आणीबाणीतले अनुभव
आणीबाणी लागू केली त्या दिवसाला नुकतीच ४३ वर्षे पुर्ण झाल्या निमित्ताने अनेक व्यासपीठांवर आणीबाणीचा विषय , त्याबद्दलची मते ई चर्चिली जात आहेत.या चर्चांत भाग घेणारे एकतर नेते, पत्रकार वा विचारवंत आहेत.
पण सामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून आणीबाणी नेमकी कशी होती हे जाणून घेण्याकरिता मी हा धागा काढला आहे. माझा जन्म झालेला नव्हता त्यामुळे माझे स्वतःचे काही अनुभव नाही. माझ्या आई-वडीलांकडून तरी मी आणीबाणीच्या फारशा काही आठवणी ऐकल्या नाहीत (चांगल्या/वाईट कोणत्याही).
तरी इतर मिपाकरांनी स्वतःच्या वा जवळील व्यक्तींच्या (त्यांच्याकडून थेट ऐकलेल्या) आणीबाणीसंबंधित आठवणी इथे मांडाव्या ही विनंती. पत्रकार, लेखक मंडळींनी लिहिलेले अनुभव शक्यतो नकोत कारण ते राजकीय हेतुंनी प्रेरित असण्याची बरीच शक्यता वाटते.
वाचने
41857
वाचनखूण
प्रतिक्रिया
128
आणिबाणी अनुभवलेली नाही .. पण
या विषयावर पूर्वी
In reply to या विषयावर पूर्वी by सर टोबी
धन्यवाद
In reply to या विषयावर पूर्वी by सर टोबी
टोबी सर
तेंव्हा आणीबाणीचे समर्थन करणारा कुणी असेल तर एक तर त्याने आणीबाणी पाहिलेली नाही किंवा तो काँग्रेसचा अंध भक्त आहे असे स्पष्ट आहे
.In reply to टोबी सर by सुबोध खरे
अजेन्डा दिसण्यामध्ये आणि काँग्रेस भक्त दिसण्यामध्ये काय वाईट आहे
In reply to टोबी सर by सुबोध खरे
भीतीए मुळे का होईना लोक
मला आठवतंय...
म्हणजे आणीबाणी चांगली होती
आणीबाणी हा काळ खरोखर अनुशासन
आणिबाणीच्या अगोदर जयप्रकाश
आणिबाणी तील स्वतः चा अनूभव
In reply to आणिबाणी तील स्वतः चा अनूभव by रानरेडा
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची
In reply to अभिव्यक्तीस्वातंत्र्याची by गवि
!
Pandharpur Vari that did not happen in 1976
http://www.bigul.co.in/bigul
In reply to http://www.bigul.co.in/bigul by एमी
धागा लेखाकाला ...
In reply to धागा लेखाकाला ... by विशुमित
बरं मग राही यांनी
In reply to बरं मग राही यांनी by एमी
अरेच्चा एकच लिंक दोनदा दिली
जाऊ द्या, जुन्या गोष्टी...
In reply to जाऊ द्या, जुन्या गोष्टी... by पिवळा डांबिस
नेमकं!
आणीबाणीत सरकारी कर्मचारी आणि अधिकारी ......
आणिबाणीत काय चालत होते याचे
शिस्त, अनुशासन पर्व वगैरे
In reply to शिस्त, अनुशासन पर्व वगैरे by मराठी_माणूस
लोकसत्ताचे अग्रलेख आठवतात.
In reply to शिस्त, अनुशासन पर्व वगैरे by मराठी_माणूस
लोकसत्ताचे अग्रलेख आठवतात.
In reply to शिस्त, अनुशासन पर्व वगैरे by मराठी_माणूस
मग ह्याच सामान्य माणसांनी
आताही तसे काहीसे आवश्यक ...
