मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिभा

96 - प्रेमाचा धवलगिरी

शिव कन्या ·

बघणेत येईल.
एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’
शब्दशः भाषांतर हा एक खुनशी प्रकार आहे रसिक वाचकाचा खून पाडण्यासाठी. "सरली, मायगर्भातली तुझी नऊ मासे इथे युगांवरी मी, टाकले गे उसासे" असे काहीसे ठीकठाक वाटेल. :P Sandy

टर्मीनेटर 08/05/2019 - 09:09
96 बघण्यात येईल!
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.
असा अन्याय कित्येक मराठी कादंबऱ्यांवर झाला आहे, 'दुनियादारी' बघितल्या पासून तर मराठी चित्रपट बघणे जवळपास बंदच केले आहे. त्यापेक्षा डब केलेले तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, तेलगु चित्रपट पाहणे बरे वाटते. हाणामारीच्या दृश्यांमध्ये कितीही अतिरेक असला तरी विषय, आशय, कथा आणि सादरीकरणात तिकडची मंडळी खूपच प्रगत आहेत.

महासंग्राम 08/05/2019 - 12:25
शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप फरक आहे. शाळा हि टिनेज मधल्या अधुऱ्या प्रेमाची कथा आहे, तर '९६' वयाबरोबर मॅच्यूअर (मराठी शब्द?) झालेल्या प्रेमाची. शाळा मधला नायक जर गरज पळून जायला तयार असतो, तर याउलट २२ वर्षानंतर भेटलेल्या ९६ मधल्या 'राम' आणि जानकी या दोघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे. शाळा जिथे संपतो तिचे ९६ ची कथा सुरु होते.

In reply to by शिव कन्या

यशोधरा 09/05/2019 - 18:37
मी सिनेमा बघायला सुरुवात केली आहे. सुरुवातच फार भावली आहे! तुम्ही गुगल ड्राईव्ह ला सेव्ह केला असेल, तर उडवू नका बरे! सुरुवातीच्या फ्रेम्स काय सुरेख आहेत! खास करून ते साधू बुवा शिव स्तोत्रे म्हणत असतात आणि भवताली हिरवं शार पाणी... दुसरी म्हणजे, नायक तळ्याकाठी बसला आहे आणि विद्यार्थिनी मागून फोटो काढते, ती. अजून एक म्हणजे, कोणी तरी देवळातल्या मार्गाचा खांबांमधून फोटो काढताना, त्या व्यक्तीचा silhoutee.. शिवकन्या, तुमचे खूप आभार ह्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.

शिव कन्या 08/05/2019 - 16:48
मंदार भालेराव.... मान्य. शाळा संपते तिथून पुढचा भाग या चित्रपटाने उचललाय. शाळकरी वयातले प्रेम हाच या चित्रपटाचा solid base आहे त्याविषयी बोलत होते. आणि मराठीत शाळा सिनेमा नीट केला नाही, ही हळहळ आहेच. धन्यवाद.

लई भारी 09/05/2019 - 13:18
बघायला हवा! आईला, ह्यात तर आमची आवडती हिरवीन आहे की ;-) तिचाच 'Vinnaithaandi Varuvaayaa' आम्हाला प्रचंड आवडला होता! वेगळी प्रेमकथा आहे. बघितला नसल्यास निश्चित बघा!

बघणेत येईल.
एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’
शब्दशः भाषांतर हा एक खुनशी प्रकार आहे रसिक वाचकाचा खून पाडण्यासाठी. "सरली, मायगर्भातली तुझी नऊ मासे इथे युगांवरी मी, टाकले गे उसासे" असे काहीसे ठीकठाक वाटेल. :P Sandy

टर्मीनेटर 08/05/2019 - 09:09
96 बघण्यात येईल!
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.
असा अन्याय कित्येक मराठी कादंबऱ्यांवर झाला आहे, 'दुनियादारी' बघितल्या पासून तर मराठी चित्रपट बघणे जवळपास बंदच केले आहे. त्यापेक्षा डब केलेले तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, तेलगु चित्रपट पाहणे बरे वाटते. हाणामारीच्या दृश्यांमध्ये कितीही अतिरेक असला तरी विषय, आशय, कथा आणि सादरीकरणात तिकडची मंडळी खूपच प्रगत आहेत.

महासंग्राम 08/05/2019 - 12:25
शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप फरक आहे. शाळा हि टिनेज मधल्या अधुऱ्या प्रेमाची कथा आहे, तर '९६' वयाबरोबर मॅच्यूअर (मराठी शब्द?) झालेल्या प्रेमाची. शाळा मधला नायक जर गरज पळून जायला तयार असतो, तर याउलट २२ वर्षानंतर भेटलेल्या ९६ मधल्या 'राम' आणि जानकी या दोघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे. शाळा जिथे संपतो तिचे ९६ ची कथा सुरु होते.

