Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ७)

लेखक श्रीगुरुजी यांनी शुक्रवार, 19/03/2021 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर प्रदेश मधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा दोन तृतीयांश बहुमत मिळविण्याची शक्यता आहे. परंतु भाजप ३६ जागा गमावून ४०३ पैकी २८९ जागा मिळवू शकतो. सप (४७ वरून ५९) व बसपला (१९ वरून ३८) थोडा फायदा होईल. परंतु कोणताही पक्ष ६० हा आकडा पार करू शकणार नाही. कॉंग्रेस या राज्यातून फार पूर्वीच संपली आहे. https://news.abplive.com/news/india/abp-news-cvoter-up-survey-election-…

वाचने 53276
प्रतिक्रिया 168

प्रतिक्रिया


In reply to by श्रीगुरुजी

कोविड चाचणी पॉसिटीव्ह येण्याचा आणि परमबीर सिंग यांचा गौप्य्स्फोट या दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्या याचे नवल वाटते.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे आता महाराष्ट्रात रिश्टर स्केल ७.० चा राजकिय भूकंप झालेला आहे ! :))) छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावने राजकारण करणार्‍या आपल्या राजकारणार्‍यांनी आज महाराष्ट्राची अख्ख्या देशात लाज काढली आहे ! आता सीबीआय,इडी,इनकम टॅक्स डिपार्टमेंट आणि जितकी शोध कार्य करणारी यंत्रणा असेल त्यांना सगळ्यांना कामाला लावुन महाराष्ट्राला झालेला हा कॅन्सर सर्जरी करुन कायमचा काढायची हीच योग्य वेळ आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत हा चाललेला हैदोस आता थांबायलाच हवा. जाता जाता :- साला सगळी सिस्टीमच पार सडली आहे ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Wo bhooli dastaan... :- Sanjog

In reply to by मदनबाण

योग्य बोललास रे मदनबाणा. खरे तर त्या परमबीराने आरोप केले आहेत ते उघड गुपित आहे. "...तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही" हे ठरलेले वाक्य आपण मराठी बुद्धिमंतांकडुन गेले अनेक वर्षे ऐकत आलो आहोत. मला नेहमी त्यावर हसायला यायचे.हफ्ते गोळा करण्याचे काम मंत्रालयातून गेले ४५ वर्षे चालत आलेले आहे. आता आमचे स्वयंघोषित सेक्युलर पत्रकार.बुद्धिमान संपादक कुठे गेले? हेच पत्रकार फडण्वीस ह्यांच्या काळात जरा काही झाले की "लोकशाही मेली हो.." म्हणून आरोळी ठोकणारे गप्प का ?

सचिन वाझे जी mercedes वापरायचा त्यात नोटा मोजायचे मशीन ही सापडले होते. अगदी तयारीनिशी वसुली चालू होती असे दिसतेय.

प्रशासन भ्रष्टाचार मुक्त करून दाखवीन असे आश्वासन कधीच निवडणुकीत देत नाहीत. लाचखोरी चा पैसा राज्यकर्त्या लोकांपर्यंत पोचतो हे नागडे सत्य आहे. अशा प्रकरणात अत्यंत कठोर कारवाई अपेक्षित आहे. पण अशी कारवाई करणार कोण सब घोडे बारा टक्के च आहेत

राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात,लाचखोरी मधला हिस्सा त्यांना पोचवलं जातो. प्रतेक कामावर राज्यकर्त्या लोकांना टक्केवारी द्यावी लागते, काम न करताच कागदावर काम पूर्ण होवून पैसे पण दिले जातात. असे प्रकार देशात आणि देशातील सर्व राज्यात सर्रास होतात. अगदी सामान्य लोकांना पण हे माहीत आहे. त्या मुळे बाकी पक्षांनी स्वतः ल mr clean समजू नये.

In reply to by Rajesh188

इंदिरेची आठवण झाली. भारतात भ्रष्टाचार आहे असा आरोप झाला की 'जगात सर्व देशात भ्रष्टाचार असतो" असे त्यावर उत्तर

In reply to by Rajesh188

आपलं काय म्हणणं आहे, सर्व पक्षांनी एकत्र येऊन या गोष्टी रेग्युलराईज कराव्यात आणि 'वसुलीभाई' जागेवर सरकारी भरती/बढती चालू करावी?