आणीबाणी
चौकटराजा म्हणतात "आणीबाणीत
मग काय पेटवायची का असली
अहो , पण चीन च्या
In reply to अहो , पण चीन च्या by सोमनाथ खांदवे
चीन
In reply to अहो , पण चीन च्या by सोमनाथ खांदवे
मी स्वतः चीनमध्ये राहुन आलोय.
In reply to अहो , पण चीन च्या by सोमनाथ खांदवे
मालक
आणीबाणी का लावली
आणीबाणी माझ्या आठवणी
ऐकीव अनुभव
वरती ॲमी यांनी लिंक दिलीच आहे
In reply to वरती ॲमी यांनी लिंक दिलीच आहे by राही
माझ्या दृष्टीने एक सर्वात
In reply to वरती ॲमी यांनी लिंक दिलीच आहे by राही
मुंबईत आणीबाणीच्या काळातल्या
पावरबाज
होत्या कि वरुणराजावर पण त्यांनी आणीबाणी लावावी? उदो उदो असावा पण म्हणूनउंदराला ऐरावत
म्हणायचं म्हणजे फार झालं. माझ्या आठवणीत मुंबईत पाणी तुंबलं नाही असं गेल्या पन्नास वर्षात एकही वर्ष झालेलं नाही. कारण ज्याला मुंबईची उत्तम माहिती आहे त्याला एवढं मूलभूत ज्ञान आहेच कि भरतीच्या वेळेस तुफान पाऊस झाला कि पाणी तुंबतंच. पौर्णिमा अमावास्येला साधारण दुपारी आणि रात्री बारा वाजता पूर्ण भरती असते. रात्री पाऊस झाला तर कळत नाही पण सकाळ पासून संततधार लागली कि १२ वाजेपर्यंत मुंबईची तुंबई होते आणि भरती संपली कि पाण्याचा निचरा होतो. तुम्ही काय वाटेल ते करा. आमचे आजोबा १९२५ साली मुंबईत मॅट्रिक झाले तेंव्हा लोकसंख्य फारच कमी होती आणी "आताची मुंबई महापालिका" नव्हती तरी पाणी तुंबतच असे. आता-- या निचरा होणाऱ्या गटाराच्या व्यवस्थेत आपण बेसुमार प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकून त्यात अडथळे आणतो आहोत आणि जेथे तेथे सिमेंटीकरण केल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याऐवजी थेट गटारात जाते आणि त्या यंत्रणेवर बेसुमार भार पडतो.In reply to मुंबईत आणीबाणीच्या काळातल्या by सुबोध खरे
वरुणराज नव्हे, बी. जी. देशमुख.
In reply to वरुणराज नव्हे, बी. जी. देशमुख. by राही
काहीही
एकंदर माझ्या लक्षात आला आहे
In reply to एकंदर माझ्या लक्षात आला आहे by सुबोध खरे
शतप्रतिशत सहमत..!
In reply to एकंदर माझ्या लक्षात आला आहे by सुबोध खरे
अगदी सहमत आहे
In reply to एकंदर माझ्या लक्षात आला आहे by सुबोध खरे
सहमत
मुठभर लोकांच्या सत्तेच्या
राही यांच्या धाग्यावर
In reply to राही यांच्या धाग्यावर by अनुप ढेरे
पटला नव्हता.