In reply to by शिव कन्या

यशोधरा 09/05/2019 - 18:37
मी सिनेमा बघायला सुरुवात केली आहे. सुरुवातच फार भावली आहे! तुम्ही गुगल ड्राईव्ह ला सेव्ह केला असेल, तर उडवू नका बरे! सुरुवातीच्या फ्रेम्स काय सुरेख आहेत! खास करून ते साधू बुवा शिव स्तोत्रे म्हणत असतात आणि भवताली हिरवं शार पाणी... दुसरी म्हणजे, नायक तळ्याकाठी बसला आहे आणि विद्यार्थिनी मागून फोटो काढते, ती. अजून एक म्हणजे, कोणी तरी देवळातल्या मार्गाचा खांबांमधून फोटो काढताना, त्या व्यक्तीचा silhoutee.. शिवकन्या, तुमचे खूप आभार ह्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.

शिव कन्या 08/05/2019 - 16:48
मंदार भालेराव.... मान्य. शाळा संपते तिथून पुढचा भाग या चित्रपटाने उचललाय. शाळकरी वयातले प्रेम हाच या चित्रपटाचा solid base आहे त्याविषयी बोलत होते. आणि मराठीत शाळा सिनेमा नीट केला नाही, ही हळहळ आहेच. धन्यवाद.

लई भारी 09/05/2019 - 13:18
बघायला हवा! आईला, ह्यात तर आमची आवडती हिरवीन आहे की ;-) तिचाच 'Vinnaithaandi Varuvaayaa' आम्हाला प्रचंड आवडला होता! वेगळी प्रेमकथा आहे. बघितला नसल्यास निश्चित बघा!
या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ. शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’. शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो.

चेकमेट

चाफा ·

कथा आवडली ..पण शेवटच्या परिच्छेदातले वळण (ट्विस्ट) तितकेसे पटले नाही... ते नसते तरी कथा छानच होती.

बाजीगर 02/05/2019 - 05:19
उत्कृष्ट संवाद रहस्यकथा. कथेचा प्लाॅट ,वेगआणि ट्विस्ट सगळं भन्नाट. अभिनंदन. पण मला एक तक्रार आहे. ती वेगाबद्दल आहे. वाचकांना विचार करायला वेळच मिळत नाही. मधे कसातरी पाॅज पाहिजे. जिथे वाचक आपल्या अटकळी लावतील कि काय झालं असेल. इथे काय होतय. खून झाला म्हणे पर्यंत ,उलगडा पण होतो मग चघळण्याची व पुन्हा वाचण्याचे थ्रील रहात नाही. काय म्हणता?

श्वेता२४ 02/05/2019 - 13:43
मकरंद अनुचे हस्ताक्षर कॉपी करुन तसेच लॅपटॉप हॅक करुन बनावट प्रेमपत्रे व फोटो अपलोड करतो ज्यामुळे सस्मितच्या मनात अनु व मकरंदच्या अनैतिक संबंधांमुळे द्वेष तयार होतो. हे मकरंद करतो कारण त्याचे अनुवर एकतर्फी प्रेम असावे व त्याला सस्मित व अनुचा सुखाचा संसार बघवत नसेल. इकडे सस्मित देखिल मकरंदच्या बनावट प्रेमपत्रे व फोटोमुळे सुडाने पेटून अनुला आत्महत्या करायला भाग पाडतो त्याचबरोबर तो मकरंदलादेखिल संपवणार असतो. पण तेवढ्यात पोलिस हा प्लान उधळून लावतात. सर्वांना वाटते की मकरंद व अनुच्या अनैतिक संबंधांवरुन चिडून सस्मितने हे गुन्हेगारी कृत्य केले. पण वास्तविक अनु निरपराध असते कारण ती बनावट प्रेमपत्रे मकरंदने तयार केलेली असतात व मकरंदचा प्लान सक्सेस होतो.

In reply to by श्वेता२४

टर्मीनेटर 02/05/2019 - 13:51
क्या बात... मलाही हाच अर्थ उलगडला होता... तो तुम्ही शब्द स्वरूपात व्यवस्थीत मांडला आहे....

मस्तं कथा. कथेचा भाग/प्रसंग/संदर्भ बदलतो तिथे जरा काहीतरी विभाजक, उदा... *** असे काही टाकले असते तर, कथा वाचायला अजून सुलभ झाली असती.

अभ्या.. 02/05/2019 - 18:16
छान आहे कथा, आवडली. थोडासा अंदाज येत गेला पण एकूणच चांगला प्लॉट.

खिलजि 02/05/2019 - 19:11
चेकमेट आवडण्यात आलेली आहे ... श्वेता तै तुमच्या प्रतिसादरूपी विवेचनानंतर कथा समजून घ्यायला काहीच अडचण आलेली नाही आहे .. धन्यवाद लेखकाला आणि तुम्हालासुद्धा

कथा छान आहे पण घाईघाईने पुरेसा विचार न करता लिहिल्या सारखी वाटली. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर कथा चाफा स्टाईलने फुलवलेली नाही. त्याच मुळे कदाचित शेवटचा धक्का म्हणावा तसा बसला नाही. पैजारबुवा,

कथा आवडली ..पण शेवटच्या परिच्छेदातले वळण (ट्विस्ट) तितकेसे पटले नाही... ते नसते तरी कथा छानच होती.