सरकारी सेवेत असताना एखाद्याने मंत्र्यावर गंभीर आरोप केले तर तातडीने निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करता येते. उद्धव ठाकरे बहुतेक तेच करतील. आता त्यांचा पाय अजून खोलात गेलेला दिसतोय. काका कितपत डॅमेज कंंट्रोल करतील त्यावर सरकारचे भवितव्य ठरेल. आज फडणवीस-पाटील प्रभूतींना अत्यानंदाने झोप लागणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बहुदा तेच होइल. त्या बाबतीत मंत्र्यांना जास्त अधिकार आहेत. बाकी लोकडाउन नंतर बीयर बार / दारु दुकाने / नाईट क्लब बगेरे उघडण्याची केलेली घाई, नाईट क्लब सारख्या ठिकाणी कोरोना चे / सोशल डीस्टंसिंगचे नियम पायदळी तुडवले गेले त्याकडे हेतुपुरस्पर केलेले दुर्लक्ष , आधी वाजे व परमबीर यांचे केलेले समर्थन , नंतर गळ्याची आल्यावर त्यांच्यावर केलेली कारवाई या सगळ्या गोष्टी क्रमाने पाहिल्या तर बर्‍यापैकी अंदाज येतो. कुटुंबवत्सल मुख्यमंत्री कुठे दडलेत काय माहीत? अजुन मला तरी त्यांचे यावर काही निवेदन आलेले वाचनात आले नाही. वाईट बाब ही आहे की या सगळ्या सावळ्यागोंधळात कोरोना च्या केसेस वाढत आहेत त्या साठी काहीही उपाय योजना केल्या जात नाहीत. ते आता मला तरी देवा भरोसे आहे असे वाटते ..

In reply to by श्रीगुरुजी

IAS ऑफिसर आहे तो. राज्य सरकारला त्या बाबतीत कसलेही अधिकार नाहीत. त्यांना जास्तीत जास्त बदली करता येते.

In reply to by पिनाक

परमवीर सिंह हे आयपीएस ऑफिसर आहेत. जुनाट ब्रिटिश कायद्यांनी आयएएस आणि आयपीएस ऑफिसर लोकांना कायद्यांनी सुरक्षा दिली आहे. कारण ब्रिटिश लोकांना राज्य करायचे होते. आता आयएएस आणि आयपीएस ऑफिसर विषयी स्वतंत्र भारतात कायदा करून नियम बदल केलाच पाहिजे शेवटी अंतिम अधिकार हे लोकनियुक्त सरकार लाच असतात. सर्वोच्च न्यायालाच्या न्यायाधीश ला सुद्धा महाभियोग चालवून जन प्रतिनिधी पदावरून पाय उतार करू शकता त. आयएएस ,आयपीएस काय चीज आहेत . बदली करण्याचा किंवा कोणतीच पोस्टिंग न देण्याचा राज्यांना अधिकार आहे. पोस्टिंग साठी मरतात हे ऑफिसर . जिथे मेवा तिथे ह्यांना पोस्टिंग हवं असते. त्या साठी राजकारणी लोकांचे पाय धरणे हाच उपाय असतो. नाही तर महिन्यात पन्नास वेळा पण बदली होवू शकते. मुंडे ची अवस्था सरकार नी कशी केली आहे. त्या मुळे राज्य सरकार ना कमजोर समजू नका. केंद्राचे काम राज्यांना दबावात ठेवणे हे नाही. त्यांना सहयोग करणे हे आहे. भारत हे संघराज्य आहे इथे राज्यांना खूप अधिकार आहेत. फक्त मुख्यमंत्री केंद्राचा लाचार नसावा. म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा मुख्य मंत्री कधीच नसावा. प्रादेशिक पक्षाचाच मुख्यमंत्री असणे हे राज्यं हिताचे असते. आणि सुशिक्षित दक्षिण भारत ते चांगले समजतो.. महारष्ट्र नी स्वतः ल दक्षिण भारतात समाविष्ट करावे.हेच ह्या राज्याच्या हिताचे आहे. उत्तरेत जास्त लक्ष देणे म्हणजे स्वतःची वाट लावून घेणे..उत्तर भारतातील कोणत्याच प्रश्नात महारष्ट्र नी सामील होवू नये. जसे दक्षिणेची राज्य होत नाहीत . त्यांना राम मंदिराशी पण काही देणेघेणे नसते.