In reply to पटला नव्हता. by राही
तरीही आणीबाणीचे पहिले पर्व
प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे
आपले म्हणणे समर्थन करण्यासाठी
थोडी अधिक पार्श्वभूमी
In reply to थोडी अधिक पार्श्वभूमी by राही
राहीजी
In reply to राहीजी by ट्रेड मार्क
माध्यमे
In reply to माध्यमे by राही
माध्यमांतून आणीबाणीची भलामण
India is Indira, and Indira is India
असे म्हणून दाखवले. हजारो वर्षांच्या दैदिप्य्मन संस्कृती आणि इतिहास असणाऱ्या देशाला एका नेत्याच्या दावणीस बांधण्याचा अत्यंत हीन प्रयत्न पाहून आजही अंगाचा तिळपापड होतो. It was the culture of sycophancy that reduced men of achievement and stature to grovelling caricatures. No better example exists to this day than Dev Kant Barooah, Congress president, declaring at the height of the Emergency in 1976 that "India is Indira, and Indira is India". His oily obsequiousness would be matched by another President-of the country, no less. राष्ट्रपती असेलल्या ज्ञानी झैलसिंह यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्यासाठी मी जमीन झाडायला तयार आहे असेही म्हटले होते. राष्टपती पदाला काळिमा फासणारी वक्तव्ये करताना या लोकांना जराही लाज वाटल्या नाहीत? आजही संताप होतो आणि इथे लोक आणीबाणीचे गुणगान गात आहेत. Zail Singh, eternally grateful to his leader for giving him the occupancy of Rashtrapati Bhavan, announced that he would gladly "sweep the ground" that Indiraji walked upon. It was a case of crawling when being asked to bend. There would be more crawlers emerging from the woodwork when Sanjay Gandhi and later, brother Rajiv, made their political debut. https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/20051226-india-is-indira-and-indira-is-india.-who-lives-if-indira-dies-786326-2005-12-26 बाकी विरोध करणारे पत्रकार पासून सर्वच विनाचौकशी तुरुंगातच होते. ज्या वेळेस निवडणूक जाहीर झाल्या त्यावेळेस सर्व राजकीय नेत्यांची सुटका झाली यानंतर या विरोधाला उधाण आले आणि त्यात इंदिराजी आणि त्यांची काँग्रेस वाहून गेले. मी वर म्हटलं आहे ना कि लोक बऱ्याच गोष्टी विसरले आहेत.In reply to माध्यमांतून आणीबाणीची भलामण by सुबोध खरे
बरोबर.
In reply to माध्यमांतून आणीबाणीची भलामण by सुबोध खरे
माध्यमांतून आणीबाणीची भलामण
In reply to माध्यमांतून आणीबाणीची भलामण by नितिन थत्ते
आपले महाराष्ट्र टाइम्स आणि
In reply to आपले महाराष्ट्र टाइम्स आणि by सुबोध खरे
रेडिओ आणि टीव्ही ही सरकारीच
In reply to रेडिओ आणि टीव्ही ही सरकारीच by नितिन थत्ते
<<"अच्छे दिन" २७ मे २०१४
In reply to रेडिओ आणि टीव्ही ही सरकारीच by नितिन थत्ते
म्हणजे आता अच्छे दिन येणार
"आणीबाणी मध्ये सामान्य माणसं आनंदात होती आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता".
हे विधान धादांत असत्य आहे एवढं मान्य केलं कि झालं.In reply to म्हणजे आता अच्छे दिन येणार by सुबोध खरे
मान्य नाहीच.
In reply to मान्य नाहीच. by राही
DELUSION --FALSE BUT
In reply to DELUSION --FALSE BUT by सुबोध खरे
बिलीफ?
In reply to बिलीफ? by राही
हे म्हणजे एक महिला मला सांगत
In reply to आपले महाराष्ट्र टाइम्स आणि by सुबोध खरे
त्यावेळी एक नावाजलेला तमाशा (लोकनाट्य) होता.
In reply to आपले महाराष्ट्र टाइम्स आणि by सुबोध खरे
काय गम्मत ना!!
In reply to काय गम्मत ना!! by शब्दबम्बाळ
तरीही आणीबाणीचे पहिले पर्व
In reply to माध्यमांतून आणीबाणीची भलामण by नितिन थत्ते
https://askopinion.com/was
In reply to थोडी अधिक पार्श्वभूमी by राही
त्यातच १९७२च्या भीषण
In reply to त्यातच १९७२च्या भीषण by सुबोध खरे
एकच कारण नव्हे
In reply to एकच कारण नव्हे by राही
लोक कायद्याला न जुमानीतसे
लोक कायद्याला न जुमानीतसे झाले. असो.