बाजीगर 02/05/2019 - 05:19
उत्कृष्ट संवाद रहस्यकथा. कथेचा प्लाॅट ,वेगआणि ट्विस्ट सगळं भन्नाट. अभिनंदन. पण मला एक तक्रार आहे. ती वेगाबद्दल आहे. वाचकांना विचार करायला वेळच मिळत नाही. मधे कसातरी पाॅज पाहिजे. जिथे वाचक आपल्या अटकळी लावतील कि काय झालं असेल. इथे काय होतय. खून झाला म्हणे पर्यंत ,उलगडा पण होतो मग चघळण्याची व पुन्हा वाचण्याचे थ्रील रहात नाही. काय म्हणता?

श्वेता२४ 02/05/2019 - 13:43
मकरंद अनुचे हस्ताक्षर कॉपी करुन तसेच लॅपटॉप हॅक करुन बनावट प्रेमपत्रे व फोटो अपलोड करतो ज्यामुळे सस्मितच्या मनात अनु व मकरंदच्या अनैतिक संबंधांमुळे द्वेष तयार होतो. हे मकरंद करतो कारण त्याचे अनुवर एकतर्फी प्रेम असावे व त्याला सस्मित व अनुचा सुखाचा संसार बघवत नसेल. इकडे सस्मित देखिल मकरंदच्या बनावट प्रेमपत्रे व फोटोमुळे सुडाने पेटून अनुला आत्महत्या करायला भाग पाडतो त्याचबरोबर तो मकरंदलादेखिल संपवणार असतो. पण तेवढ्यात पोलिस हा प्लान उधळून लावतात. सर्वांना वाटते की मकरंद व अनुच्या अनैतिक संबंधांवरुन चिडून सस्मितने हे गुन्हेगारी कृत्य केले. पण वास्तविक अनु निरपराध असते कारण ती बनावट प्रेमपत्रे मकरंदने तयार केलेली असतात व मकरंदचा प्लान सक्सेस होतो.

In reply to by श्वेता२४

टर्मीनेटर 02/05/2019 - 13:51
क्या बात... मलाही हाच अर्थ उलगडला होता... तो तुम्ही शब्द स्वरूपात व्यवस्थीत मांडला आहे....

मस्तं कथा. कथेचा भाग/प्रसंग/संदर्भ बदलतो तिथे जरा काहीतरी विभाजक, उदा... *** असे काही टाकले असते तर, कथा वाचायला अजून सुलभ झाली असती.

अभ्या.. 02/05/2019 - 18:16
छान आहे कथा, आवडली. थोडासा अंदाज येत गेला पण एकूणच चांगला प्लॉट.

खिलजि 02/05/2019 - 19:11
चेकमेट आवडण्यात आलेली आहे ... श्वेता तै तुमच्या प्रतिसादरूपी विवेचनानंतर कथा समजून घ्यायला काहीच अडचण आलेली नाही आहे .. धन्यवाद लेखकाला आणि तुम्हालासुद्धा

कथा छान आहे पण घाईघाईने पुरेसा विचार न करता लिहिल्या सारखी वाटली. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर कथा चाफा स्टाईलने फुलवलेली नाही. त्याच मुळे कदाचित शेवटचा धक्का म्हणावा तसा बसला नाही. पैजारबुवा,
" स्मित, आज पुन्हा दिसला मला तो" अनामिकेच्या आवाजात कंप होता, फोनवरही तिची मन:स्थिती कळत होती. " डोन्ट वरी, तू गोळी घेतली नाही का आज? " सस्मितने काळजीनं विचारलं " सारख्या कसल्या गोळ्या, तुम्हाला सगळ्यांना पटत का नाहीय, अरे खरंच आहे तो, आणि एक दिवस नक्की तो मला मारणार" " शांत होते का राणी, मी डॉक्टर गोखल्यांना फोन करतो, तू गोळी घे पाहू, तोवर त्यांना घेऊन मी येतोयच" " हो हो घेते गोळी, गोळ्या खायला घालून मारून टाक एकदाचा मला" तारस्वरात किंचाळत उत्तर आलं, पाठोपाठ काहीतरी जोरात आपटल्याचा आवाज, " हॅलो, ए अने..