In reply to by मुक्त विहारि

प्रतिसाद ची जागा blank ठेवली तरी मिपाकर त्यांना प्राप्त असलेल्या दैवी शक्ती मुळे काय लिहल आहे हे वाचू शकतात.कृपया ह्याचा विचार करावा.

In reply to by Rajesh188

"महारष्ट्र नी स्वतः ल दक्षिण भारतात समाविष्ट करावे.हेच ह्या राज्याच्या हिताचे आहे. उत्तरेत जास्त लक्ष देणे म्हणजे स्वतःची वाट लावून घेणे..उत्तर भारतातील कोणत्याच प्रश्नात महारष्ट्र नी सामील होवू नये" एकीकडे एकात्मतेच्या गप्पा मारायच्या आणि इकडे महाराष्ट्र दक्षिण भारतात समाविष्ट करण्याच्या गप्पा मारायच्या. केण्द्रात भाजपाचे सरकार आहे म्हणून एवढा आकस असता कामा नये. नेहरू,इंदिरा,राजीव्,सोनिया,राहुल ही मंडळी 'अडाणी' उत्तर प्रदेशातूनच निवडून आली होती हे विसरलास का रे राजेशा?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत आहे... त्यांचे प्रतिसाद छानच असतात...

“मला प्रश्न पडलाय, आपण कोणत्या हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करीत आहोत?” https://www.loksatta.com/maharashtra-news/sanjay-raut-rokhthok-on-young… शिशसेनेची ही भुमिका आहे....तर मग, बांगलादेश येथील हिंदू लोकांवर झालेल्या मारहाणी बद्दल, उदारमतवादी शिवसेना का आवाज उठवत नाही?

शिवसेनेची ही भुमिका आहे....तर मग, बांगलादेश येथील हिंदू लोकांवर झालेल्या मारहाणी बद्दल, उदारमतवादी शिवसेना का आवाज उठवत नाही?

महाराष्ट्र ए.टी.एस ने मनसुख हिरेन खूनप्रकरणी दोघांना अटक केली आहे. आता महाराष्ट्र ए.टी.एस वर काडीचाही विश्वास राहिलेला नाही. कोणाला तरी थातूरमातूर अटक करून त्यांच्यावर सगळा दोष टाकून सचिन वाझेंना सोडवायचे हा उद्देश कशावरून नसेल? आणि तसेही हिरेन हत्याप्रकरणाचा तपासही एन.आय.एच करत असेल तर महाराष्ट्र ए.टी.एसला कोणाला अटक करायचे काय कारण आहे समजले नाही. https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/mumbai-two-arrested-in…

सेना सरकार मधून बाहेर पडली आणि BJP ल सरकार बनवायला मदत केली तर सर्व पाप धुवून निघतील का. सेनेनी हा पर्याय पण तपासावा.

Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा सुंदर सिनेमा पाहतोय.. पोरीला चांगलं स्थळ मिळवून देण्यासाठी तगमग करणाऱ्या बापाची कथा आहे. बस्ता, जेवण, सोनेनाणे, मांडव, घोडा, डेकोरेशन इ इ खर्च करताना बापाची होणारी दमछाक आणि मुलाकडच्या लोकांच्या वाढीव अपेक्षा आणि लूट मस्त चित्रित केलीये. आत्ताच माहिती नाही पण अंदाजे 15 वर्ष्यापुर्वी अशीच काहीशी परिस्थती होती. कदाचित सायंकाळी 6 वाजता पुन्हा एकदा हाच चित्रपट लागेल.. घरी असताल तर पाहायला हरकत नाही..