लोकांचे माहित नाही परंतु श्रीमती इंदिरा गांधी यांनी कायदा पाळणे सोडून दिले इतकेच नव्हे तर पाहिजे तसा कायदा वळवून घेतला. वरिष्ठ तीन न्यायाधीशांना डावलून पाहिजे त्या (अजित नाथ रे) न्यायाधीशांना पदोन्नती देऊन भारताचे सरन्यायाधीश केले. आणि हि आणीबाणीतील गोष्ट नसून १९७३ मधील गोष्ट आहे. This judiciary–executive battle would continue in the landmark Kesavananda Bharati case, where the 24th Amendment was called into question. With a wafer-thin majority of 7 to 6, the bench of the Supreme Court restricted Parliament's amendment power by stating it could not be used to alter the "basic structure" of the Constitution. Subsequently, Prime Minister Gandhi made A. N. Ray—the senior most judge amongst those in the minority in Kesavananda Bharati—Chief Justice of Indiain April 1973. Ray superseded three judges more senior to him—J. M. Shelat, K.S. Hegde and Grover—all members of the majority in Kesavananda Bharati. Indira Gandhi's tendency to control the judiciary met with severe criticism, both from the press and political opponents This appointment superseded three senior judges of the Supreme Court, Jaishanker Manilal Shelat, AN Grover and K. S. Hegde, and was viewed as an attack on the independence of the Judiciary. This was unprecedented in Indian legal history, and has been called the "blackest day in Indian democracy" कशाला आपण लोकशाहीच्या बाता करत आहात On 12 June 1975, Justice Jagmohanlal Sinha of the Allahabad High Court found the prime minister guilty on the charge of misuse of government machinery for her election campaign. The court declared her election null and void and unseated her from her seat in the Lok Sabha. The court also banned her from contesting any election for an additional six years. she was held responsible for misusing government machinery, and found guilty on charges such as using the state police to build a dais, availing herself of the services of a government officer, Yashpal Kapoor, during the elections before he had resigned from his position, and use of electricity from the state electricity department. The persistent efforts of Narain were praised worldwide as it took over four years for Justice Sinha to pass judgement against the prime minister. Indira Gandhi challenged the High Court's decision in the Supreme Court. Justice V. R. Krishna Iyer, on 24 June 1975, upheld the High Court judgement and ordered all privileges Gandhi received as an MP be stopped, and that she be debarred from voting. However, she was allowed to continue as Prime Minister pending the resolution of her appeal. Later that day, Indira Gandhi requested a compliant President Fakhruddin Ali Ahmed to issue a proclamation of a state of emergency. Within three hours, the electricity to all major newspapers was cut and the political opposition arrested. The proposal was sent without discussion with the Union Cabinet, who only learnt of it and ratified it the next morning. Invoking article 352 of the Indian Constitution, Gandhi granted herself extraordinary powers and launched a massive crackdown on civil liberties and political opposition. वा रे अनुशासन पर्व The Government