Skip to main content

चुलत,आत्ये,मामे,मावस भाऊ विवाह आणि वैद्यकीय, जनुकीय आणि सामाजिक प्रश्न

लेखक माहितगार यांनी बुधवार, 20/06/2018 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
* मराठीतील म्हणी वाच्यार्थाने नव्हे लक्ष्यार्थाने घ्यायच्या असतात . म्हणी या मराठी भाषेची भाषिक संपत्ती आहेत . त्याचे अर्थ समजले नाही तर चुकीचे निष्कर्ष काढण्यापुर्वी संबंधीत लेखक भाषातज्ञांकडून नीट समजावून घ्यावे धागा चर्चेत शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातल्या उणीवा झाकू इच्छित आमच्याही घरात उणिवा आहेतच की म्हणण्यसाठी आले आहेत आणि त्यांचे म्हणणे बरोबरच आहे हे आम्ही मोठ्या मनाने स्विकारतो पण तरीही आम्हाला त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातील उणीवा दिसतातच त्यास आमचा नाईलाज आहे. ते असो धागा चर्चेत आमचे पुरोगामी आणि नास्तिक मित्र आलेच आहेत तर त्यांच्या साठी आम्ही काही अधिक चर्चांचे आयोजन केले आहे तेथेही त्यांना सादर निमंत्रण आहे. * कितीसा पुरोगामी आहेस ? * Where the mind is without fear कवितेचा अनुवाद हवा आहे. * मुस्लीमांमधली पडदा पद्धती योग्य आहे काय ? (खर म्हणजे तो धागा एकालच टार्गेट करून लिहिलेला नाही पण एकाला टार्गेट नाही केले तर समाज सुधारणांची चर्चा पुरोगामी नास्तिक पुढे नेत नाहीत कारण ते एकतर्फी अंधश्रद्धात गुरफटलेले असतात असा आमचा दावा आहे, म्हणून पुरोगामी आणि नास्तिकांसाठी त्या लेखाचे शीर्षक तात्पुरते बदलत आहे. * पुरोगामी आणि नास्तीकांची वैचारीक भूक शमवण्यासाठी 'मुस्लीम सत्यशोधक समाज' असा एक धागा चर्चा काढणार आहे पुरोगामी आणि नास्तिकांनी धाग्यावर वैचारीक भूक शमवण्याची पूर्वतयारी करून ठेवण्याचे आवाहन आहे. * ज्यांची पुरोगामी वैचारीक भूक कमी आहे त्यांच्या साठी सुद्धा चर्चा धागे आहेत ** संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ** 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व ** कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ? ** आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान ** १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश *** इतर धागा निमंत्रण जाहीरात समाप्त *** *** या धागा लेखाचे आधीचे शीर्षक : चुलत विवाह आणि वैद्यकीय व जनुकीय प्रश्न *** या धागा चर्चेतून आता पर्यंत पुढे आलेली माहिती * ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहातून होणार्‍या संतती जन्मतः व्याधीग्रस्त होण्याचा बर्‍यापैकी संभव असतो. * ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह खरेच प्रेम विवाह असतील आणि संतती व्याधीग्रस्त न होण्याची काळजी घेतली असेल तर - खरे म्हणजे अशी काळजी घेण्याची वैज्ञानिक सुविधा या चर्चेतून तरी पुढे आलेली नाही म्हणजे विज्ञान अद्याप तेवढे पुढे गेलेले नाही - तर हरकत नाही. ** एक पुरोगामी १०-२० वर्षांनतर येणार्‍या कृत्रिम जनुकीय बदलाच्या तंत्रज्ञानाचे गाजर घेऊन आले आहेत पण त्या बद्दलच्या दाखवलेल्या साशंकतांबद्दल अद्याप तरी तथ्य वाटते. मुख्य म्हणजे तंत्रज्ञान सिद्ध होऊन सर्वसामान्यांच्या हातात येत नाही तो पर्यंत टाळ्या वाजवायच्या का काय ते समजत नाही. * या धाग्यात व्यक्त झालेली काही तथाकथित नास्तिक पुरोगामी मते ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह कर्त्यां नी आधी भ्रूण तयार होऊ द्यावे मग पोटत असताना व्याधीग्रस्त असल्याचे लक्षात आल्यास गर्भपात करून घ्यावेत असे काहीसे आहे. * ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे एक अजब समर्थन कंपल्शन तर नाही ऑप्शनल तर आहे असे आहे . त्यांना अशा वैवाहीक संतती व्याधीग्रस्त असण्याची शक्यता मोठी असल्याचेही मान्य आहे पण तरीही मागच्या दाराने घरातील वडीलधार्‍यांकडून अंढश्रद्धेतून घडवल्या जाणार्‍या ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहांच्या अनीष्ठ प्रथेचे समर्थनही करायचे . या दोन परस्पर विरोधी भूमिकेत समन्वय कसा साधला जातो ते धागा लेखकास अद्याप उमजलेले नाही. * भारतातील सर्व समाजात ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन आहे , प्रदेश आणि सधर्म, जात धर्मवार कमी जास्त आहे, पण अ‍ॅव्हरेज मुस्लीम समाजात ८% ते दुप्पट ने अधिक असावे असे संदर्भ दिसत आहेत. या बद्दल अधिक ताजी आक्डेवारी संदर्भासहीत आली तर हरकत नाही. * पुरोगामी / नास्तिकांच्या मते मुस्लीमांमधील ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन हिंदूंमधील विवाहांप्रमाणेच सर्वसाधारण रूढी आहे,मुस्लीम धर्मातील घ्रंथ प्रामाण्या ने येणार्‍या अंधश्रध्दांचा संबंध नाही असे अंधश्रद्धा विरोधकांना वाटते . आता मुस्लिम समाजातील स्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मुलक आणि समाज सुधारक येऊन गैरसमज दूरकरत नाहीत तो पर्यंत अंधश्रद्धा विरोधकांना त्यांच्या सोयीच्या अंधश्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य आहेच. खरे म्हणजे अल्प प्रमाणात मामे-आते भाऊ बहीण विवाह या पलिकडे एकपरीवारीय विवाहांचे हिंदूमध्ये प्रमाण कमी असते , पण शांततामयी मुस्लीम धर्मीयात चुलत भावंडांच्या विवाहाचे प्रमाण बरेच असल्याचे ऐकुन आहे. शांततामयी विज्ञान संपन्न (?) ग्रंथातून त्याचे समर्थन होते पारिवारीक संपत्तीचे विभाजन टाळणे हा मुख्य आर्थीक हेतु असल्याचे ऐकुन आहे (चुभूदेघे). तसे चुलत भावा बहिणींना एकमेकांचे वैवाहीक (शारिरीक) आकर्षण कसे वाटू शकते हा भाबड्या मनाला प्रश्न पडतोच, कदाचित पडदा पद्धतीमुळे परिवार बाह्य स्त्रीचे दर्शन कमी होते आणि मग परिवारातल्या चुलत बहीण भावंडांशी जमवून घेण्या पलिकडे मार्ग उरत नाही असे काही होते का माहित नाही. अशा वेळी मानसिक ओढाताण काय होत असेल त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास फारसा वाचनात आलेला नाही. चुलत भावाबहिणीशी वैवाहीक जोडीदार म्हणून जुळवून घेण्यातील मानसशास्त्रीय ओढाताण बाजूला ठेवली तरी, अपेक्षित संततीवर जनुकीय वैविध्यावर मर्यादा पडल्यामुळे नेमक्या कोणत्या वैद्यकीय समस्या येतात , कोणत्या चाचण्या केल्या जाताता, या कारणाने संतती जन्मतः शारिरीक-मानसिक अपंग होऊ नये असे काही वैज्ञानीक शोध लागले आहेत का ? हे मिपावरील डोक्टर मंडळी आणि जनुकशास्त्र जाणत्यांकडुन जाणून घ्यायचे आहे. धागा लेखाचा ह मुख्य चर्चा विषय आहे (आणि दर पिढी काही टक्के संततीवर असे शतको न शतके समस्या पुढे गेलेल्या असतील तर या कुटूंबांची आनि समुदायाची मानसशास्त्रीय स्थिती नेमकी कशी असते हा पुन्हा अजून एक वेगळा विषय) मी या विषयाचा जाणता नाही केवळ जिज्ञासू म्हणून चर्चा धागा काढला आहे. माझ्या मांडणीत काही तांत्रिक उणीवा असतील तर चुभूदेघे. बेसिकली अत्यल्प प्रमाणात का होईना बाह्य धर्मीय शांततेचा धर्म स्विकारताना दिसतातर, त्या समुदायाची संस्कृती स्विकारताना पुढच्या पिढ्यांना पारिवारीक विवाह संस्कृती नकळत लादणे कितपत योग्य असू शकते याची माहिती आमच्या सारख्या अनभिज्ञांना होऊ शकेल तर बरे हा धाग्याचा एक उद्देश्य. दुसरे असे की दुसर्‍या ताज्या घडामोडी धाग्यावर वैद्यकीय अभ्यासक डॉ. मंगऊ त्यांच्या राजकीय आणि धार्मीक संस्थांकडून गरीबांना कशी आर्थीक मदत केली जाते याचे कौतुक चालू होते . तर या धाग्यात चर्चीलेल्या कारणाने येणार्‍या जनुकीय आणि वैद्यकीय समस्यांच्या संदर्भाने कोणती आर्थीक मदतीची साखळी , जनुकीय चाचण्यांची उपलब्धता इत्यादी त्यांच्या राजकिय आणि धार्मीक संस्थांनी उभी केली आहे याची माहिती सुद्धा डॉ. मंगऊ यांना शेअर करण्याची संधी मिळावी असा धाग्याचा उप उद्देश्य आहे. *** When Cousins Marry (Family Documentary) - Real Stories *** *** या धागा चर्चे नंतर याच विषयावर स्वतंत्र धाग्यात झालेली चर्चा *** * आत्ते-मामे भावंडे

वाचने 318704
प्रतिक्रिया 208

प्रतिक्रिया

In reply to by manguu@mail.com

ईव्हीडन्स बेस्ड गाईडलाईन्स फॉलो करण्यात young Arbs ना जास्ती interest आहे >>> ==>> बऱ्याच जणांना वाटते की आपणच फक्त सुधारलो. पण प्रत्येक्षात व्यावहारिक आणि वैयिचारिक दृष्ट्या सुधारायला आपल्याला आणखी खूप वाव आहे.