In reply to by बापूसाहेब

दोन दिवसांपूर्वी च मी तो सिनेमा zee 5 वर बघितला.अतिशय सुंदर कथा आहे खिळवून ठेवते. आता पण तीच अवस्था आहे फक्त मुलगा सरकारी नोकर ,शहरात राहणारा , एकलुता एक,आई वडिलांना सोबत न घेता राहणारा असावा. अशा मॉडेल ल खूप किंमत आहे बाजारात. सर्वच मुलींना असाच नवरा हवा असतो. व्यापारी असेल आणि लहान शहरात राहणारा असेल तरी नको. अमेरिकेत राहणारा तर मोस्ट wanted जे सरकारी नोकर नाहीत पण यशस्वी आहेत ह्यांना पण मुली मिळत नाहीत.

@मिपा संपादक मंडळ, चालु घडामोडी असा धागा काढण्यापेक्षा चालु राजकीय घडामोडी असा धागा काढला तर ते जास्त सोयीचे होईल. कारण संपूर्ण धागा राजकीय विषयावर भाष्य करणारे लोकं धुमाकूळ घालतात ( अर्थातच मी ही त्यामध्ये जमेल तशी भर घालतच असतो ) इतर काही विषयावर कोणी प्रतिसाद दिलाच तर तो या सगळ्या गर्दीत हरवून जातो.

In reply to by बापूसाहेब

पण, सध्याच्या घडामोडी, राजकीय अंगानेच जातात... त्याला आपण तरी काय करणार? साधू हत्याकांड झाले, ती गोष्ट पण राजकीय अंगानेच गेली...

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोविडची लागण झाली आहे. ते दिल्लीतील एम्सच्या कोविड सेंटरमध्ये भरती झाले आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते यातून लवकरात लवकर बरे व्हावेत ही शुभेच्छा.

सचिन वाझे ना हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ऍक्सिडेंट होऊ शकतो , काय होतंय ते बघू , अटॅक नाही आला म्हणजे बरे होईल

1)सरकार बरखास्त केले जाईल.कारण पत्रातील आरोप खरे असतील असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले तर सरकार बरखास्त करण्याचे स्ट्राँग कारण केंद्र सरकार कडे आहे. २) परमवीर सिंग ह्यांना बडतर्फ करून गृहमंत्र्यांच्या राजीनामा घेतला जाईल. ३) राजकीय तडजोड केली जाईल ( हा प्रकार गुप्त असतो तो जनतेसाठी नाही) हे सर्व झाल्या नंतर ह्या प्रश्नाची तड लागण्याची शक्यता मला तरी झीरो वाटत आहे. म्हणजे कोर्टात केस उभी राहून दोषींना कडक शिक्षा होईल ही शक्यता खूपच कमी आहे. कोर्टात महिन्याला १०० कोटी वसूल केले हे सिद्ध होणे शक्य नाही. ते कोणाला दिले कुठे पोचले हे सिद्ध होणे शक्य नाही. थोडे दिवस वातावरण गरम ,ढगाळ राहील. वीज गर्जना होईल पण पावूस पडण्याची शक्यता कमीच आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांविषयी दिल्लीत काकांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही असे म्हटले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्यातही काकांनी म्हटले आहे की कोणाही मंत्र्याचा राजीनामा घेणे हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे तरीही त्याविषयी आमच्याशी चर्चा करायला हवी. म्हणजे काकांनी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला आहे.