अनेक गोष्टींची गोष्ट

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

सुबोध खरे 01/04/2019 - 19:05
एक बैल दुसर्‍या बैलाला जिवानिशी ठार मारत नाही... एक हत्ती दुसर्‍या हत्तीला जिवानिशी ठार मारत नाही... एक म्हैस... एक वाघ... एक सिंह... एक मेंढी... एक बकरी... दुसर्‍या म्हैस... कुत्रा... वाघ... सिंह... मेंढी... बकरीला ठार मारत नाही... एक माणूस दुसर्‍या माणसाला शांतचित्तपणे ठार मारू शकतो... बैल बैलाशी बोलत नाही... हत्ती हत्तीशी भाषा करत नाही... वाघ वाघाशी... सिंह सिंहाशी विशिष्ट भाषेत सलग संवादत नाहीत. म्हैस... मेंढी... बकरी आणि सर्व प्राण्यांचे काही सांकेतिक हुंकार सोडले तर ते एकमेकांशी सलग संवाद साधत नाहीत... प्राण्यातल्या भाषेत लिपी नाही... व्याकरण नाही... नियम नाहीत... प्राण्यात स्तुतीची भाषा नाही आणि द्वेषाची... मत्सराची वर्मी लागेल अशी कठोर भाषा नाही... एक प्राणी दुसर्‍या प्राण्याची तिसर्‍या प्राण्याजवळ चुगली करत नाही आणि निंदाही करू शकत नाही... भाषा अस्तित्वात नसल्यामुळे... कोणताच प्राणी कोणत्याच प्राण्याचे चारित्र्य हनन करत नाही. आणि... कोणताच नर कोणत्याच मादीशी चोरून व्यभिचार करत नाही... संबंध राजरोस अनुनयाने ठेवले जातात... ते एकमेकांच्या जीवावर उठत नाहीत... संपूर्ण गैरसमज

सुबोध खरे 01/04/2019 - 19:17
टोकाची धार्मिकता पाळणारे लोकच सर्व नैतिकता धुळीला मिळवताना दिसतात. अजून एक प्रचंड गैरसमजावर आधारित विधान. जगभरात सर्वात जास्त नृशंस हत्या आणि अत्याचार या निधर्मी/कम्युनिस्ट लोकांनीच केलेल्या आहेत. गेल्या शतकात अंदाजे ७ ते ११ कोटी लोकांची साम्यवादी लोकांनी हत्या केलेली आहे According to Benjamin Valentino in 2005, the number of non-combatants killed by Communist regimes in the Soviet Union, People's Republic of China and Cambodia alone ranged from a low of 21 million to a high of 70 million.[q][r] Citing Rummel and others, Valentino stated that the "highest end of the plausible range of deaths attributed to communist regimes" was up to 110 million". https://en.wikipedia.org/wiki/Mass_killings_under_communist_regimes हा आकडा इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हत्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. अगदी अलीकडे --निधर्मी चीन मध्ये १० लाखपेक्षा जास्त उइगूर मुसलमान लोक अटकेत आहेत https://www.vox.com/2018/8/15/17684226/uighur-china-camps-united-nations

तेजस आठवले 01/04/2019 - 22:01
बुकगंगा वर तुमची चार पुस्तके दिसली. तुमचे अभिनंदन. परंतु, माझ्या मते, तुम्ही मिपावर जे काही लिहिता किंवा प्रकाशित करता ते भाबडे लेखन असते. रटाळपणा बरेचदा जाणवतो. हे 'मी गोष्टीत मावत नाही' पुस्तक तुम्ही लिहिले आहेत हे तुम्ही लेखात सांगितले नाही.असो. वाघ/सिंह आणि इतर बरेच प्राणी मादीवरून/समागम कोणी करायचा म्हणून/ आपल्या हद्दीसाठी जीवघेण्या माऱ्यामाऱ्या करतात आणि एकमेकांचे जीवही घेतात. प्राण्यांमध्ये बलात्कारही होतात.वाघ/सिंह आपला वंश चालू ठेवण्यासाठी मादीशी समागम करतात आणि तिचे आधीचे बछडे मारून टाकतात. मगरबाई अंडी घालतात आणि ती उबवता उबवता जागा सोडता न आल्याने उपाशी राहतात. ह्याची कसर भरून काढण्यासाठी अंडी फोडून पिल्ले बाहेर येताना स्वतःचीच अर्धी पिल्ले त्या खाऊन टाकतात. बाबरी मशीद घटनेचा उल्लेख ठीक आहे पण त्याआधी दहा दशके इस्लामी राक्षसाने भारतवर्षाच्या आणि हिंदू धर्माची जी अगणित हानी केली ती विसरता येत नाही.वाईट मुलाने वाट्टेल ते अपराध करावे आणि चांगल्याचा एका अपराधाबद्दल त्याला दरवेळी टोकावे तसे झाले आहे बाबरी घटनेचे. असो, तुमच्या लेखन कार्याला शुभेच्छा.

In reply to by तेजस आठवले

सुबोध खरे 03/04/2019 - 19:13
मगरी स्वतःचीच अर्धी पिल्ले त्या खाऊन टाकतात. याला कोणताही शास्त्राधार नाही. मगरीचे अंडी हि जमिनीवर( आत पुरलेली) घातलेली असतात. तेथून पिल्ले पाण्या पर्यंत पोहोचे पर्यंत अनेक वेळेस परभक्षी पक्षी त्यांना खाऊन टाकतात यापासून पिल्लांचा बचाव होण्यासाठी बऱ्याच वेळेस मगरी आपल्या पिल्लाना दातात पकडून पाण्यात सोडतात. हे पाहून लोकांचे आणि पूर्वीच्या काही प्राणिशास्त्रज्ञांचे गैरसमज झालेले आहेत कि मगरी आपल्या पिल्लाना खाऊन टाकतात.