In reply to by विशुमित

आपण हा दुवा

नीट

वाचला का? बऱ्याच जणांना वाटते की आपणच फक्त सुधारलो. केवळ मंगुला साथ देण्यात वस्तुस्थिती पासून दूर जात नाही आहोत हे पाहून घ्या जरा. त्यांनी अख्ख्या लेखातील त्यांना समर्थन करण्यासाठी सोयीचं वाक्य उचलून येथे दिला आहे. त्या लेखाच्या गोषवार्यात सुरुवातीलाच काय लिहिला आहे हे जरी नीट पाहिलं असतंत तरी बरं झालं असतं. Abstract Consanguineous marriages have been practiced since the early existence of modern humans. Until now consanguinity is widely practiced in several global communities with variable rates depending on religion, culture, and geography. Arab populations have a long tradition of consanguinity due to socio-cultural factors.

Many Arab countries display some of the highest rates of consanguineous marriages in the world, and specifically first cousin marriages which may reach 25-30% of all marriages. In some countries like Qatar, Yemen, and UAE, consanguinity rates are increasing in the current generation.

Research among Arabs and worldwide has indicated that consanguinity could have an effect on some reproductive health parameters such as postnatal mortality and rates of congenital malformations. The association of consanguinity with other reproductive health parameters, such as fertility and fetal wastage, is controversial. The main impact of consanguinity, however, is an increase in the rate of homozygotes for autosomal recessive genetic disorders. Worldwide, known dominant disorders are more numerous than known recessive disorders. However, data on genetic disorders in Arab populations as extracted from the Catalogue of Transmission Genetics in Arabs (CTGA) database indicate a relative abundance of recessive disorders in the region that is clearly associated with the practice of consanguinity.

In reply to by सुबोध खरे

अरब / मुस्लिमात consanguinous marriages जास्त प्रमाणात आढळतात , हे कुणीही नाकारलेले नाही , किंबहुना या धाग्याचा मुख्य विषयच तो आहे , असे धागा ओनरचे म्हणणे आहे. पण त्यासाठी स्त्रीयाममध्ये जागृती करणे , डेता गोळा करणे व त्यातील निषकर्ष unbiased प्रकारे मांडणे आवडल्याने त्या दोन लिंक दिल्या.

In reply to by manguu@mail.com

हो का ? मग संयुक्त अमिराती येमेन आणि कतार सारख्या देशात नातेवाईकांच्यात अंतर्विवाह (consanguinity) वाढत आहेत हे लपवायची गरज काय होती? कशाला उगाच मुसलमान धर्मातील लोक सुधारत आहेत म्हणून पुंगी वाजवताय आणि unbiased (पूर्वग्रह दोष विरहित) मांडणी केल्याचा आभास निर्माण करताय? तरी बरं मी काही दुसरा दुवा दिलेला तुमच्याच दुव्यातील तुम्ही हेतुपुरस्सर गाळलेला भाग दाखवलाय. डॉक्टर म्हणून लोक तुमचे मत जास्त खात्रीचे म्हणून ग्राह्य धरतात याची तरी चाड बाळगा. अशी एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करणं सोडून द्या. किती वेळा सांगितलंय कि इकडची थुंकी तिकडे केली तरी ती आपल्याच बोटावर राहते.

In reply to by सुबोध खरे

लिंक पूर्ण दिली आहे मी त्यात काटछाट केलेली नाही , प्रतिसादात दोन चार ओळीच copy paste होणार ना ? तो समुदाय , तो देश याबाबतीत मागास आहे , असा तुमचा निशकर्ष असेल तर तुम्ही तसा तो लिहू शकता , तुमच्या विकारशक्तीवर , लेखणीवर मी बंधने घातलेली नाहीत.

In reply to by सुबोध खरे

केवळ मंगुला साथ देण्यात वस्तुस्थिती पासून दूर जात नाही आहोत हे पाहून घ्या जरा.>>> ==>> तुम्ही मर्यादा क्रॉस करताय. तुम्ही असे कसे दोषारोप करू शकता. मी कोणाला साथ देईल नाही तर विरोध करेल. त्याची संपूर्ण जवाबदारी माझी आहे. माझा प्रतिसाद तुम्हाला वावगा वाटला असेल तर त्यातले दोष मला दाखवा. मला वाटले तर मी माझ्या विचारात सुधारणा करील. माझा प्रतिसाद पण त्याच धर्तीवर होता. खाली मंगू नी त्याचे बऱ्यापैकी स्पष्टीकरण दिले आहे. ते तुम्हाला मान्य नसेल त्यावर अधिक प्रकाश टाकावा. === आणि ते "नीट" वगैरे हायलाईट करून उगाच धमकावण्याचा प्रयत्न करू नका. माझ्याशी चर्चा "नीट " करायची असेल तर करत जावा. नसेल जमत तर नाही केलीत तरी चालेल. ===

In reply to by विशुमित

तुमच्याशी चर्चा करण्यात मला अजिबात रस नाहीये कारण तुम्ही एक अजेंडा घेऊन येथे वाद घालत आहात हे उघड आहे. परंतु आपण तो दुवा नीट आणि पूर्णपणे वाचलेला नाही हे हि सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. तो पूर्ण वाचल्यानंतर टिप्पणी करा आणि मग चर्चा करा. अन्यथा बऱ्याच जणांना वाटते की आपणच फक्त सुधारलो. अशी टिप्पणी आपण केली नसती. हायलाईट करणे याचा अर्थ आपण धमकावणे समजत असाल तर धन्य आहे. उगाच धमकावणे मर्यादा क्रॉस करणे इ शब्द वापरून तुम्हीच जास्त गरम होताय. मंगू यांनी पार उलट अर्थ (स्वतःचे म्हणणे पुढे रेटण्यासाठी) लावला आहे. त्यांचे पितळ उघडे पडले तरी त्यांना काहीही लाज वाटत नाही. तुम्ही वस्तुस्थिती जाणून न घेता त्यांची री ओढता आहात हे आश्चर्य आहे प्रथम वस्तुस्थिती पूर्णपणे जाणून घ्या. "रक्ताच्या नात्यातील संबंध आणि जनूकीय दोष" यावर सविस्तर चर्चा आपण नंतर करू.

In reply to by सुबोध खरे

माझे पितळ आहे, तर तुमचे सोनेरी निष्कर्ष स्वतंत्रपणे का मांडले नाही ? दोन विद्यार्थी स्वतंत्रपणे पेपर लिहितात ना ? की मागच्याने केवळ पुढच्याने काय चुकले हे लिहिले आणि शेरेबाजी केली की झाले ? माझ्या प्रत्येक पोस्टखाली तुम्ही केवळ माझे कसे चुकले , हे लिहिता , मग त्यात धर्म, अफझलखान हे सगळे आणून बसवता आणि शेवटी मला लाज नाही , असे काहीतरी लिहिता , तुमच्या मताबद्दल आदर आहे, तरी आता हा तुमचा हा एक प्रोटोटाइप होऊन बसला आहे, हे तुमच्या तरी लक्शात आले आहे का ? मी दोन्ही लिंका पूर्णपणे दिलेल्या आहेत, जशा आहेत तशा , त्यातून तुम्हाला दुसरे काही हाय्लाइट करायचे असेल तर लिहा की.

हिंदू विवाह कायद्याने चुलत (वा इतर नात्यातील) विवाहांना परवानगी नाही असे काहीसे काही प्रतिसादात दिसले. हे कलम नक्की काय आहे ? आणि परवानगी नाही म्हणजे काय असे लग्न करणार्‍यांना अटक , शिक्षा होवू शकते का ? मला असे वाटते की कायद्याने अशी काही आडकाठी करु नये. एकंदरीतच समाजात 'अशी लग्न होवू नये' असे मार्गदर्शक तत्व असायला हवे पण त्यावर जोरजबरदस्तीने बंधने घालू नये. शिवाय अशा लग्नांचा जोडप्याला होणार्‍या अपत्यावर विपरीत जनुकीय परिणाम होवू शकतो , जर हा विपरीत परिणाम फक्त अपत्यापुरताच मर्यादित आहे तर ज्यांना अपत्य नको आहे (एकूणातच पालकत्व नको किंवा स्वतःचे अपत्य नको- दत्तक घ्यायचे आहे) अशा जोडप्याच्या बाबत तर हा परिणामही लागू होत नाही.

म्हणजे खाप पंचायत जो एकगोत्र विवाहाला विरोध करते तो योग्यच म्हणायचा काय?

In reply to by उपयोजक

Theroticaly बरोबर आहे.. पण गोत्राची व्याख्या 21 पिढ्या आहे, बाकी हिंदू धर्मात नात्यात विवाह करण्याबाबत आपत्कालीन पळवाट आहे. सरसकट नियम नाही

कोणत्याही जवळच्या नात्यातील विवाह हे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने हानिकारक आहेत. मग ते चुलत भावंडात असोत किंवा आतेमामे भावंडात. धर्म, जात किंवा प्रादेशिक अस्मिता "शास्त्राच्या संवादात" आणणे हि गोष्ट मुळात चूक आहे. "खाप पंचायत" सगोत्र विवाहाला मान्यता देत नाही. सगोत्र माणसांत जनुकीय साम्य किंवा साधर्म्य आढळलेले नाही त्यामुळे अशा विवाहामुळे होणाऱ्या संततीला जनुकीय आजार होतात याला कोणताही पुरावा मी तरी पाहिलेला नाही . केवळ एखादी पद्धत रूढी किंवा परंपरा आहे म्हणून चालू ठेवायची कि नाही हा वैद्यकीय प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे. एकाच गोत्रात/ कुळात शिकणारे विद्यार्थी यांनी आपसात विवाह करून शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून केलेल्या या नियमाला( हे वाचलेले आहे सत्य किंवा असत्य माहित नाही) आजच्या जगात कोणताही जनुकीय शास्त्रीय आधार नाही. खाप पंचायती या टाईप रायटर सारख्या कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. चार माणसे केवळ वयाने वाढली म्हणजे त्यांना शहाणपणा येईलच असे नाही.

In reply to by सुबोध खरे

+१ गोत्र पद्धतीला काहीही जनुकीय शास्त्रीय आधार नाहीय. + तेदेखील फक्त वडलांचेच विचारात घेतात. त्यामुळे आईच्या 50% जनुकांच काय? पूर्ण निरुपयोगी पद्धत!