राज ठाकरे जे बोलले ते पटण्यासारखे आहे. १) स्फोटक असलेली गाडी अंबानी च्या घरा समोर लावण्याचा हेतू काय. २) खंडणी वसुली हा हेतू असूच शकत नाही कारण ते खूप मोठे उद्योग पती आहेत.पंतप्रधान पासून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यां पर्यंत त्यांचे चांगले संबंध आहेत. कोणताच पोलिस ऑफिसर ची एवढी हिम्मत नाही. लगेच नोकरी जावू शकते. आणि उद्योगपती खंडणी देत नाहीत फंड देतात त्या बदल्यात त्यांच्या फायद्याचा निर्णय सरकार घेते.मदत व्यवहार च असतो. ३) त्यांना z प्लस सुरक्षा आहे,परत इस्त्रायल ची सुरक्षा व्यवस्था (राज ठाकरे ह्यांच्या वक्तव्य वरून) तिथे जावून गाडी पार्क करणे निव्वळ अशक्य आहे. मग ह्याचा नक्की अर्थ काय लावायचा. आणि सर्वात महत्वाचे .स्फोटक भरलेली गाडी अंबानी च्या घरा समोर आढळून आल्या बरोबर मुंबई मधील सर्व उद्योगपती ची सुरक्षा सरकार नी युद्ध पातळीवर वाढवली असती. पण तसे काही घडलं नाही.

मोदी-शहांचा प्रत्येक निर्णय अचूक असतोच असे नाही. त्यांचेही काही निर्णय चुकतात. महाराष्ट्रात तर त्यांचे अनेक निर्णय चुकलेत. असे मी अनेकदा लिहिले आहे. आता इतर राज्यातील निर्णय सुद्धा चुकलेले दिसताहेत. https://m.lokmat.com/national/uttarakhand-cm-tirath-singh-rawat-new-kno…

भाजपचा 'जुमला' उघड, जाहिरातीत घर मिळालेली महिला राहतेय भाड्याच्या खोलीत .गंगासागर येथील जत्रेत आम्ही काम करत होतो, आम्हाला या फोटोबाबत काहीही माहिती नाही. मला कसलंही घर मिळालं नसून आम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहोत. https://www.lokmat.com/national/west-bengal-election-bjps-jumla-reveale… भक्तांनी सांगाव हि बातमी खोटी आहे का?

In reply to by रंगीला रतन

काय लॉजिक आहे भक्तांचं. मोदींचे ( )भक्त शोभतात. (जरा तुमच्या मनाला व बुध्दीला विचारा अशा फेकुगीरीची गरज का वाटत असावी). इथे विकास वगैरे ची कोणाला ही पडलेली नाही. भारतीयांना जुमलेगीरीच आवडते. कारण गुलामगीरी मानसिकता. एकतर कॉंग्रेस चे गुलाम नाहीतर मोदींचे.

In reply to by गोंधळी

लॉजिक गेलं चुलीत. जाहिरातीत मॉडेलिंग करणारे खरोखरचे डॉक्टर, सुतार, गवंडी, घर कामवाल्या बायका असतात काय? या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.

In reply to by रंगीला रतन

जाहिरातीत मॉडेलिंग करणारे खरोखरचे डॉक्टर, सुतार, गवंडी, घर कामवाल्या बायका असतात काय? गंगासागर येथील जत्रेत आम्ही काम करत होतो, आम्हाला या फोटोबाबत काहीही माहिती नाही. मला कसलंही घर मिळालं नसून आम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहोत. आमच्या घरात कुटुंबातील सर्व सदस्य नीट झोपूही शकत नाहीत, एवढं लहान आमचं घर असल्याचं वर्तमानपत्रात जाहिरातीच्या माध्यमातून झळकलेल्या लक्ष्मी देवी यांनी म्हटलंय. मात्र, आज तक या वृत्तवाहिनीने संबंधित महिलेच्या घरी भेट दिली तेव्हा, ती भाड्याने रहात असल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे हा फोटो कोणी आणि कधी घेतला हेही आपल्याला माहिती नसल्याचे या लाभार्थी नसलेल्या महिलेनं सांगितलं. विशेष म्हणजे हा फोटो कोणी आणि कधी घेतला हेही आपल्याला माहिती नसल्याचे या लाभार्थी नसलेल्या महिलेनं सांगितलं. असे तुमची मॉडेल का सांगत आहे? ती खरेच मॉडेल आहे का? खरा लाभार्थी दाखवन्यात काय अडचण असावी? मला या बातमी(आज तक-गोदी मिडीया) विषयी शंका होती म्हणुन ती खरी आहे का?? हा माझा प्रश्न होता. आपल्या भारताकडे महासत्ता होण्याची क्षमता आहे. जुमले बाजीतुन काहीही साध्य होणार नाही . यासाठी मानसिक गुलामगीरीतुन आपाल्या जनतेने बाहेर यायला हवे.(व भक्तांनी डोळस व्हायला हवे.(कठीण आहे. पण असाध्य नाही.))