भंकस बाबा 01/04/2019 - 23:53
कासोट्याला हात घालणारे प्रतिसाद आल्यामुळे लेखक महोदय अंतर्धान पावतील. सदर लेखन हे जर एखादा विनोदी लेख म्हणून वाचले तर करमणुक होईल अन्यथा त्यातील आशय शोधताना डोक्याची भुसकटे पडतील

सुबोध खरे 01/04/2019 - 19:05
एक बैल दुसर्‍या बैलाला जिवानिशी ठार मारत नाही... एक हत्ती दुसर्‍या हत्तीला जिवानिशी ठार मारत नाही... एक म्हैस... एक वाघ... एक सिंह... एक मेंढी... एक बकरी... दुसर्‍या म्हैस... कुत्रा... वाघ... सिंह... मेंढी... बकरीला ठार मारत नाही... एक माणूस दुसर्‍या माणसाला शांतचित्तपणे ठार मारू शकतो... बैल बैलाशी बोलत नाही... हत्ती हत्तीशी भाषा करत नाही... वाघ वाघाशी... सिंह सिंहाशी विशिष्ट भाषेत सलग संवादत नाहीत. म्हैस... मेंढी... बकरी आणि सर्व प्राण्यांचे काही सांकेतिक हुंकार सोडले तर ते एकमेकांशी सलग संवाद साधत नाहीत... प्राण्यातल्या भाषेत लिपी नाही... व्याकरण नाही... नियम नाहीत... प्राण्यात स्तुतीची भाषा नाही आणि द्वेषाची... मत्सराची वर्मी लागेल अशी कठोर भाषा नाही... एक प्राणी दुसर्‍या प्राण्याची तिसर्‍या प्राण्याजवळ चुगली करत नाही आणि निंदाही करू शकत नाही... भाषा अस्तित्वात नसल्यामुळे... कोणताच प्राणी कोणत्याच प्राण्याचे चारित्र्य हनन करत नाही. आणि... कोणताच नर कोणत्याच मादीशी चोरून व्यभिचार करत नाही... संबंध राजरोस अनुनयाने ठेवले जातात... ते एकमेकांच्या जीवावर उठत नाहीत... संपूर्ण गैरसमज

सुबोध खरे 01/04/2019 - 19:17
टोकाची धार्मिकता पाळणारे लोकच सर्व नैतिकता धुळीला मिळवताना दिसतात. अजून एक प्रचंड गैरसमजावर आधारित विधान. जगभरात सर्वात जास्त नृशंस हत्या आणि अत्याचार या निधर्मी/कम्युनिस्ट लोकांनीच केलेल्या आहेत. गेल्या शतकात अंदाजे ७ ते ११ कोटी लोकांची साम्यवादी लोकांनी हत्या केलेली आहे According to Benjamin Valentino in 2005, the number of non-combatants killed by Communist regimes in the Soviet Union, People's Republic of China and Cambodia alone ranged from a low of 21 million to a high of 70 million.[q][r] Citing Rummel and others, Valentino stated that the "highest end of the plausible range of deaths attributed to communist regimes" was up to 110 million". https://en.wikipedia.org/wiki/Mass_killings_under_communist_regimes हा आकडा इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हत्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. अगदी अलीकडे --निधर्मी चीन मध्ये १० लाखपेक्षा जास्त उइगूर मुसलमान लोक अटकेत आहेत https://www.vox.com/2018/8/15/17684226/uighur-china-camps-united-nations

तेजस आठवले 01/04/2019 - 22:01
बुकगंगा वर तुमची चार पुस्तके दिसली. तुमचे अभिनंदन. परंतु, माझ्या मते, तुम्ही मिपावर जे काही लिहिता किंवा प्रकाशित करता ते भाबडे लेखन असते. रटाळपणा बरेचदा जाणवतो. हे 'मी गोष्टीत मावत नाही' पुस्तक तुम्ही लिहिले आहेत हे तुम्ही लेखात सांगितले नाही.असो. वाघ/सिंह आणि इतर बरेच प्राणी मादीवरून/समागम कोणी करायचा म्हणून/ आपल्या हद्दीसाठी जीवघेण्या माऱ्यामाऱ्या करतात आणि एकमेकांचे जीवही घेतात. प्राण्यांमध्ये बलात्कारही होतात.वाघ/सिंह आपला वंश चालू ठेवण्यासाठी मादीशी समागम करतात आणि तिचे आधीचे बछडे मारून टाकतात. मगरबाई अंडी घालतात आणि ती उबवता उबवता जागा सोडता न आल्याने उपाशी राहतात. ह्याची कसर भरून काढण्यासाठी अंडी फोडून पिल्ले बाहेर येताना स्वतःचीच अर्धी पिल्ले त्या खाऊन टाकतात. बाबरी मशीद घटनेचा उल्लेख ठीक आहे पण त्याआधी दहा दशके इस्लामी राक्षसाने भारतवर्षाच्या आणि हिंदू धर्माची जी अगणित हानी केली ती विसरता येत नाही.वाईट मुलाने वाट्टेल ते अपराध करावे आणि चांगल्याचा एका अपराधाबद्दल त्याला दरवेळी टोकावे तसे झाले आहे बाबरी घटनेचे. असो, तुमच्या लेखन कार्याला शुभेच्छा.