used police forces across the country to place thousands of protestors and strike leaders under preventive detention. In Tamil Nadu, the M. Karunanidhi government was dissolved and the leaders of the DMK were incarcerated. In particular, Karunanidhi's son M. K. Stalin, was arrested under the Maintenance of Internal Security Act. At least nine High Courts pronounced that even after the declaration of an emergency, a person could challenge his detention. The Supreme Court, now under the Indira Gandhi-appointed Chief Justice A. N. Ray, overruled all of them, upholding the state's plea for power to detain a person without the necessity of informing him of the grounds for his arrest, or to suspend his personal liberties, or to deprive him of his right to life, in an absolute manner (the habeas corpus case')राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश आपल्या ताटाखालचे मांजर नियुक्त केले आणि कायद्याचा आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावला. आणि आपण म्हणताय लोक कायद्याला जुमानेनासे झाले? बढिया है Habeas Corpus case Justice M.H. Beg was also involved in the Habeas Corpus case. This landmark case in Indian democracy, Additional District Magistrate of Jabalpur v. Shiv Kant Shukla, came up in 1975 during the Indian Emergency. The legal question hinged on the citizen's right to judicial scrutiny for arrests under emergency. The five senior most judges of the Supreme court heard the case, and four aligned with the government view that even the right to life stood suspended during emergency (only dissent was H. R. Khanna). In his April 1976 decision, Justice Beg appeared to bend backwards even, when he observed: We understand that the care and concern bestowed by the state authorities upon the welfare of detenues who are well housed, well fed and well treated, is almost maternal.ज्यांना प्रतिबंधात्मक कोठडीत( कोणताही आरोप नसताना) ठेवले आहे त्यांना उत्तम निवास उत्तम खाणे पिणे देऊन त्यांची आईसारखी उत्तम काळजी घेतली गेली आहे A few months later, in January 1977, M.H. Beg, who was junior to H. R. Khanna, was appointed Chief Justice of India by the Indira Gandhi government. This was against legal tradition. हम करेसो कायदा याचे दुसरे उदाहरण भारतीय लोकशाहीच्या इतिहासात मिळणार नाही आपली अंध भक्ती किती आहे हे आपण आपल्याच डोळ्याने वाचून घ्या.In reply to लोक कायद्याला न जुमानीतसे by सुबोध खरे
हसून हसून मेलो
In reply to हसून हसून मेलो by चिर्कुट
तरीही आणीबाणीचे पहिले पर्व
आणिबाणी म्हणजे नोटबंदीची मोठी बहिण काय ??
In reply to आणिबाणी म्हणजे नोटबंदीची मोठी बहिण काय ?? by अर्धवटराव
एक वेगळ्या प्रकारची सायलेण्ट
In reply to आणिबाणी म्हणजे नोटबंदीची मोठी बहिण काय ?? by अर्धवटराव
ह्म्म्म
एक वेगळ्या प्रकारची सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो... एखाद्या अनोळखी गावी जावे आणि एखाद्या मुलाशी बोलावे... बस्स... खेळ खलास.हे काही कळलं नाही. कृपया विस्तारून सांगावे. गवि म्हणले तसं आईस्क्रीमवाले गंदे अंकल बद्दल असेल तर तसे लोक्स जागोजागी पूर्वीपार आहेत. आता कदाचित माध्यमे भरपूर झाल्याने बातम्या सहज आणि वेगाने पसरतात, त्यामुळे कदाचित प्रकार वाढले असं वाटत असण्याची शक्यता आहे.In reply to ह्म्म्म by ट्रेड मार्क
तटस्थ चर्चेला आम्हि नेहेमीच तयार असतो.