ज्यांनी माझे या पुर्वीचे वेळोवेळचे धागा लेख आणि चर्चा सहभाग पाहीले नाहीत त्यांच्यासाठी म्हणून मी सर्वच धर्मीय शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य आणि अनेक प्रकारच्या पूजा एकाच वेळी नाकारताना नास्तिकांप्रमाणे सरसकट न नाकारता तमूक ग्रंथातील अमूक धर्म पंथात काय चांगले घेता येईल याचे चर्चा धागे या पुर्वीच करून झालेले आहेत आणि त्या नंतरच मी टिकेकडे आलो आहे. त्यामुळे अमुकलाच किंवा तमूकलाच लक्ष्य करताय अशा प्रकारचे तर्क वस्तुनिष्ठतेवर टिकणारे असणार नाहीत -असे ग्रह करून घेणे टाळावे - याचे पुनश्च स्मरण देतो. मी उल्लेखलेली तमुक ग्रंथाची शांततामयता आणि विज्ञान संपन्नतेची प्रमाणपत्रे मी वाटलेली नाहीत, तर त्यांचेच गेल्या काही वर्षातील प्रचारक डॉ. झा.ना. (महात्मा झाकीर नाईक) यांची आहेत. -त्यातील विज्ञान संपन्नतेचा गौरव आपण या चिकित्सेतून अभ्यासणार आहोत. आणि या महात्मा डॉ. झा.ना. यांची गूगल प्रीयता गूगल ट्रेंडवरून जिज्ञासूंना अभ्यासता येऊ शकते. माननीय महात्मा महोदयांचे बरेच प्रचार व्हिडीओ युट्यूबर उपलब्ध आहेत. महात्मा महोदयांच्या काही शाकाहार-मांसाहार विषयक शंका निरसन करताना तमुक ग्रंथ मांशासनास परवानगी देतो कारण माणसाला ब-१२ हे व्हिटॅमीन माम्साहारातूनच व्यवस्थीत मिळू शकते हे ह्या ग्रंथ कर्त्यास माहित होते कारण तमुक हा ग्रंथ विज्ञान संपन्न आहे अशी काहीही मांडणी महोदय करताना दिसतात. ब-१२ व्हिटॅमीनचे वैज्ञानीक महत्व मान्यकरूनही तमुक ग्रंथाचा आणि तमुक ग्रंथाच्या कर्त्यांचा आदर करुनही आमचा कर्ता करविता आणि सर्वकाही करू शकणारा दयाळू परमेशवर ब-१२ व्हिटॅमीनची निर्मितीची क्षमता मानवाच्या शरिरातच का देत नाही ? महात्मा महोदयांचा दुसरा मुद्दा तमुक ग्रंथ ८० % विज्ञान तत्वांशी जुळतो बाकी २० टक्क्याचे जे संशोधन बाकी आहे ते ८० % जुळले म्हणजे उरलेले २० टक्के जुळेलच यातील पहिला ८० % चा आकडा ते कसा आणतात त्यांचे त्यांना माहित पण एखदी गोष्ट ८० टक्के जुळली जरी तरी त्यावरून उरलेले २० टक्केही जुळेलच असा दावा तार्कीक उणिवेचा असतो. उपरोक्त सर्व विवेचन विषय निघालाच आहे तर चर्चा करून घ्यावी म्हणून असाच काहीसा प्रकार ते CONSANGUINITY आप्तांतर्गत विवाहा बद्दलच्या शंकांबद्दल करताना ते दिसतात, वर सदस्य गापै यांनी त्या युट्यूब व्हीडीओची लिंक दिली आहे. आय विल नॉट बीट अराऊंड द बूश म्हणत ते केवळ अराऊंड द बूश बीटच करताना दिसतात कारण , तमूक ग्रंथ CONSANGUINITY आप्तांतर्गत विवाहाचे विज्ञानात न बसणारे समर्थन करतो. इथेच मिपावरी ल पुरोगामी मंडळी त्यातील डॉक्टर सुद्धा CONSANGUINITY आप्तांतर्गत विवाहा चे समर्थन करताना दिसत नाहीत. पण ते महात्मा महोदय मात्र शंका विचारनार्‍यास तुम्ही डॉक्टर नाहीए CONSANGUINITY आप्तांतर्गत विवाहांचा अनीष्ठ परीणाम न सांगणारे रिपोर्ट सुद्धा त्यांच्या कडे असल्याची दुहाई देण्याचा प्रयत्न करताना दिसतात . अशी दुहाई ज्यांना देणे शक्य असते त्यांना आय विल नॉट बीट अराऊंड द बूश म्हणण्याची पाळी येण्याचे कारण नाही तरीही ते करतात यातच सर्व काही आले. एकुण या चर्चेत डॉक्टर मंडळींनी दिलेली माहिती पाहिली असता CONSANGUINITY आप्तांतर्गत विवाहात भावी संतती व्याधी ग्रस्ततेची शक्यता असते तेव्हा विज्ञान संपन्न म्हणवता येत नाही. तेव्हा वर गापै म्हणतात तसे तमुक ग्रंथाचे ग्रंथ प्रामाण्य विज्ञानाच्या भरोशावर स्विकारणे सदसद विवेक बुद्धीला कठीण जाते. ज्या गोष्टीच्या विज्ञान संपन्नते बद्दल सांशकता आहे त्या बद्दल खास करून गंभीर आरोग्य विषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याव्र निर्देश करावा कि करू नये. सरते शेवटी हे धागा लेख चर्चा चर्चेत कोण यशस्वी अयशस्वी झाले या पेक्षा व्यक्ती आणि समुदायाचे आरोग्य अधिक महत्वाचे आहे की नाही. मग त्या दिशेने समाज सुधारणांना पुरोगामी मंडळी सापेक्षता झटकून समर्थन देणार की नाही ? चुभूदेघे. मन मोकळ्या चर्चा सहभागासाठी सर्वाम्चे पुनश्च आभार.

In reply to by माहितगार

1. निव्वळ आकडेवारीवरून दोन्ही पक्षाचे लोक आपलेच म्हणणे खरे असल्याचे सांगू शकतात. उदा. समजा , ननात्यातील विवाहात समजा एखाद्या रोगाचे प्रमाण 5 % आहे , याचाच अर्थ , रोग न होण्याचे प्रमाण 95 % आहे नात्यातील विवाहात रिस्क जास्त असल्याने रोगाचे प्रमाण 20 % आढळते . आता एक पक्ष असे बोलेल की 5 चे 20 होते , हे खूप आहे दुसरा पक्ष म्हणेल की 80 % बालके हेलदी आहेतच की. त्यामुळे निववल आकडेवारीवरून मुद्दे अन गुद्दे सिद्ध होत नाहीत. कोर्टात इन्शुरन्सच्या क्लेममध्ये असे प्रसमग वारंवार येतात , पेशनत बोलतो डायबेटीस असूनही हार्ट अटक न आलेली ढीगभर माणसे आहेत. मग माझा डायबेटीस अन हार्ट हे का जोडता ? इन्शुरणस्वाले बोलतात ,डायबेटीस नसलेले लोक हार्ट attck ला कमी बळी पडतात , शेवटी कोर्ट काहीतरी मध्यस्थी करते ( हिंदू विरोधी 4 धागे आहेत अन मुसलमांविरोधी माझा 1 च आहे , म्हणून मी लई चाम्गला , हाही याच प्रकारातला युक्तिवाद , असो) 2. नुसत्या आकडेवारीवरून damage किती हे कळत नाही , म्हणजे , नात्यात लग्न केले की पाच ऐवजी 20 च तर मुले रोगट निघतात , म्हणजे फक्त 15 च जास्त की पण , त्या 15 बालकांमुळे त्याचे पालक सफर होतात , त्यांचे उत्पन्न त्या मुलावर खरच होते , त्यामुळे इतर निरोगी भावंडांचे शिक्षण , लग्न तुटते , सरकारला विशेष शाळा उघडाव्या लागतात ,इतका त्रास भोगूनही या व्यक्ती चाळिशीतच मेल्या , तर सगळेच शून्य , त्या आकडेवारीच्या टेबलात हे सगळे दिसू शकत नाही, त्यामुळे नुसत्या आकडेवारीवरून बोलणार्याना बोलू द्यावे , जनतेने आपले निर्णय चौफेर माहिती घेऊनच घ्यायचे असतात. 3. शिवाय , नात्यातली लग्ने हाoption असतो , compulsion नाही , त्यामुळे कुणि काहीही बोलले, तरी नाकारणारा नाकारू शकतोच ,

In reply to by manguu@mail.com

+1

In reply to by manguu@mail.com

नुसत्या आकडेवारीवरून damage किती हे कळत नाही , म्हणजे , नात्यात लग्न केले की पाच ऐवजी 20 च तर मुले रोगट निघतात , म्हणजे फक्त 15 च जास्त की. हा सर्वसामान्य लोकांचा विचार आहे भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. यात ३० कोटी जोडपी प्रजननक्षम वयातील आहेत. यापैकी १० % नातेसंबंधातील लग्न केलेली आहेत म्हणजे ३० लाख यात आपण अगदी २ टक्के मुले जरी आंतर संबंधामुळे जन्मजात जनुकीय व्यंग घेऊन जन्माला आली तरी हि संख्या ६०००० होते. जेंव्हा आपण पूर्ण लोकसंख्येत एखादा प्रश्न पाहतो तेंव्हाच त्याचे विक्राळ स्वरूप लक्षात येते. त्यामुळे जवळच्या नाते संबंधातील विवाह करू नये असे वैद्यकीय शास्त्र सांगते. मला तर असे काही वेळेस असे वाटते कि त्याला कायद्याने बंदी घालायला हवी.राजकीय गणिते काय आहेत याचा त्याच्याशी संबंध असू नये. ( कदाचित हि टोकाची भूमिका आहे) परंतु माणूस अपघाताने अकाली मरण्याची शक्यता फार तर हजारात एक असते तरी लोक विमा उतरवतात ना? हे तसेच आहे. कारण व्यंग असणारे मूल हा केवळ आईबापच नव्हे तर त्यांच्या नंतर त्या मुलाच्या भावंडांवर आणि एकंदर राष्ट्रवर पडणारा भार आहे, तेंव्हा अशा मुलांचा गर्भपात करण्या पेक्षा (ती जन्मालाच येऊ नयेत) निरोगी मुलेच जन्माला येतील हा विचार करणे आवश्यक आहे. या प्रश्नाला सामाजिक, धार्मिक अंगे आहेत हेही मला माहित आहे. परंतु एक तांत्रिक विशषज्ञ(TECHNICAL EXPERT) म्हणून माझी बाजू मी मांडली आहे.