In reply to by तेजस आठवले

सुबोध खरे 03/04/2019 - 19:13
मगरी स्वतःचीच अर्धी पिल्ले त्या खाऊन टाकतात. याला कोणताही शास्त्राधार नाही. मगरीचे अंडी हि जमिनीवर( आत पुरलेली) घातलेली असतात. तेथून पिल्ले पाण्या पर्यंत पोहोचे पर्यंत अनेक वेळेस परभक्षी पक्षी त्यांना खाऊन टाकतात यापासून पिल्लांचा बचाव होण्यासाठी बऱ्याच वेळेस मगरी आपल्या पिल्लाना दातात पकडून पाण्यात सोडतात. हे पाहून लोकांचे आणि पूर्वीच्या काही प्राणिशास्त्रज्ञांचे गैरसमज झालेले आहेत कि मगरी आपल्या पिल्लाना खाऊन टाकतात.

भंकस बाबा 01/04/2019 - 23:53
कासोट्याला हात घालणारे प्रतिसाद आल्यामुळे लेखक महोदय अंतर्धान पावतील. सदर लेखन हे जर एखादा विनोदी लेख म्हणून वाचले तर करमणुक होईल अन्यथा त्यातील आशय शोधताना डोक्याची भुसकटे पडतील
- डॉ. सुधीर रा. देवरे (‘मी गोष्टीत मावत नाही’ - पद्मगंधा प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या कादंबरीचा विशिष्ट संपादित अंश.) करमणूक: आपली करमणूक करून घेण्यासाठी काय काय करता येईल माणसाला? कोणत्याही दोन देशांतील युद्धाचे टी.व्ही. ने थेट प्रक्षेपण केले तर किती भव्य करमणूक होईल शांतताप्रेमी देशातील माणसांची! अशा कार्यक्रमावर प्रायोजकांच्या नुसत्या उड्या पडतील. मग जाहिरातींचा भाव पाच सेकंदांसाठी पाच कोटी रुपये. अणुबाँम्ब टाकण्याच्या दृश्याआधीच्या जाहिरातीसाठी एका सेकंदाला पंचवीस कोटी रुपये पडतील. बोला. एक वार. दोन वार. तीन वार.

एक गाणे अनेक कथा भाग १ :- चाहूँगा मैं तुझे हरदम

ज्ञानोबाचे पैजार ·

चौथा कोनाडा 23/03/2019 - 16:31
:-))) काय खतरनाक आहेत राव ! व्हिडो बगुन हृदय पिळवटूनमेंदू बंद पडायची वेळ आली. हिरोच व्हीलानाच्या कारला धडक मारतो> हा तर सुपर ह्रुदय्स्परेशी शीण ! फिल्म मेकिंग कोर्सचे लैच विदयार्थी झालेले दिसताय, बेकारी दुसरं काय ! ज्ञानोबाचे पैजार, तुमच्या व्यासंगाला सलाम आमचा ! तुम्हाला या गाण्यावरच्या रिसर्च साठी गेला बाजर एखादे पीएचडी द्यायला हरकत नाही. बायदवे, मजा आली ही गंमत बघताना (या गाण्याच्या मार्केटिंग चे काम मिळालेले असल्यास हार्दिक अभिनंदन ! )

अभ्या.. 23/03/2019 - 16:57
एकच लंबर माऊली, आपल्या व्यासंगाने दिपून गेलो अगदी. फटकन " यारा 'तेरी यारीको मैने तो खुदा माना" हे आणि " ठुकराके मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी" ही रत्ने येऊ द्या.

नाखु 23/03/2019 - 23:06
असतय हेच माहीत नव्हते. अगदी अडाणी आम्ही. घरचाच कॅमेरा, होऊ दे खर्च असा मामला दिसतोय तर!! पै बुवा अनवट रस्त्यांवरील रत्ने शोधून दिल्याबद्दल धन्यवाद. मूळ कलाकृती पाहूनच फाफलल्याने द्वितीय, तृतीय पाहण्याआधिच गंडलेला नाखु पांढरपेशा

In reply to by नाखु

हा बघा वरीजनल, म्हणजे या व्हिडिओत तरी असे म्हटले आहे. पण वरच्या सहात जी मजा आहे तितकीशी मजा हा व्हिडो पहाताना येत नाही. म्हणून हा घेतला नव्हता. पैजारबुवा,

