उपक्रम/चांगल्या सवयी दीर्घकाळ चालवणे
बर्याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वात काही चांगला बदल घडवण्याच्या उद्देशाने काही नवीन सवयी लावू पाहतो.जसे की दररोज पहाटे उठून व्यायाम करणे किंवा दररोज किमान २० मिनिटे मेडीटेशन करणे किंवा दररोज ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवणे इ. असे बरेचसे बदल उपक्रम असतील आणि बरेच लोक तो ठरवत असतील.पण हे उपक्रम दीर्घकाळ टिकवणे सोपे नसते.२-३ दिवसात त्याचा कंटाळा येतो आणि तो उपक्रम सोडून द्यावासा वाटतो; किंवा मधेच काही कारणांनी खंड पडतो आणि पुन्हा तो उपक्रम सुरु करणे टाळण्याकडे मनाचा कल असतो किंवा पुरेशी मानसिक ऊर्जा नसल्याने पुनश्च हरिअोम होत नाही.
असे का होते? या उपक्रमांमधे रंजकता नसल्याने असे होते का? प्रत्येक उपक्रम रंजक बनवणे शक्य आहे का? कशी आणावी रंजकता उपक्रमांमधे?
तुम्ही कधी या अशा प्रकाराला सामोरे गेला आहात का? एखादा चांगला पण तुमचे पेशन्स बघणारा उपक्रम तुम्ही मधेच सोडून दिलात किंवा बाह्य कारणांनी त्यात खंड पडला असेल तर तो परत सुरु करणे आणि दीर्घकाळ चालवणे तुम्हाला जमले का? तुम्ही हे कसे साध्य केलेत?
या विषयावर काही पुस्तके किंवा साईटस् ,अॅप्स असतील तरी सुचवाव्यात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
@संजय क्षीरसागर
@ उपयोजक : अरेच्या !
दहशत हो तुमची!
@ उपयोजक : आयला हे बरंय !
@संक्षी
@उपयोजक
@ उपयोजक : तसे का होते याचा विचार केलात का कधी ?
५. नामस्मरणाचा फोलपणा शाम
@ शाम भागवत : वक्तव्यातला ठामपणा अनुभवाधारित असतो
ॐ शांती ॐ
@संजय क्षीरसागर
@ उपयोजक : तुम्हाला राजेंद्र बर्वे महत्त्वाचे की
नामस्मरण मन एकाग्र करूनच
.
@ शाम भागवत : लेखकानं प्रक्रियेचा बोगसपणा किती
मी वाचलंय.
वाटच बघत होतो.
.
मुंबईवरून दिल्लीला
@ सोत्रि : जपानं तुम्ही कायम मनाच्या दायर्यातच राहता
@संजय क्षीरसागर
अरेच्चा, हे राहूनच गेलंय की!
@ उपयोजक : विषय छंदाचा आहे त्यामुळे हा प्रश्न अस्थानी आहे
या विधानाला काही शास्त्रीय
तिला नैसर्गिक भयाव्यतिरिक्त
@ सोत्रि : थोडा स्वतःपण विचार करायला शिका !
विचार केला आणि जे काय शिकायचे
अति अवांतर : नाना तो कॉकटेल
उपयोगी धागा.
जे मिळवयचे आहे ते दुय्यम ठेउन
ज्यात अनेक क्षेत्रांमध्ये
काही चांगल्या सवयी ...
ठरवून असे उपक्रम पूर्ण करता येत.नाहीत
@ उपयोजक ,चांगला धागा आहे
वाह...
धन्यवाद
@बाजीगर
धन्यवाद
@ बाजीगर : छान !
बरोबर स्मूल वर quality HD आणि छान आहे
अजून ३ छंद आहेत !
संजय क्षीरसागर
धन्यवाद ! ऐका
छान आहे !
@ धर्मराजमुटके : धन्यवाद !
बाजी गर
एक उल्लैख राहीला
एरंडाचं गुऱ्हाळ जे म्हणतात
मि.पा.
स्वातंत्र्य..