In reply to by manguu@mail.com

डॉ. मंगुंनी हा प्रतिसाद 'तमुक ग्रंथाच्या विज्ञान संपन्नतेच्या विशेषणाला बगल देण्यासाठी विषय बदलण्यासाठी लिहिला आहे का माहीत नाही पण त्यांच्या प्रतिसादात तमुक ग्रंथाच्या विज्ञान संपन्नते ' बद्दल मलातरी काही भाष्य आढळले नाही. पण त्यांची जी काही मांडणी आहे ती पाहूया
3. शिवाय , नात्यातली लग्ने हाoption असतो , compulsion नाही , त्यामुळे कुणि काहीही बोलले, तरी नाकारणारा नाकारू शकतोच ,
हा युक्तीवाद कसा फसवा आहे याचे मी अ‍ॅमी यांना उत्तरे देताना सविस्तर विवेचन केलेले आहे. त्रोटक पुन्ह एकदा १) पडदा पद्धती मुळे स्वतःच्या चुलत भाऊ बहिणी शिवाय कुणी पहायलाच मिळाले नाही आणि म्हणून शारिरीक आकर्षण वाटले तर हा फ्रिली एक्सरसाईज्ड ऑप्शन कसा म्हणवला जाऊ शकेल ते लॉजीक कळलेले नाही. २) भावा बहिणीत नैसर्गीक स्थितीत शारिरीक आकर्षण सहसा टळत असेल तरीही असे विवाह कुटूंबाती प्रॉपर्टी कुटूंबात रहावी म्हणून मोठी मंडळी भरीस पाडत असतील तर हा फ्रिली एक्सरसाईज्ड ऑप्शन कसा होऊ शकतो ईन एनी केस अगदी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे जनुकशास्त्र संशोधकांचे संशोधन भाऊ बहीण विवाहातील संतती आरोग्य दृष्ट्या जोखीमीची आहे हे दाखवत असताना -संदर्भ अ‍ॅमिंना प्रतिसादात दिले आहेत- ही स्वतः डो. असूनही डो. मंगुरावांना अनुचित गोष्टीचे समर्थन करावे वाटते या मागचे नेमके गौड बंगाल काय आहे ?

In reply to by माहितगार

स्वतः डो. असूनही डो. मंगुरावांना अनुचित गोष्टीचे समर्थन करावे वाटते या मागचे नेमके गौड बंगाल काय आहे ? नात्यातले विवाह केल्याने व्यंग मुले जन्मू शकतात , मग ते हिंदू असो वा मुस्लिम असो , हेच मी लिहिले , तुला मी माझा फोन नंबर दिलेला आहे , काय शंका असतील तर फोन कर .

In reply to by manguu@mail.com

कातडी बचाव मोहीम केली की, काही तरी लपवले जात आहे असे वाटणारच ना ! आणि जी काही चर्चा चालू आहे ती सार्वजनिक समये बद्दल समस्त जनतेच्या माहितीत भर पडावी या उद्देश्याने आहे. प्रत्येकाने आपली बाजू मांडायची शेवटी कोणती बाजू उजवी याचा विवेक वाचकाकडे असतो त्यावर सोडून देणे श्रेयस्कर. जी चर्चा सर्वांसाठी आहे त्यात व्यक्तीगत संपर्काचा प्रश्नच कुठे येतो . मला ज्या शंका वाटतात त्या इथे विचारणार त्यावर आपणास उत्तर देणे प्रशस्त वाटल्यास द्यावे अन्यथा देऊ नये , कणतीही जबरदस्ती नाही. व्यक्तीगत समस्यां आणि शंका निरसनासाठी माझे आणि इतर प्रत्येकाचे आपापले डोक्टर आहेत आपल्या संपर्क क्रमांक संपर्क माहिती मी मागितलेली नाही - दिलेली वाचली सुद्धा नाही - न मागितलेली खासगी माहिती जाहिरात प्रकारात मोडू शकते म्हणून संपादकांना वगळण्याची विनंती केलेली आहे. मनमोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार

In reply to by manguu@mail.com

अ‍ॅमींचे ठिक आहे एखादा जीव ईकडे तिकडे त्यांना फरक पडत नाही, कदाचित +१ करणार्‍या विशुमीत रावांनाही एक जीव इकडे काय तिकडे काय काही फरक पडत नाही ! डॉ , मंगु आपण डोक्टरच आहात ना ? आणि प्रत्येक जीवाची किंमत महत्वाची आहे ह्या शपथेची आपणास आठवण आहे ना ? असेल तर आपले १५ नेच तर व्याधीग्रस्त जीव वाढलेचे समर्थन आपल्या प्रोफेशन मध्ये नेमके कसे होते ? बाकी हि केवळ १५ ने वाटणारी आकडेवारी प्रत्यक्षात हरारो लाखो जीवांशी संबंधीत कशी असू शकते हे डॉ, खरेंनी त्यांच्या विश्लेषणातून दाखवून दिल्लेच आहे त्याची पुर्नावृत्ती करत नाही.

In reply to by माहितगार

बाकी हि केवळ १५ ने वाटणारी आकडेवारी प्रत्यक्षात हरारो लाखो जीवांशी संबंधीत कशी असू शकते हे डॉ, खरेंनी त्यांच्या विश्लेषणातून दाखवून दिल्लेच आहे त्याची पुर्नावृत्ती करत नाही. 15 नेच वाढला तरी damage कितीतरी अधिक असतो , हेच मि लिहिले आहे ,

In reply to by manguu@mail.com

( हिंदू विरोधी 4 धागे आहेत अन मुसलमांविरोधी माझा 1 च आहे , म्हणून मी लई चाम्गला , हाही याच प्रकारातला युक्तिवाद , असो)
१) काही ग्रंथ पंथ आणि त्यांचे लांगूलचालक यांचे कथनी आणि वर्तनी जमत नसेल तरी विज्ञान संपन्न शांततामयी अशी गोड गोड बिरुदे लावून घेतातच ना !, शब्दशः मी चांगला असा कोणाथी युक्तीवाद केला नव्हता तरीही , पण मी आपलेच आदर्श घेतले तर मी चांगला म्हणण्या पासून मला कुणि कसे आडवू शकेल बरे ;) ? * तसे बिरुटे सर आणि आपण काढलेला आक्षेप व्यक्तीलक्ष्य तर्क दोषात मोडतो , पण ते असो. २) आपले उपरोक्त वाक्य तार्कीक दृष्ट्या बरोबरच आहे आपण आपला बरोबरच असलेला तर्क आता शांततामय ग्रंथाला लावू , त्यात भिन्नधर्मीय लोकांना आणि स्त्रीयांना नामोहरम करण्याचे आदेश आपण सांगितलेल्या न्यायानेच शांततामयी होतात नाही का ? या धागा चर्चेचा विषय मर्यादीत असल्याने विस्तृत विवेचन टाळतो आहे. ३ .१) म. अली जीनांनी गांधींना स्वतः सांगून पाहिले की सुडो सेक्युलरीझमच्या गफ्फा न हाकता एक हिंदू म्हणून भेटा आणि बोला पण गांधींनी नाही ऐकले. कोणतीच टिका न करता ज्यांनी केवळ लांगूलचालन केले त्या गांधी नेहरुंच्या हाती महात्मा म. जीना यांनी त्यांच्या शब्दांवर कोणताही विश्वास न ठेवता काय ठेवले हे जग जाहीर आहे. आपण आपले एकत्रफी सापेक्ष लांगूलचालन चालू ठेवा . आम्ही निरपेक्ष टिकाही करतो आणि म्हणून आपल्यापेक्षा कदाचित अधिक सच्चे असतो. (आता आमचे आम्हाला म्हणून घेण्याचा आधिकार आहे नाही का :) ) ३.२) काही गोष्टी विज्ञानात बसत नाही म्हणून आपण त्यांना रूधी म्हणून ठरवून भलावण करतो यावर आधारीत किमान सहमती कार्यक्रम मी पुढच्या प्रतिसादात आपल्या हाती ठेवतो मग बघू कुणाची धाव कुठे पर्यंत :) ४) या धाग्यावरील चर्चेतील एकही तथाकथीत धर्म निरपेक्षता वादी आमच्या कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ? धाग्यावर येऊन एक शब्दाची भर घालू शकलेला नाही. यांचा न धड ईकडचा अभ्यास असतो ना धड तिकदचा तरी लांगुलचालीत पुरोगामी बनुन बघण्याची घाई मात्र नक्की असते. ५) आमचा लक्ष्यार्थ आम्ही रचनात्मक गोष्टींची कोणत्याही धर्मात असेल तरी सकारात्मक दखल घेतो. आणि जिथे उणीवा आहेत त्यावरही बोटचेपेपणा न करता सुस्पष्ट भूमिका घेतो . . खोट्या स्तुती पाठकांपेक्षा एक सच्चा टिकाकार चांगला हे उशीरा का होईना प्रत्येकास कळते आमच्या मुस्लिम बांधवांनाही कळेल. आता किमान सहमतीचे मुद्दे पुढच्या प्रतिसादातून बघू

नात्यात च लग्न केल्या मूळ इतिहासात डोकावून पाहता या समाजात क्रूरपणा जास्त च आढळून येतोय का ? जगात बहुसंख्य असून प्रत्येक देशात यांच्यामुळेच अशांतता असणं . इतिहासात एखादा राजा शरण आलेला असताना देखील त्याचे सर कलम करणे . भारतीय सैनिकांचे दोन तीन वेळा पाकिस्तानींनी डोके कापून घेऊन गेले होते . ज्या ज्या देशात राहतात त्या त्या देशातील कुठलेही नियम न पाळता आकांडतांडव करून शांतता नष्ट करणे . नात्यातच लग्न झाल्यावर आशा घटना वाढू शकतात का ? .

In reply to by सोमनाथ खांदवे

आपण किंचीत अधिक ताणलय पण मी वर संदर्भ दिलेल्या ए .एम. युच्या जनुकशास्त्रीय अभ्यासकांनी केलेल्या सर्वे आणि अभ्यासानुसार भाऊ-बहीण विवाहातून झालेल्या संततीच्या कॉग्नीटीव्ह अ‍ॅबिलीटीज आकलन क्षमता योग्य पद्धतीने विकसीत होण्यातही अडथळे येतात . ह्या जोडीला मी वर पहिल्या अनुषंगिक अवांतरात म्हटल्या प्रमाणे भरीव पोटगी शिवाय तलाक प्रकरण फार सुलभ केले तर, मुले सांभाळली जावीत म्हणून समाज नात्यातच (चु लत/आत्ये/मामे/मावस) भाऊ बहीण विवाह करण्यावर भर देतो. , त्यातून व्याधीग्रस्त संतती जन्मास येण्याचा धोका वाढतो. आई-वडील तर पुर्नविवाह होऊन अजून वेगळीकडे चालले जातात, मुलांचा परिवारात जेमतेम सांभाळ होतो पण शिक्षणाचा आर्थिकभार पूर्ण उचलला जात नाही , त्यात वर म्हटल्या प्रमाणे आकलन क्षमता योग्यशी विकसीत झाली नाही तर उनाडपणा ते आपण म्हणतात त्या नाही पण तशाच काही गंभीरही गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अर्थात तुम्ही कितीही पुरावे दिले तरी काही मंडळींना हे पटणे अवघड जाऊ शकते हे ओघाने आलेच.