भंकस बाबा 24/03/2019 - 10:12
है सगला बगावला टाइम कवां मिलतो ? माझ्या लहानपणी बघितलेले एक गाण आठवले. हीरो चंकी पांडे ,हेरोईन मंदाकिनी ,पिच्चर अग्नी आता है तीन आयटम , तीसरा मिठुन भी होता राव त्यात, एकत्र आल्यावर शिनेमा क़ाय बनणार? तर गाणे होते 'कहा लाया मेरा यार बहारो में' मेरा लेहंगा अटक गया झारो में' गाणे गायले होते सुरेश वाडकर आणि अलका याग्निक ने बघा आणि एन्जॉय करा , कशासाठी? चंकी पांडे गरज नसताना एक्सप्रेशन देतो आणि मंदाकिनी गरज असताना ठोंब्यासारखी पडद्यावर वावरते. अशा अनेक आठवणी आहेत, फुरसत मधे टायपिंन

भंकस बाबा 24/03/2019 - 10:13
है सगला बगावला टाइम कवां मिलतो ? माझ्या लहानपणी बघितलेले एक गाण आठवले. हीरो चंकी पांडे ,हेरोईन मंदाकिनी ,पिच्चर अग्नी आता है तीन आयटम , तीसरा मिठुन भी होता राव त्यात, एकत्र आल्यावर शिनेमा क़ाय बनणार? तर गाणे होते 'कहा लाया मेरा यार बहारो में' मेरा लेहंगा अटक गया झारो में' गाणे गायले होते सुरेश वाडकर आणि अलका याग्निक ने बघा आणि एन्जॉय करा , कशासाठी? चंकी पांडे गरज नसताना एक्सप्रेशन देतो आणि मंदाकिनी गरज असताना ठोंब्यासारखी पडद्यावर वावरते. अशा अनेक आठवणी आहेत, फुरसत मधे टायपिंन

In reply to by विजुभाऊ

या अदभूत गाण्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. पण तरी सुध्दा आम्ही आमच्या कडून ह्या गाण्याचे रसग्रहण करण्याचा तोडका मोडका प्रयत्न केला होता. तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान https://www.misalpav.com/node/26420 पैजारबुवा,

In reply to by यशोधरा

आणि त्यावरच्या कंमेंट्स तर जबरा... एकाने तर म्हटलंय (व्हिडिओमधील) त्या बिचार्या छकुल्याच्या बालमनावर परिणाम झाला असेल गाणं ऐकून. =))))

गाण्यांपेक्षा त्या खालच्या कॉमेंट लै भारी आहेत. आता बघतोच याचे सगळे व्हिडिओ.. मला वाटायचे की फक्त हिंदीतच असले चाळे चालतात, इंग्रजी गाण्यांच्या कधी वाट्याला गेलो नव्हतो. पण ही दोन्ही गाणी पाहिल्यावर वाटले की व्यर्थ गेली आपली जिंदगी डबक्यामधे पोहण्यात. आज तुमच्या मुळे माझ्या साठी एका नव्या मोठ्या खजिन्याची दारे उघडली गेली. तुमचे आभार कसे मानावे ते समजतच नाहीये. तुम्ही काही म्हणा ताहेर शाहचा हात कोणी धरू शकत नाही जसा पाकिस्तान कडे ताहेर शहा आहे तसे भारताकडे महागुरु आहेत. त्यांनी पण मुंबई अँथम मधे याला तोडीसतोड ट्क्कर दिली होती. कसले अशक्य हिडीस गाणे आहे ते पण. महागुरुंच्या अख्या करीयरचा सारांश त्यात ठासून भरला आहे. आणि त्यावर महागुरुंनी दिलेले एक्सप्लनेशन तर अजुनच महान आहे. https://www.youtube.com/watch?v=12x0hYBQElQ मला कंटाळा आला की मी मुंबई अँथम पहातो आणि मग खालच्या कॉमेंट्स वाचत बसतो, फुल टाइमपास होतो. आता मुंबई अँथम चा कंटाळा आला की एंजल उघडणार आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हो पैजारबुवा, आपल्याकडे अशा रत्नांची कमी नाहीचे. मुंबई अँथेम माहित नव्हते पण आता बघितल्यावर वाटलं उगाच भाडीपा आणि चला हवा येऊ द्या बघत होतो. हा विडिओ आणि त्यावरच्या कंमेंट्सच बास आहेत. गेला बाजार, ढिंचॅक पूजाने पण काही दिवस उत्तम एंटरटेनमेंट दिली पण ती थोडी शहाणी निघाली तिने व्हिडिओवर कंमेंटन्स ऑफ ठेवल्या.