In reply to तटस्थ चर्चेला आम्हि नेहेमीच तयार असतो. by अर्धवटराव
अर्धवटराव
त्यांचं ते कर्तुत्व अनुभवायला नाहि मिळालं आम्हालाम्हणूनच "सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो" असं म्हणताय. हिंदुबहुल देशात हिंदू देवतांची खिल्ली उडवणारे चित्रपट निघतात आणि असे चित्रपट शेकडो कोटींचा गल्ला जमवतात. पूर्वी तर देवतांची नग्न चित्र पण काढली गेली आहेत पण चित्रकार सुखरूप राहून वर ती चित्रे कोट्यवधींना विकली सुद्धा गेली आहेत. यांचे निर्माते कोण होते ते वेगळं सांगायची गरज नाही. यातल्या कोणाला काय धोका झाला? जर सरकारवरील किंवा पंतप्रधानांवरील टिकेबद्दल म्हणाल तर अतिशय हीन पातळीवरची टीका होऊनही त्या टीकाकारांवर सरकारने कारवाई केल्याची उदाहरणे नाहीत. जसे विरोधक टीका करतात तसेच समर्थक त्या विरोधकांना प्रत्युत्तर करतात. अर्थात टीका खालच्या पातळीवर घसरत जाते तसेच प्रत्युत्तर सुद्धा त्याच पातळीवर जाते. मग टीकाकार अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि गळचेपी होतीये म्हणून ओरडतात. परिस्थिती अशी आहे की पंतप्रधान काही बोलले नाही तरी प्रॉब्लेम असतो आणि बोलले तरी प्रॉब्लेम असतो. याचे कारण म्हणजे विरोधकांना फक्त आरडाओरडाच करायचा असतो. सरकारने सामान्य जनतेला सोडून द्या पण राजकीय विरोधकांना मुद्दाम त्रास दिल्याचे किंवा खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकल्याचे उदाहरण आहे का? मग कुठली आणीबाणी चालू आहे?लोकशाही व्यवस्थेत न्याय आणि कायदा व्यवस्था दिवसेंदीवस कुठल्या दिशेने मॅच्युअर होतेय हे कन्फ्युजन आहे.लोकशाहीत लोकांना, म्हणजेच जनतेला, अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडील जनता खरंच मॅच्युअर होतेय का हे सांगा. साधं कचरा व्यवस्थापन लोक वैयक्तिक पातळीवर करू शकत नाहीत. मग कुठे तरी जबरदस्ती, म्हणजे कडक कायदे आणि शिक्षा, करायला लागणारच ना? गुन्ह्यात अडकलेल्या अभिनेत्यांचे फॅन फॉलोइंग बघा. त्यांचे चित्रपट १०० कोटींचा गल्ला सहज पार करतात ते कोणामुळे? पण परिस्थितीमुळे साधा पाव चोरणाऱ्या लहान मुलाला मात्र हेच लोक मारहाण करतात. असो. परत तेच पुराण नको.In reply to अर्धवटराव by ट्रेड मार्क
सायलेण्ट आणिबाणी...
मल्याळम सिनेमा Piravi बद्दल
आपला तो ...
In reply to आपला तो ... by सुनील
आपला तो... सुनील
ज्या कोणाला सध्या अघोषित,
In reply to ज्या कोणाला सध्या अघोषित, by रंगीला रतन
अघोषित अगोचर आणिबाणी
माझ्या एका प्रतिसादावरचा श्री
In reply to माझ्या एका प्रतिसादावरचा श्री by राही
बाई, तुम्ही बाई आहात. गप्प
In reply to बाई, तुम्ही बाई आहात. गप्प by एस
एस
In reply to एस by ट्रेड मार्क
तुम्ही राहीताईंना ओळखत नाही?
In reply to तुम्ही राहीताईंना ओळखत नाही? by एस
मी आंतरजालावर नवीन नाही पण
In reply to मी आंतरजालावर नवीन नाही पण by यशोधरा
तंतोतंत हेच म्हणायचे आहे.
In reply to तंतोतंत हेच म्हणायचे आहे. by एस
एसभाऊ, तसे काही झालेय असे
In reply to एसभाऊ, तसे काही झालेय असे by यशोधरा
:-) यशोताई, नाही हो.