प्रॉब्लेम नक्की काय आहे • सव्यंग मुलं जन्मताय्त हा? की • जवळच्या नातेवाईकात शरीरसंबंध ठेवले जातायत हा? की • शांतताप्रिय धर्मात चुलत भावंडात शरीरसंबंध ठेवले जातायत हा? माझ्या मते 'सव्यंग मुलं जन्मताय्त' हा मूळ प्रॉब्लेम आहे. आणि तो नात्यात लग्न केले काय, किंवा जातीत लग्न केले काय, किंवा धर्मात/ वंशात लग्न केले काय, किंवा अगदी आंतरधर्म&वंश लग्न केले काय तरीही उद्भवण्याची 'शक्यता' आहेच! मग तो प्रॉब्लेमच मुळातून सोडवायचा प्रयत्न करा ना! बाकी सगळे वरवरचे उपाय आहेत; केवळ 'शक्यता' कमीजास्त करणारे....

In reply to by एमी

...प्रॉब्लेमच मुळातून सोडवायचा प्रयत्न करा ना!
पूर्ण सहमत मी आपल्या प्रतिसादांची उत्तरे क्रमवार देतोय तीती देईनच पण माझा ही प्रयत्न विज्ञाननिष्ठता नाकारून शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य मानण्यामुळे ज्या आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात ते विज्ञाननिष्ठ नसलेले शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारून समस्येच्या एका बाजूचा प्रॉब्लेम मूळातून सोडवण्याचाच आहे. (बरे मी नास्तिकांप्रमाणे समस्या नसलेल्या श्रद्धाही सरसकट नाकारत नाही , पण जिथे समस्या आहेत त्या (अंध) श्रद्धा नाकारतो त्या अंधश्रद्धा नाकारणे सोपे जावे म्हणून शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारतो. तुम्ही एकाच धर्माचे शब्द ग्रंथ प्रामाण्य नाकारता का म्हणून येऊ नका मी सर्वच ग्रंथ प्रामाण्य नाकारतो. मनुस्मृतीतील जन्माधारीत विषमते चे समर्थन मी मिपावर वेळोवेळी नाकारलेले आहे)

१) (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाहातून होणार्‍या संतती व्याधीग्रस्त जन्मू शकण्याची मोठी शक्यता असते. २) या विषयावर जनजागृती झाली पाहीजे ३) डॉ मंगु आणि त्यांच्या समर्थ गटानुसार (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाह केवळ रूढीमुळे होतात (त्यास धर्म ग्रंथाचा संबंध नाही अप्रत्येक्ष अर्थ) हे त्यांचे म्हणणे तात्पुरते गृहीत धरुन चालू म्हणजे काही कायदे करायचे झाल्यास धर्मांध लोकांचा त्रास होणार नाही याची निश्चिंती ४) (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाह झाला त्यातून जनुकीय कारणांमुळे व्याधीग्रस्त संतती जन्मली , आणि असा विवाह घारातील मोठ्यांनी /इतराम्नी भरीस पाडल्यामुळे झाला असला तर अशा लोकांना १ शिक्षेची तरतूद असावी २) व्याधीग्रस्त संततीसाठी अशा लोकां कडून दंड वसूल करून आर्थी भविष्याची तरतूद करावी ५) क्रमांक ४ चे समर्थन न झाले किंवा असा कायदा अस्तीत्वात नाही आला तर अशा कायद्यास विरोध करणार्‍यां वर नैतिक आण आर्थिक जबाबदारी निश्चित करून व्याधीग्रस्त संतती साठीच्या भविष्यातील आर्थीक तरतूदी साठी मोठा / अनलिमीटेड टेक्स लावून त्यातून अशा जन्मतः व्याधीग्रस्त लोकांचे खर्च चालवावेत

In reply to by माहितगार

५) क्रमांक ४ चे समर्थन न झाले किंवा असा कायदा अस्तीत्वात नाही आला तर अशा कायद्यास विरोध करणार्यां वर नैतिक आण आर्थिक जबाबदारी निश्चित करून व्याधीग्रस्त संतती साठीच्या भविष्यातील आर्थीक तरतूदी साठी मोठा / अनलिमीटेड टेक्स लावून त्यातून अशा जन्मतः व्याधीग्रस्त लोकांचे खर्च चालवावेत >> कृपया मला या आर्थिक भरातून वगळा आणि तो भार RTL कायद्याच्या समर्थकांच्या डोंबलावर टाकून द्या!

लई म्हणजे लईच लिहिता राव तुम्ही. एखाद्याला काय चर्चा चालु हाये ते न समजता बी कटाळा यायची एकदम ग्यारंटी असतीया तुमचे लंबेचौडे प्रतिसाद. आखिर कहना क्या चाहते हो चच्चा?

In reply to by यशवंत पाटील

तुम्ही उशीरा पोहोचले आता फकस्त आता पर्यंतच्या चर्चेवरून किमान सहमतीचा प्रस्ताव चर्चायचा बाकी आहे आणि तो आज्याबात लंबाचवडा नाहीए.
लंबेचौडे
मालक, एखादी गोष्त मुद्देवार अभ्यासून सांगोपांग लिवलीतर लांबी वाढू शकते नव्ह का ? तस चर्चेचा मुख्य गोषवारासोप्या शब्दात नंतर ल्येखाअ जोडीन म्हणतो. म्हणजे ज्यांचे वाचन झाले नाही त्यांना पुन्हा अभ्यासता येईल की. मनमोकळ्या सहभागासाठी आभार

In reply to by यशवंत पाटील

मंगुशेठना जे समजवण्यासाठी मी आधीच्या धाग्यावर लांब प्रतिसाद लिवले ते केवळ दोन मराठी म्हणी 'कामा पुरता मामा' आणि 'घरच पदल थोड, व्याह्याच फिरवल घोड ; या दोन वाक्यात संपवता आला असता. उत्साहाच्या भरात चांगल्या म्हणी लगेच आठवतील अस होत नाही आमच्या बातीत दुर्दैवाने. काही एखाद वाक्यच्या म्हणी सुचल्यातर लेखात लिहून लांबी कमी करू नक्की,

धागा धार्मिक विषयावर काढून पुन्हा जनुकीय माहीती हवी आहे असे लिहल्याने या धाग्याचा विषय भरकटला आहे. असो ,बहुतांश जनुकीय दोष हे autosomal recessive असल्याने जवळच्या नात्यात लग्न केल्याने हे दोष पुढच्या पिढीत येऊ शकतात.यासाठी मुस्लिमांकडे बोट दाखवायची गरजच नव्हती.आपल्या हिंदू धर्मात अनेक जातींची जातांतर्गत लोकसंख्या कमी आहे.थोडक्यात अनेक जातींचा gene pool मर्यादीत आहे.तीच ती bad mutation's/SNPs/ जनुकं पिढ्यांपिढ्या अनेक जातीत फिरत आहेत.त्यामुळे संख्येने कमी असलेले जातसमुह रोगट व निकृष्ट होत आहेत.कारण जनुकीय भांडार हे प्रत्येक जातीचं मर्यादीत स्वरुपाचं आहे व राहील अशी व्यवस्था "लावली" गेली आहे. हिंदू जातव्यवस्था म्हणजे deliberate population bottleneck आहे.population segregation हे मानव समुहाला फायद्याचे नाही.त्यामुळे जात पात धर्म यातून बाहेर येऊन विवाह केल्यास सुदृढ आणि निरोगी समाज निर्माण करता येईल.इथे हिंदू मुस्लिम प्रकरण आणायचे व मुस्लिमांवर ताशेरे ओढून पुन्हा समाज अभ्यासकाच्या थाटात जनुकीय माहीतीच्या गप्पा करायची काही गरज नव्हती. अधिक माहीतीसाठी autosomal recessive inheritance population bottleneck germline mutations हे गुगलून बघावे.

In reply to by charming atheist

population bottleneck नक्की कोणत्या हिंदू जातीत आहे हे सांगता येईल का? कोणत्या जातींचा gene pool मर्यादित आहे हे हि जरा सांगाल तर बरं होईल. त्यांचा Germline mutation शी काय संबंध आहे हेही जरा स्पष्ट कराल तर बरे होईल. माझ्या मर्यदित ज्ञाना प्रमाणे मर्यादित जीन पूल हा पारशी जमातीत आहे असे म्हणता येईल ज्यांची संख्या जगात केवळ ७०००० च्या आसपास आहे. मूळ भारतीय जाती पेक्षा आदिम जमातीत हा जीन पूल मर्यादित आहे असे कदाचित म्हणता येईल. उदा अंदमान मधील जारवा जमात यांची अंदाजे फक्त २५० ते ५०० माणसे जिवंत आहेत. त्यामुळे हि जमात नष्ट होण्याच्या कड्यावर उभी आहे असे म्हणता येईल. https://en.wikipedia.org/wiki/Jarawas_(Andaman_Islands) प्राण्यांमध्ये गीरच्या सिंहांची जात नष्टप्राय होण्याच्या मार्गावरून परत आली असली( मागच्या शतकाच्या सुरुवातीला काही डझन संख्या असलेले सिंह आता ६५० च्या आसपास पोहोचले आहेत) तरी एखादा विषाणूजन्य आजार किंवा जंगलाला लागलेला वणवा ती जात नष्ट करू शकेल अशी भीती प्राणिशास्त्रज्ञांना वाटत आली आहे. https://en.wikipedia.org/wiki/Asiatic_lion एकंदर आपण तीन वाईड बॉल टाकले आहेत असे वाटते.

