण्याची हीच योग्य वेळ... राहुल गांधी यांचे ट्विट
हिंदुत्त्वापासून दूर गेल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचे उत्तर;
In reply to हिंदुत्त्वापासून दूर गेल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचे उत्तर; by मुक्त विहारि
राहुल गांधीसुद्धा आमच्याच
जनतेच्या शक्तीसमोर दडपशाही टिकत नाही ; शरद पवार यांचे मोदींवर टी
‘झुकेंगे नही’ हा पुष्पातील डायलॉग शिवसेनेच्या बाण्यावरूनच घेतला
“मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे नाहीत”..जयंत पाटलांची प्रतिक्रिया
ह्रदयनाथ मंगेशकरांच्या मुद्द्यावरुन राऊतांनी हात जोडले
“पोलीस विभागाचं काम वाढवू नका”, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी रा
भाजपने पाठित खुपसला!; गोव्यात आदित्य ठाकरेंनी केला 'हा' मोठा गौप
काल एक क्लीप पाहीली, त्यात
In reply to काल एक क्लीप पाहीली, त्यात by खटपट्या
परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मौलिक विचार
In reply to काल एक क्लीप पाहीली, त्यात by खटपट्या
बरोब्बर!
“आम आदमी पार्टीचा उदय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला” ; प्रियं
In reply to “आम आदमी पार्टीचा उदय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला” ; प्रियं by मुक्त विहारि
हा .... हा .... हा .... !
In reply to हा .... हा .... हा .... ! by चौथा कोनाडा
त्यांचे ठीक आहे ...
मोदी सरकारच्या काळात 5 लाख 35 हजार कोटींचा बँक घोटाळा, राहुल गां
माहूर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे फेरोज दोसानी....
लोकोपयोगी कामासाठी महाराष्ट्र मागं हटणार नाही, सोनोवालजी हमारी स
सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जो संपूर्ण देशाला जगवतो त्याच जगणं सुसह्य करणं हेच आमच्या सरकारच