In reply to :-) यशोताई, नाही हो. by एस
एस
मुद्दाम मला लक्ष्य करण्यासाठी असला बाळबोध प्रश्न विचारताहेत.ही समजूत तुमची तुम्हीच करून घेतलीत. त्यामुळे परत हा प्रश्न उभा राहतोय, 'तुम्ही हे म्हणताय त्याला काही आधार आहे का?'. मला राहींच्या एकूण (फक्त या धाग्यांवरील नव्हे) प्रतिसादांवरून ते स्त्री आहेत असं वाटलं नव्हतं. तुम्ही त्या स्त्री आहेत हे नुसतं जाहीरच नाही केलं तर त्यांना गप्प बसा म्हणून सुद्धा सांगितलं.मला थेट शिंगावर घेण्याचं त्यांनी धाडस दाखवलंय याचं नाही म्हटलं तरी कौतुक आहेच.मला जिथे चुकीचं वाटतं तिथे मी बोलतोच, मग ते कुठल्या व्यक्तीला (आयडीला) आहे याचा काही संबंध नाही. मग त्या व्यक्तीला शिंगावर घेतोय असं वाटू दे नाहीतर दुसरं काही वाटू दे. पण मला याची गम्मत वाटतीये की तुमची स्वतःबद्दल काय समजूत आहे.In reply to एस by ट्रेड मार्क
तुम्ही त्या स्त्री आहेत हे
In reply to तुम्ही त्या स्त्री आहेत हे by एस
नाही, उपहास माझ्या तेव्हाच
In reply to तुम्ही त्या स्त्री आहेत हे by एस
भाऊसाहेब
बराच विचार केल्यानंतर खाली यशोताईंना का आश्चर्य वाटलं याचा उलगडा झाला.तुम्ही विचार कुठल्या दिशेने करताय याला महत्व आहे ना? नुसता बराच विचार करून होणार! पटत असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या. हाकानाका.In reply to :-) यशोताई, नाही हो. by एस
एसभाऊ, सिरीयसली?
In reply to बाई, तुम्ही बाई आहात. गप्प by एस
भावना पोचल्या.
आमचे कुटुंब आणि गोतावळा
अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
बढिया हैआणीबाणीत मिसा कायदा आणण्याची
In reply to आणीबाणीत मिसा कायदा आणण्याची by मार्मिक गोडसे
शेतकरी आणि काँगेस
मिपावर कोणीतरी शेतकरी सदस्य
आणीबाणीचा अनुभव नाही. अगदी
वैयक्तिक अनुभव
काही अनुभव
आणखी काही
In reply to आणखी काही by राही
तुमचे ह्या धाग्यावरचे एकुणच
In reply to तुमचे ह्या धाग्यावरचे एकुणच by प्रसाद_१९८२
तसेच काहीसे
In reply to तसेच काहीसे by राही
टंकनदोष
मुंबईतील सर्व धडधाकट
In reply to मुंबईतील सर्व धडधाकट by सुबोध खरे
धरणाचे काम
In reply to धरणाचे काम by सर टोबी
हा प्रतिसाद मुळीच कळला नाही
In reply to धरणाचे काम by सर टोबी
टोबी सरआणीबाणी २६ जून १९७५
In reply to टोबी सरआणीबाणी २६ जून १९७५ by सुबोध खरे
दररोजचे ६० आणि २५० रु. उत्पन्न
In reply to दररोजचे ६० आणि २५० रु. उत्पन्न by सर टोबी
सरकारी पगार
In reply to दररोजचे ६० आणि २५० रु. उत्पन्न by सर टोबी
6 Professional Beggars In
https://www.loksatta.com/ls
In reply to https://www.loksatta.com/ls by मराठी_माणूस
या लेखात आणीबाणीतल्या
माझे आजोबा वय ९३, अजूनही घरी
In reply to माझे आजोबा वय ९३, अजूनही घरी by मार्मिक गोडसे
परंतू आणीबाणीमुळे खरोखरच
In reply to माझे आजोबा वय ९३, अजूनही घरी by मार्मिक गोडसे
त्या काळी गरीब शहर किंवा
In reply to माझे आजोबा वय ९३, अजूनही घरी by मार्मिक गोडसे
हे वाचलं की
चुकीची तुलना. आणीबाणी
In reply to चुकीची तुलना. आणीबाणी by मार्मिक गोडसे
मुळात जनता पार्टी हि खिचडीच
वाचतोय.
वैयक्तिक टीका टाळून करा