In reply to by charming atheist

...इथे हिंदू मुस्लिम प्रकरण आणायचे व मुस्लिमांवर ताशेरे ओढून पुन्हा समाज अभ्यासकाच्या थाटात जनुकीय माहीतीच्या गप्पा करायची काही गरज नव्हती.
एक मिनीट पहिली गोष्ट पहिले, धागा विषयाची चर्चा करण्याची गरज नसल्याचे निश्चित करणारे आपण कोण ? उणीवांचे टिका कठोर पणे परिक्षण करत असेल पण ती पूर्णपणे सभ्यतेच्या मर्यादेत आहे. एखाद्या विषयाची वैज्ञानीक पद्धतीने चिकित्सा न होऊ देणे हा ग्रंथ प्रामाण्याचा भाग असतो. आपण ग्रंथ प्रामाण्याचा हवाला दिला नाही पण केवळ रूढी आहे अशी मखलाशी करुन निभावून नेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण ग्रंथ प्रामाण्यावर आधारीत नसाल तर किमान सहमती मध्ये कायदे करण्याचे अ‍ॅमी प्रमाणे समर्थन करून दाखवा. डॉ सरजी, खरे म्हणजे एकेरीवर आलायसा त्या अर्थी, बाण वर्मावर लागला दिसतोय. तुमच्या या प्रतिसादातल्या सर्व आक्षेपांची उत्तरे अ‍ॅमी आणि इतरांना देऊन झाली आहेत. आपण अभ्यासली असती तर पुर्नुल्लेखाचा वेळ वाचला असता पण जशी आपली इच्छा. १) धाग्याचा विषय मुस्लीम धर्मीयातील (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाहाची संतती आरोग्याच्या दृष्टीने जनुकीय दृष्टीने योग्यायोग्यता आणि ग्रंथ प्रामाण्याचा संबंध असा सरळ सरळ आहे असा आहे. ईतर धर्मीयांची चर्चा करुन आपणच विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला आहे. २) मुस्लीम धर्मीयांवरील ग्रंथ प्रामाण्याचा प्रभाव गूगल ट्रेंड्सचे संदर्भ देऊन दाखवून दिलेला आहे. (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाह आणि मुस्लिम धर्मीयांचे ग्रंथ प्रामाण्याच्या संबंधाचे पुरेसे संदर्भ गा.पै यांच्या दुव्यातून आणि मी दिलेल्या संशोधन प्रबंध दुव्यातून पुरेशा प्रमाणात अधोरेखीत झालेले आहेत. ३) ग्रंथ प्रामाण्य हे एकमेव कारण आहे असेही म्हटलेले नाही, घटस्फोटीतांची मुले परिवारात सांभाळली जाण्याची गरज आणि प्रॉपर्टी डिव्हीजन टाळणे हि असल्याचे नमुद केले आहे. प्रॉपर्टी डिव्हीजन टाळणे हे कारण असल्याचे संदर्भ इतर अनेक अभ्यासकांच्या अभ्यासातून नमुद असल्याचे दिसते. आणि प्रॉपर्टी डिव्हीजन टाळणे हा घरातील वरीष्ठ आणि इतर मंडळींचा इंटरेस्ट असतो त्यामुळे असे विवाह पूर्णतः फ्री चॉईसने होत असल्याचे म्हणणे दाट साशंकतेस जागा देणारे आहे. ४) (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाह माध्यमातून व्याधीग्रस्त संतती होऊ नये याबाबत काळजी घ्यायची असेल तर फ्री चॉईसने होत नसलेल्या विवाह लावून देऊन व्याधी ग्रस्त संततीस कारणी भूत होणार्‍यांवर कायद्याच्या वचकाची गरज असु शकते . (आणि या मुद्दावर आपली भूमिक कातडी बचावू असल्याचे जाणवत आहे) ४.२) असा काही कायदा झाल्यास सर्व धर्मीयांना सारखा लागू व्हावा असे अ‍ॅमीने सुचवले आणि मी त्यास सहमत झालो म्हणजे एका धर्माला एक कायदा दुसर्‍याला दुसरा असा दृष्टीकोन असा आपल्या प्रमाणे छुपा दुटप्पी दृष्टीकोण ठेवलेला नाही ५) व्याधीग्रस्त संतती होणार नसेल तर (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाहास हरकत आहे का असा अ‍ॅमींनी प्रश्न विचारला त्याच्या उत्तरात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केलेले आहे त्याच वेळी त्यांच्या प्रश्नातील (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण नात्यात शारिरीक आकर्षण असू शकते का या बद्दल साशंकता व्यक्त केली आहे. समजा माझी साशंकता चुकीची असेल तर आपण डॉ. आहात संशोधन निबंधांचे संदर्भ देऊन माझे म्हणणे खोडून काढावे. ६) हिंदू धर्मीय भाऊ बहीण विवाहा पेक्षा मुस्लीम धर्मीय भाऊ बहीण विवाहाचे प्रमाण अधिक आहे , कारणे आणि प्रभावाचे स्वरुपही वेगळे आहे -याचे पुरेसे संदर्भ आणि व्यवस्थीत मांडणी केली आहे ( अ‍ॅमींंना दिलेल्या प्रतिसादा संदर्भ नोंदवले आहेत)- त्यामुळे अयोग्य गोष्टींबद्दलची समाज सुधारकांना वेगवेगळ्या पद्धतीने डिल करावे लागणार तेव्हा मुस्लीम समजातील (चुलत/आत्ये/मामे/मावस) भाऊ-बहीण विवाह हा विषय वेगळ्या विशेष धागा चर्चेने हाताळण्यात काहीच चुकीचे नाही . * हिंदू धर्मीय भाऊ बहीण विवाहा बद्दल आपल्याला वेगळा धागा काढता आला असता किंवा आपण म्हणतात्से डॉक्टर असल्यामुळे या समस्ये बाबत आपल्याला पुर्वी पासून कल्पना आहे तर आपण मागेच स्वतःच लेखन का केलेले नाही ? * एकाची कमतरता दाखवल्यावर दुसर्‍याच्या कमतरता दाखवण्याने पहिल्याची कमतरता कमी होत नाही हे साधे तत्व आहे, पण पहिल्याची कमतरता दडवण्याच्या अट्टाहासात घरच्या घोड्यच्या दहा कमतरता दाखवल्याने आपण फिरवत असलेल्या व्याह्याच्या तबेल्यातल्या दहा कमतरता कशा कमी होतील ? जर दोन्ही समूह वेगवेगळे विश्वास बाळगत असतील तर दोन्ही कडे करावे लागणारे समाज सुधारणा ंचे उपाय वेगवेगळे असू शकतात की नाही मग वेगवेगळ्या चर्चेत वावगे काय आहे ? * बरे व्याह्यंची घोडे फिरवणार्‍यांच्या फौजेची पण कमी नाही , टिकेस उत्तर देण्याची क्षमता आहे तर टिका झाल्यास एवढ्या बेचैनीचे कारण (रहस्य) काय ?
...अनेक जातींची जातांतर्गत लोकसंख्या कमी आहे.थोडक्यात अनेक जातींचा gene pool मर्यादीत आहे
याचे उत्तर तज्ञ या नात्याने डॉ खरेंनी दिलेच आहे पण माझ्या सारख्या तज्ञ नसलेल्या व्यक्तीसही खालिल हिशेब सहज कळतो आणि परिवारांतर्गत विवाह आणि जाती अंतर्गत विवाह हि तुलना फसवी असल्याचे सहज लक्षात येते हे बघा (चुलत/मावस/मामे/आते) भावाशी लग्न केल्यास ती समजा २५ ते ५० टक्के शक्यता असेल; समजा ननात्यातील विवाहात अगदी छोट्या जाती अंतर्गत केले आणि हजार विवाहोत्सूक मुले असतील तर शक्यता १/१००० एवढी कमी होते ना ! कुठे २५ ते ५० % आणि कुठे १/१००० काही तूलना आहे का ? नाही लक्षात आले ? मग अजून जरा डिटेल मध्ये खासकरून कमी लोकसंख्या असलेल्या जातींत विवाहासाठी (भाऊ नसलेले) १००० मुले उपलब्ध आहेत, अशा जातीतल्या जातीत विवाह केला तर एकसारखे जनुकीय असण्याची शक्यता १/१००० ईतकी पण कमी होऊ शकेल. आणि तेच उपलब्ध विवाह उमेदवार ६ चुलत भाऊ आहेत, ६ आत्येभाऊ आहेत ६ मावस भाऊ आहेत, ६ मामे भाऊ आहेत ( त्यातील अर्धी प्रोबॅबिलीटी चुलतभावाने त्याचे जीन्स काकू कडून घेतले म्हणून कमी होईल आत्येभावाने आत्तोबा कडून घेतली म्हणून कमी होईल मामे भावाने मामीचे जीन्स घेतले म्हणून कमी होईल असेच मावसोबामुळे अर्धी प्रोबॅबीलीटी कमी होईल ) म्हणजे जनुकीय चाचणी केलेली नसेल तर १२ जनूकीय दृष्ट्या योग्यही असू शकतील तर १२ जनूकीय दृष्ट्या अयोग्यही असू शकतील आता इथे जनुकीय अयोग्यतेची प्रोबॅबीलीटी ५० टक्के होते आणि कुटूंबा बाहेर पण जातीतल्या जातीत जरी भावेतर विवाह केला तर प्रॉबॅबिली टी अत्यंत छोट्या जातीतही १/१००० एवढी कमी होईल. तुम्ही म्हटता तसे टक्केवारी शास्त्रीय पद्धतीने अभ्यसलीतरी थोडी फार तफावत पडेल पण परिवारातल्या भावाशी लग्न करण्या पेक्षा परिवारेतर पण जातीत लग्न केल्यास रिस्क फॅक्टर खूपच कमी असेल हे साधे तोंडी गणित आहे , अर्थात जातीची लोकसंख्या जेवही मोठी अथवा जात धर्म वंश फॅक्टर टाळले तेवढीप्रिस्क फॅक्टर कमी होत जाईल हे नक्की. आता हे अ‍ॅमींनाही लिहून झाले होते आपण वाचनाची तसदी घेतली नाही हे नक्की .
धागा धार्मिक विषयावर काढून .....बोट दाखवायची गरजच नव्हती...ताशेरे ओढून ....गप्पा करायची काही गरज नव्हती.
कम ऑन डॉक्टर इथे मिपावर आणि बाकी आंजावर आणि बाकी माध्यम समुहात रोज पायलीच्या पसा भर (म्हणजे असंख्य ) अशा चर्चा होतात , इतर धर्मीय चालीरितींवर टिका झालेल्या आहेत तर मुस्लीम धर्मीय चाली रितींचीही चिकित्सा झाली तर बिघडले कुठे ? किंवा अगदी समान असलेल्या (जे की नाही हे संदर्भवार दाखवले आहे) चालीम्चीही स्वतंत्र चिकित्सा झाली तर आकाश कोसळते की काय ? जर कायदा करण्या इतके चाली रितीत आपल्याला काही वावगे वाटत नाही , उत्तर देण्यास आपण आणि आपली व्याह्याची घोडा मिरवू फौज तयार आहे तर एका चर्चेने आपल्या नाकाला एवढी मिरची झोंबण्यचे कारणच काय ? हि सारी फौज व्याह्याच्या घोड्यंची मिंधी होते हे कळले की लोक चर्चा करणारच, सापक्ष होऊन मिंधे व्हायचे कि ग्लानी न येणारी निरपेक्षता जपायची हे ज्याचे त्याने ठरवावे हे उत्तम.

In reply to by माहितगार

अहो कुणाच्या comment अन कुणाला काय विचारताय ? धागा धार्मिक विषयावर काढून .....बोट दाखवायची गरजच नव्हती...ताशेरे ओढून ....गप्पा करायची काही गरज नव्हती. कम ऑन डॉक्टर हे मी लिहिलेले नाही आहे , मग याच्याखाली कम ऑन डॉक्टर , हे नेमके कुणाला लिहिलेले आहे ? नात्यातली लग्ने केल्यास संतती रोगट होऊ शकते , हे सर्व जातीधर्माना लागू आहे हे अनेकदा लिहून झालेले आहे . पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा माझे नाव लिहून कमेंट का लिहीत आहात ?