In reply to by रंगीला रतन

तिचाच चेहरा जाहिराती मध्ये दाखवत असतील तर तो घोटाळा आहे. लॉजिक चुलीत कसे जाईल . लाभार्थी नसलेल्या व्यक्ती चा चेहरा वापरणारे तुरुंगात पाहिजे होते. चोर ते चोर वर शिरजोर अशी वृत्ती आहे rangila रतन ह्यांची.

In reply to by रंगीला रतन

तिचाच चेहरा जाहिराती मध्ये दाखवत असतील तर तो घोटाळा आहे. लॉजिक चुलीत कसे जाईल . लाभार्थी नसलेल्या व्यक्ती चा चेहरा वापरणारे तुरुंगात पाहिजे होते. चोर ते चोर वर शिरजोर अशी वृत्ती आहे rangila रतन ह्यांची.

In reply to by गोंधळी

मनाला आणि बुद्धीला हे का नाही विचारता येत की ही ऍड ची चूक आहे की योजनेची? तेव्हा लॉजिक लेव्हल गुलामगिरीची असते की भक्तगिरीची? ************ काही भारतीयांना स्वतःला जे हवे तेच खरे मानण्यात धन्यता वाटते. २०१९ च्या निवडणुकीआधी एक पत्रकार अशीच एक महिला दाखवत होता जी सांगत होती की तिला काही घर मिळाले नाही वगैरे. जेव्हा गावाच्या सरपंचाने स्वतः येऊन पत्रकाराला तिचे घर दाखवले तेव्हा पत्रकाराचा चेहरा बघण्यासारखा झाला. युट्युबवर बघता येईल तो विडिओ. नाण्याला दुसरी बाजूही असते याचा विचार झाला पाहिजे.

In reply to by गोंधळी

भक्त सांगतील तेव्हा सांगतील, कोणालाच घर मिळाले नाही काय हे अंधविरोधकांनी (की गुलामांनी? भक्त च्या विरोधात गुलाम आहे काय?) सांगावे. असले बरेच लाव रे तो व्हिडिओ येऊन गेले २०१९ ला.

सरकारी योजना ह्या खऱ्या लाभार्थी पर्यंत पूर्ण क्षमतेने पोचत नाहीत हे वरील उदाहरण वरून सिद्ध होते. आणि अशी स्थिती भारतात पहिल्या पासून च आहे. दहा रुपये मजूर झाले की एकच रुपया खऱ्या लाभार्थी पर्यंत पोचतो. सामान्य लोक ही स्थिती बदलावी ह्या खुळ्या आशेने सरकार badalaltat पण स्थिती काही बदलत नाही. आता मोदी सरकार सत्तेवर आहे तरी स्थिती आहे तशीच आहे. बदल कुठे दिसून येतोय.

In reply to by Rajesh188

आता मोदी सरकार सत्तेवर आहे तरी स्थिती आहे तशीच आहे. बदल कुठे दिसून येतोय.
काळा चष्मा काढला कि दिसेल बदल. पहिल्यांदा पैसे चेक, dd च्या रूपाने मिळायचे किंवा इतर ठिकाणाहून कलेक्ट करावे लागायचे. त्यामुळे भ्रष्टाचार होत होता.. आता बहुतांश सर्व योजनेचे पैसे डिरेक्त अकाउंट मध्ये जमा होतात.