In reply to by माहितगार

माणसाच्या धार्मिक श्रद्धा अन त्या धर्माच्या पुस्तकांचा इतिहास या दोन भिन्न बाबी आहेत, हिंदू धर्मातील पाच वर्षाच्या मुलाची हिंदू देवावर श्रद्धा असते , त्याला काही श्लोक पाठ असतात , काही सोप्या चालीरीती त्याला ठाऊक असतात , याचा अर्थ हिंदू धर्मातील सगळ्या पुस्तकातील कोणत्या ओळीत काय आहे , हे त्याला ठाऊक असते का ? बाहुबली शंकराच्या पिंडीची उपासना करताना दिसतो , याचा अर्थ शिवलीलामृतातील कुठल्या पानावर काय लिहिले आहे , हे त्याला तोंडपाठ आहे , असे मानायचे का ? आणि तसे assume करून उठसुठ रोज 2-4 प्रश्न त्याला विचारत बसायचे का ? हा अभ्यास प्रत्येक मनुषय कालांतराने करतो ना ? कधीकधी करणारदेखील नाही त्याचप्रमाणे कधीतरी मी इस्लाम धर्माबद्दल बोललो , मुस्लिम लीगने कुणाला तरी दान दिल्याचे मला आवडले , औरंगजेब 88 वर्ष जगला , याबद्दल कुतूहल व्यक्त केले की मिसळपावरचा प्रत्येकजण मलालापासून हलालापर्यंत सगळे मला कसे काय विचारत बसतो ?

In reply to by manguu@mail.com

हिंदू धर्मात , धार्मिक पुस्तकांचा अभ्यास असणाऱ्या व्यक्ती असतात , उदा - शंकराचार्य , दशग्रंथी ब्राह्मण , वर्षानुवर्ष पौरोहित्य करणारे इ इ इ इ , जर काही शंका असतील , तर त्या त्यांना विचारणार की 100 कोटी हिंदूतल्या दिसेल त्याला विचारत सुटणार ? आणि मग त्याने उत्तर दिले नाही की जितम मया म्हणून ढोल बडवायचा ? धार्मिक ज्ञानाबरोबरच संबंधित ऐतिहासिक ज्ञान हवे असेल तर त्यात MA , Phd असलेल्या व्यक्तीही असू शकतील , त्यांनाही शंका विचाराव्या लागतील . तसे इस्लाम धर्माबाबतही कुराण मुखोद्गत असलेल्याला हाफीस म्हणतात , अजून इतरही expert असतील , इतिहासाचा अभ्यास असणारे , PhD केलेले वगैरे असतील , तर तुमच्या शम्का त्यांना विचारायच्या . की , मला रोज 2-4 प्रश्न विचारून ढोल बडवत बसणार ? मिसळपाव अन मायबोलीवर मला सुधारायची भाषा करणारे पूर्वीही बरेच आयडी होते , मिपावर जयंत पाठक की फाटक , अन मायबोलीवर JP ,( हे दोघे एकच का हे माहीत नाही ,) पण मी त्याना ओपनली माझा mobile नंबर दिला , अन मग त्यांचे संवाद बंदच पडले . हे 'कम ऑनही' असेच दिसत आहे , नुसती बडबड , मोबाईल नंबर दिला की गायब . ( मुळात जे कोट करून त्यांनी मला कम ऑन लिहिले , ते माझे नाहीच , हा दुसरा गमतीचा भाग )

In reply to by manguu@mail.com

एका नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. १० ते १ उलटे आकडे मनात मोजा आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडून द्या. बिलेटेड हॅप्पी योग डे..!

जातव्यवस्था सुरु झाली तेव्हा जे जातसमुह आकाराने लहान होते त्यांच्यात आता उत्क्रांती होऊन नवीन जनुके आलेली नाहीत.जुना सेटच रेप्लिकेट होत आहे.जेव्हा जातव्यवस्था तयार केली गेली तेव्हा आकाराने छोटे जातसमुह या population bottleneck परीणामाला बळी पडले. आताच्या ७०००० पारश्यांचे दोनशे वर्षात ७०००००० झाले तरी त्यांच्यातले जनुकीय दोष जाणार नाहीत,त्यासाठी जातबाह्य धर्मबाह्य प्रांतबाह्य विवाह हा एकच उपाय त्यांच्यासमोर आहे व अनेक हिंदू जमाती त्यांच्या जवळपास आहेत व जात पात धर्म प्रांत ह्यांची बंधनं झुगारली नाहीत तर अवघड आहे. निकृष्ठ समाजातील स्त्री पुरुषांमध्ये जर्मलाईन म्युटेशन रेट जास्त असतो.

In reply to by charming atheist

होय, आंतरजातीय विवाह या विषयावर मिसळपाव वर वेगळ्या धागा चर्चेतून चर्चा झालेली आहे आणि तया विषयावर सर्वसधारण सहमतीही आहे. या धागा चर्चेच्या विषयासाठी तो विषय तसा य धागा चर्चेच्या कक्षेच्या बाहेरच म्हणून अवांतर ठरतो तरीही मनमोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

In reply to by charming atheist

@charming atheist मी जालावर खोदून मला तुम्ही म्हणताय असे काहीही हाताला लागले नाही उलट तुमच्या एकही मताची पुष्टीच नव्हे तर त्याला विरोधी असे साहित्य भरपूर मिळाले. यास्तवच मी तुम्हाला हि विनंती केली आहे? बाकी निकृष्ठ समाजातील स्त्री पुरुषांमध्ये जर्मलाईन म्युटेशन रेट जास्त असतो. यात

"निकृष्ठ समाज"

म्हणजे नक्की कोणता आणि त्यातील स्त्री पुरुषांमध्ये जर्मलाईन म्युटेशन रेट जास्त असतो हे दाखवणारा एक तरी दुवा आपण देऊ शकाल का?

अॅमी,
तेदेखील फक्त वडलांचेच विचारात घेतात. त्यामुळे आईच्या 50% जनुकांच काय? पूर्ण निरुपयोगी पद्धत!
तुमच्या गृहीतकात प्रचंड खोट आहे. आईचे व वडिलांचे दोघांचे गुणसूत्र विचारात घ्यायचे असतात, बरोबर? म्हणूनंच नेमक्या याच कारणासाठी फक्त वडिलांचं गोत्र विचारात घेतात. कसं ते अवैज्ञानिक म्हणजे साध्या शब्दांत सांगतो. अपत्य मुलगा असेल तर बापाकडून य आणि आईकडून क्ष गुणसूत्र येतात. मुलगी असेल तर दोघांकडून क्ष गुणसूत्र येतात. य गुणसूत्र जात्याच दुर्बल असतं. त्याच्याकडे जनुकीय मालमत्ता निसर्गत:च कमी असते. त्यामुळे य गुणसूत्र रोगट जनुकं बाळगण्याचं प्रमाण क्ष पेक्षा बरंच जास्तं असतं. पुरुष अपत्याचं व्यवस्थित जनुकीय पोषण व्हावं म्हणून त्याच्या आईमार्गे येणाऱ्या क्ष गुणसूत्राकडून जास्तीत जास्त योगदान अपेक्षित आहे. हे पोषण देखील वाट्टेल त्या जनुकीय सामुग्रीने होत नाही. आईच्या बापाकडून म्हणजे मातामहाकडून आलेल्या य सामुग्रीनेच अपत्याच्या य गुणसूत्राचं पोषण होऊ शकतं. पुरुष अपत्याच्या य च्या त्रुटी कमी करण्यासाठी पित्याचं य आणि मातामहाचं य या दोहोंचा संकर लक्षात घेतला पाहिजे. आता गोत्र म्हणजे विशिष्ट त्रुटी असलेलं य गुणसूत्र असतं. म्हणून पिता व मातामह दोन्ही वेगवेगळ्या गोत्रांचे लागतात. सगोत्र विवाहांत पुरुष संतती दुर्बल निपजण्याचा धोका अधिक असतो. पिढ्यानुपिढ्या सगोत्रविवाह केल्यास ही समस्या गंभीर रूप धारण करते. ही समस्या स्त्री अपत्याच्या बाबतीत उद्भवत नाही. पण तिच्यामार्गे पुढील पिढीत संक्रमित होते. मी या विषयातला तत्ज्ञ नाही. या प्रतिसादात काही त्रुटी असू शकतात. असतील तर मिपावरच्या जाणकारांनी कृपया नजरेस आणाव्यात. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै. तळटीप : माहितीचा स्रोत : http://www.hitxp.com/articles/veda/science-genetics-vedic-hindu-gotra-y…

In reply to by गामा पैलवान

गोत्र पद्धती चुलत भाऊ विवाह इफेक्टीव्ह ली थांबवते पण मावस आते-मामे भाऊ विवाहावर तांत्रिक दृष्ट्या तसा फार कंट्रोल रहात नाही पण पत्रिका पहाण्याची अंधश्रद्धा पाळली गेल्यास मावस आते-मामे भाऊ नात्यातील विवाहांची संख्या कमी होते . आणि जिथे भाऊ बहीण ह्या नात्याचे मुल्य आणि निकोप संबंध आहेत तिथे अशा विवाहांचे प्रमाण सहाजिक पणे आपोआप कमी होईल. अर्थात गोत्र पद्धती अवाजवी रित्या स्ट्रीक्ट होते आणि पत्रिका पद्धतीचे आधारही विज्ञानानुसार साशंकीत आहेत त्यामुळे त्यांचे समर्थन करायचे आहे असे नाही.

In reply to by माहितगार

माहितगार, माझ्या माहितीप्रमाणे गोत्र पद्धतीत आतेभाऊ-मामेबहीण हे विवाहही निषिद्ध आहेत. यांत पुरुष संततीस कमी समस्या आल्या तरी स्त्री संतती दुर्बल निपजू शकते. हिंदूंमध्ये प्रचलित स्वरूपात जे असे विवाह आहेत ते रूढीनुसार आहेत. त्यांना धर्मशास्त्राचा आधार नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by माहितगार

पत्रिका पहाण्याची अंधश्रद्धा पाळली गेल्यास मावस आते-मामे भाऊ नात्यातील विवाहांची संख्या कमी होते . हे कसे म्हणे ?

In reply to by गामा पैलवान

पुरुषात xy क्रोमुसोम असतात , स्त्रीत xx , हे फक्त सेक्स क्रोमुसोबद्दल झाले याशिवाय अजून 22 जोड्या असतात , त्यांचे random selection होऊन अपत्यास क्रोमोसोमस मिळतात .

In reply to by manguu@mail.com

मंगूश्री, बाकी २२ ठीक आहेत हो. त्यांच्यातल्या प्रत्येकाला जोडीदार मिळतो. कुचंबणा फक्त २३ य ची होते. त्याला बिचाऱ्याला कोणी जोडीदार मिळंत नाही. सगळा दुरुस्तीचा भार स्वत:वरंच पडतो. त्याचं संरक्षण व्हावं म्हणून गोत्र पद्धती निर्माण झालेली दिसतेय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अनुवांशिक रोग फक्त त्या y शीच संबंधित असतात , असे नाही. इतर 22 जोड्याही माणसाचे वजन , उंची , आवायवातील दोष , त्वचेचा रंग , चयापचय , रोग प्रतिकार शक्ती अशा हजारो functions मध्ये भाग घेत असतात , ते डिफेकटीव्ह असतील , तर रोग निर्माण होऊ शकतो,

In reply to by गामा पैलवान

आईच्या बापाकडून म्हणजे मातामहाकडून आलेल्या य सामुग्रीनेच अपत्याच्या य गुणसूत्राचं पोषण होऊ शकतं. गामा काय लिहिले आहे हे ? आईकडे दोन x आहेत , एक तिच्या बापाचा अन एक आईचा. आईच्या बापाचा y आईला येईलच कसा ?

In reply to by गामा पैलवान

आईच्या बापाकडून म्हणजे मातामहाकडून आलेल्या य सामुग्रीनेच अपत्याच्या य गुणसूत्राचं पोषण होऊ शकतं. गामा काय लिहिले आहे हे ? आईकडे दोन x आहेत , एक तिच्या बापाचा अन एक आईचा. आईच्या बापाचा y आईला येईलच कसा ?

In reply to by manguu@mail.com

मंगूश्री, २३-य चा लहानसा भाग म्हणजे सुमारे ५% २३-क्ष शी जुळतो. निदान ५% दुरुस्ती तरी २३-क्ष कडून होऊ शकते. जर २३-क्ष सुद्धा सगोत्र असेल तर १००% दुरुस्तीची जबाबदारी २३-य ला स्वत:ला उचलावी लागते. असं निदान या स्रोतात तरी लिहिलंय : http://www.hitxp.com/articles/veda/science-genetics-vedic-hindu-gotra-y… आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पुरुषात एकच x आहे ना , मग तो जर डिफेकटिव्ह आहे , तर तो डिफेक्ट express होतोच , कारण त्याला जोडीदार नाही याउलट , स्त्रीयाममध्ये दोन xx असतात , म्हणजे काही काही बाबतीत दोष न दिसायला एकच नॉर्मल असला तरी चालतो , तर तिथे फायदा होतो. बापाचा y मुलीत जाणारच नाही , त्यामुळे तिच्या मुलात तो y जाणारच नाही , त्यामुळे मातामहाचा y त्याच्या नातवात जातच नाही , त्या नातवाचा y , हा पूर्णपणे त्याच्या बापाचाच असतो .

In reply to by manguu@mail.com

मंगूश्री, मातामहाचा य नाही क्ष म्हणायचं होतं. जर मातामह आणि बाप दोघंही एकाच गोत्राचे असतील तर दोघांचेही क्ष व य सारख्याच एकजनुकीय त्रुटीने ग्रस्त असतील. मग मुलाच्या य ला दुरुस्त कोण करणार? आ.न., -गा.पै.

हा धागा एकाच आयडी आणि एकच धर्माला टारगेट करून लिहिलाय असं फक्त मलाच वाटतंय का? चुलत मावस भांवंडाशी लग्न व्हावे की होऊ नये हा विषय ठीक आहे पण धागाप्रस्ताव सरळ टारगेट करतोय असं माझं मत आहे.

In reply to by manguu@mail.com

हू केअर्स! मुळात चुकीच्या हेतूने काढलेल्या आणि वैयक्तिक होणाऱ्या धाग्याला तुम्ही फाट्यावर मारायला हवं. पण असो..

In reply to by पिलीयन रायडर

प्रा डाँना सविस्तर उत्तर दिले आहे, आपल्यासारखी काही भली मंडळी खालील चर्चा सविस्तर न वाचताच आक्षेप नोंदवताहेत. पण ग्रंथप्रामाण्याची अंधश्रद्धा एकाच धर्मात असेल आणि त्या बद्दल अनभिज्ञता अथवा जाणीवपूर्वक कानाडोळा करुन शत्रुचा शत्रु आपला मित्र हि भूमिका पार पाडायची असेल तर नाईलाज आहे. आता धागा लेख जरा अद्ययावत करायचा प्रयत्न केलाय , चर्चा संपल्या नंतर आठवड्या भराने आणखी अद्ययावत करेन असा विचार आहे.

In reply to by माहितगार

धा गा प्र स्ता व तुम्ही त्यात जे लिहिणार त्यावर तुमची भूमिका ठरणार. पुढे तुमचे मैल मैल लांब स्पष्टीकरण कुणी का वाचावं? तर धागा सरळ सरळ टारगेट करणारा होता. आता तुम्ही माझे शत्रू असवात इतकं महत्व मी तुम्हाला देत नाही हे आधी लक्षात घ्या. आपलं "शत्रुत्व" व्हावं इतकं कधी काही घडल्याचे मला आठवत नाही ,तेव्हा उगाच स्वतःच्या मनाची समजून घालायला बाष्कळ मुद्दे काढू नकात. नसेल मान्य करण्याची इच्छा किंवा मनाचा मोठेपणा तर राहू द्या. आग्रह नाहीये काही.

In reply to by पिलीयन रायडर

नसेल मान्य करण्याची इच्छा किंवा मनाचा मोठेपणा तर राहू द्या. आग्रह नाहीये काही.
__/|__ अग्रह नसण्या बद्दल आभारी आहे पण भाषेतन आग्रह जाणवतोय पण असूद्यात तुमच्यातही नसेल मान्य करण्याची इच्छा किंवा मनाचा मोठेपणा तर राहू द्या. आंमंचां पंणं आग्रह नाहीयेंच मुळीं. :)
आता तुम्ही माझे शत्रू असवात इतकं महत्व मी तुम्हाला देत नाही हे आधी लक्षात घ्या. आपलं "शत्रुत्व" व्हावं इतकं कधी काही घडल्याचे मला आठवत नाही ,तेव्हा उगाच स्वतःच्या मनाची समजून घालायला बाष्कळ मुद्दे काढू नकात.
आपण व्यक्तिगत शत्रूत्व पार पाडताय असे म्हटले नाहीए हो. आपण स्वतः पुरोगामी , हो की नाही ? हिंडू परंपरावादी म्हणजे हिंदू पुरोगाम्याम्चे शत्रू बरोबर की नाही , परंपरावादी मुस्लीम परंपरावादी हिंदूंचे शत्रू म्हणजे मरंपरावादी मुस्लीम हिंदू पुरोगाम्यांचे मित्र झाले की नाही ? तर एकुवैआपल्या वैचारीक शत्रुत्वाचे स्वरुप स्पष्ट करण्याचा प्रय्तन केलाय. आता याच न्यायाने सच्च्या पुरोगामी मुस्लीमांबद्दल आम्हाला पूर्ण ममत्व आहे.
तर धागा सरळ सरळ टारगेट करणारा होता.
वैचारीक शत्रुत्व अंगवळणी पडलेले काय पाहीजे ते अर्थ काढतील सूतावरूनस्वर्ग गाठतील. लेखकाचे टार्गेट लेखकाला कळते कि तुम्हाला जगातल्या समस्त लेखकांच्या मनातले कळण्यास दैवी विद्या प्राप्त आहेत का काय ? धागा प्रस्ताव व्यवस्थीत सभ्यतेच्या मर्यादेत आहे , जो पर्यंत सभ्य आहे टिकाकरण्याचे टिकाकारचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. तसा मी हिंदू धर्म प्रचारक नाही पण एका अर्थाने माझ्या विचारातील धर्माचा प्रसारक आहे, मला धर्म प्रसारक असण्याचे स्वातंत्र्य आहे, समजा की धर्म प्रसारक आहे तर मला केवळ एक तर्फी टिका करण्याचा ही घटनादत्त आधिकार आहे.
...तुम्ही त्यात जे लिहिणार त्यावर तुमची भूमिका ठरणार. पुढे तुमचे मैल मैल लांब स्पष्टीकरण कुणी का वाचावं?
एक मैल लिहायचे कि दहा हजार मैल लिहायचे हा आमच्या लेखन स्वातंत्र्याचा भाग आहे. पूर्ण वाचन झाल्या शिवाय काढलेले निष्कर्ष चुकीचे असू शकतात तसे तुमचे निष्कर्ष उणीवग्रस्त आहेत एवढेच सांगू इच्छितो दर एक सेकंदाला भूमिका बदलण्याचे किंवा भूमिका अद्ययावत करण्याचे किंवा भूमिका कायम स्वरुपी बाळगण्याचे , किंवा अर्धी भूमिका धागा लेखात मांडून जसे प्रश्न येतील तसे भूमिका स्पष्ट करण्याचेही आमचे स्वातंत्र्य आहे. आपल्याला न समजलेल्या किंवा न समजावून घेतलेल्या सर्व भूमिका चुकीच्या असतात या भ्रमात रहाण्याचे आपले स्वातंत्र्य आहे, बाहेर याल तेवढे बरे पण आग्रह नाही कारण अश्या गोष्टी अवघड असतात. एखादी भूमिका पूर्ण समजून न घेतलेली भूमिका अवास्तव असते हे सबम्ध धागा चर्चेतून ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्यावरुन समजून जातील. आपण तथाकथित पुरोगामी मंडळी रचनात्मक भर तर काही घात नाही. कुराण मधील चांगल्या गोष्टी बद्दलचा धागा ते धर्म ससंक्र्तीतील अल्लात अशा असंख्य समन्वयवादी धागा चर्चात तर कधी काडीचे योगदान नसते , हिंदू परंपरावाद्यांबद्द्लही माझी टिकेची लांबी अधिक भरते की तुमच्या टिकेची लांबी -आणि मुल्यही अधिक भरते हे मोजून पहा एकदा. ना अभ्यास ना ज्ञान, येतात टार्गेट टार्गेट करत कुठले. मनमोकळ्या चर्चा सहभागाबद्दल अनेक आभार

In reply to by माहितगार

मी हिंदू पुरोगामी? आणि म्हणून तुमची वैचारिक शत्रू?!!! गडबडा लोळायची स्मायली आणा राव! पुढचा मैलभर प्रतिसाद वाचायची गरजच उरली नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! लवकर मोठे व्हा!