In reply to by Rajesh188

दहा रुपये मजूर झाले की एकच रुपया खऱ्या लाभार्थी पर्यंत पोचतो. मग शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यासाठी दलालांचा विरोध कशासाठी आहे ? अर्थात थापाडेराव १८८ याचे उत्तर देणार नाहीतच

In reply to by सुबोध खरे

प्रधानमंत्री किसान योजने नुसार एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा होतात. ह्या मध्ये एका पैशांचीही गळती होत नाही. सुरवातीला बनावट शेतकरी दाखवून किंवा जे शेतकरी ह्या योजनेस पात्र नाहीत अश्या लोकांनाही पैसे मिळत होते परंतु सरकार ने अश्या शेरकर्यांना नोटीसा पाठवून मिळालेले पैसे परत करायला सांगितले आहे व बऱ्याच लोकांनी तलाठ्या कडे जमाही केले आहेत. ज्या वेळी मोदींनी जनधन योजना चालू केली होती त्यावेळी बरेच लोक विरोध करत होते. मोदींनी जनधन योजना राबवली नसती तर ह्या 6000 मधील एक दोन हजारांची नक्कीच गळती झाली असती. मोदींनी आशा बऱ्याच गळत्या कमी केलेल्या आहेत.

In reply to by रात्रीचे चांदणे

ह्या योजनेत बिलकुल गळती होत नाही आणि 100% पैसे लाभार्थी ना मिळतात. कोणाला मस्का मरायची पण गरज नाही प्रयत्न आणि इच्छा शक्ती असेल तर भ्रष्टचार पूर्ण नष्ट होवू शकतो ह्याचे हे छोटे उदाहरण. सरकारी कर्मचारी असलेल्या प्रतेक व्यक्ती आणि त्याचे कुटुंब ह्यांच्या संपत्ती चे ऑडिट दर पाच वर्षांनी केले पाहिजे. पंतप्रधान कार्यालय मध्ये सामान्य लोकांना सरळ तक्रार करता आली पाहिजे मग ती तक्रार अगदी जिल्हा अधिकारी पासून सचिव पर्यंत कोणाविषयी असेल . त्याची दखल घेतली पाहिजे . त्या साठी वेगळे खाते च निर्माण करावे. आणि तक्रार दार व्यक्ती ला उत्तर पाठवले पाहिजे. खूप प्रमाणात सरकारी नोकर सुधारतील. भ्रष्ट कारभार देशाच्या प्रगती मध्ये खूप मोठा अडसर आहे.

कोविड झालेला असताना १५ फेब्रुवारीलापत्रकार परिषद कशी काय घेतली म्हणे न्यायप्रिय गॄहमंत्र्यांनी? आता बारामतीचे तेलकट पैलवान काय उत्तर देऊन कोलांटी मारतील ते पाहायचे.

Bjp किंवा सहयोगी पक्षांची सरकार आहेत तिथे corona वाढत नाही. रोज त्या राज्यांचे आकडे प्रसिद्ध माध्यम देत नाहीत. पण पंजाब,महाराष्ट्र केरळ ह्यांच्या बातम्या रोज असतात. त्या मध्ये केरळ दक्षिणेतील राज्य असल्या मुळे केंद्रीय राजकारणात त्यांना इंटरेस्ट नाही आणि तिथे राष्ट्रीय पक्ष कमजोर आहेत. म्हणून केरळ विषयी थोड्या कामी बातम्या असतात. गुजरात,उत्तर प्रदेश,बिहार, Uttarkhand, karnatak आणि प्लस. ह्या राज्यात corona संकट नाही. बंगाल मध्ये दीदी निवडून आल्या की त्यांच्या बातम्या दिल्या जातील केंद्रांनी corona टेस्ट साठी ज्या किट दिल्या आहेत त्या मध्येच घोटाळा आह

In reply to by Rajesh188

गोव्याला जाऊन येऊ शकता का? किंवा गोव्याला करोनाचे रूग्ण का नाहीत? ह्याची माहिती घेऊ शकता का? माझा मुलगा, हल्दियाला आहे. तो तिथे गेला की, त्याला कंपल्सरी करोनाची टेस्ट करायला लागते आणि ती टेस्ट निगेटिव आली की मगच काम करायला परवानगी देतात.. ही गोष्ट पश्र्चिम बंगाल, येथील आहे... आपल्या, ठाणे शहरात, बाहेरून आलेल्या प्रवाशांना, बिधाऊट टेस्ट, रिक्षावाले बाहेर काढतात, असे लोकसत्ता नामक पेपर मध्ये वाचले आहे.... आता, चूक केंद्राची की राज्य सरकारची?