चौथा कोनाडा 23/03/2019 - 16:31
:-))) काय खतरनाक आहेत राव ! व्हिडो बगुन हृदय पिळवटूनमेंदू बंद पडायची वेळ आली. हिरोच व्हीलानाच्या कारला धडक मारतो> हा तर सुपर ह्रुदय्स्परेशी शीण ! फिल्म मेकिंग कोर्सचे लैच विदयार्थी झालेले दिसताय, बेकारी दुसरं काय ! ज्ञानोबाचे पैजार, तुमच्या व्यासंगाला सलाम आमचा ! तुम्हाला या गाण्यावरच्या रिसर्च साठी गेला बाजर एखादे पीएचडी द्यायला हरकत नाही. बायदवे, मजा आली ही गंमत बघताना (या गाण्याच्या मार्केटिंग चे काम मिळालेले असल्यास हार्दिक अभिनंदन ! )

अभ्या.. 23/03/2019 - 16:57
एकच लंबर माऊली, आपल्या व्यासंगाने दिपून गेलो अगदी. फटकन " यारा 'तेरी यारीको मैने तो खुदा माना" हे आणि " ठुकराके मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी" ही रत्ने येऊ द्या.

नाखु 23/03/2019 - 23:06
असतय हेच माहीत नव्हते. अगदी अडाणी आम्ही. घरचाच कॅमेरा, होऊ दे खर्च असा मामला दिसतोय तर!! पै बुवा अनवट रस्त्यांवरील रत्ने शोधून दिल्याबद्दल धन्यवाद. मूळ कलाकृती पाहूनच फाफलल्याने द्वितीय, तृतीय पाहण्याआधिच गंडलेला नाखु पांढरपेशा

In reply to by नाखु

हा बघा वरीजनल, म्हणजे या व्हिडिओत तरी असे म्हटले आहे. पण वरच्या सहात जी मजा आहे तितकीशी मजा हा व्हिडो पहाताना येत नाही. म्हणून हा घेतला नव्हता. पैजारबुवा,

भंकस बाबा 24/03/2019 - 10:12
है सगला बगावला टाइम कवां मिलतो ? माझ्या लहानपणी बघितलेले एक गाण आठवले. हीरो चंकी पांडे ,हेरोईन मंदाकिनी ,पिच्चर अग्नी आता है तीन आयटम , तीसरा मिठुन भी होता राव त्यात, एकत्र आल्यावर शिनेमा क़ाय बनणार? तर गाणे होते 'कहा लाया मेरा यार बहारो में' मेरा लेहंगा अटक गया झारो में' गाणे गायले होते सुरेश वाडकर आणि अलका याग्निक ने बघा आणि एन्जॉय करा , कशासाठी? चंकी पांडे गरज नसताना एक्सप्रेशन देतो आणि मंदाकिनी गरज असताना ठोंब्यासारखी पडद्यावर वावरते. अशा अनेक आठवणी आहेत, फुरसत मधे टायपिंन

भंकस बाबा 24/03/2019 - 10:13
है सगला बगावला टाइम कवां मिलतो ? माझ्या लहानपणी बघितलेले एक गाण आठवले. हीरो चंकी पांडे ,हेरोईन मंदाकिनी ,पिच्चर अग्नी आता है तीन आयटम , तीसरा मिठुन भी होता राव त्यात, एकत्र आल्यावर शिनेमा क़ाय बनणार? तर गाणे होते 'कहा लाया मेरा यार बहारो में' मेरा लेहंगा अटक गया झारो में' गाणे गायले होते सुरेश वाडकर आणि अलका याग्निक ने बघा आणि एन्जॉय करा , कशासाठी? चंकी पांडे गरज नसताना एक्सप्रेशन देतो आणि मंदाकिनी गरज असताना ठोंब्यासारखी पडद्यावर वावरते. अशा अनेक आठवणी आहेत, फुरसत मधे टायपिंन

In reply to by विजुभाऊ

या अदभूत गाण्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. पण तरी सुध्दा आम्ही आमच्या कडून ह्या गाण्याचे रसग्रहण करण्याचा तोडका मोडका प्रयत्न केला होता. तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान https://www.misalpav.com/node/26420 पैजारबुवा,

In reply to by यशोधरा

आणि त्यावरच्या कंमेंट्स तर जबरा... एकाने तर म्हटलंय (व्हिडिओमधील) त्या बिचार्या छकुल्याच्या बालमनावर परिणाम झाला असेल गाणं ऐकून. =))))

गाण्यांपेक्षा त्या खालच्या कॉमेंट लै भारी आहेत. आता बघतोच याचे सगळे व्हिडिओ.. मला वाटायचे की फक्त हिंदीतच असले चाळे चालतात, इंग्रजी गाण्यांच्या कधी वाट्याला गेलो नव्हतो. पण ही दोन्ही गाणी पाहिल्यावर वाटले की व्यर्थ गेली आपली जिंदगी डबक्यामधे पोहण्यात. आज तुमच्या मुळे माझ्या साठी एका नव्या मोठ्या खजिन्याची दारे उघडली गेली. तुमचे आभार कसे मानावे ते समजतच नाहीये. तुम्ही काही म्हणा ताहेर शाहचा हात कोणी धरू शकत नाही जसा पाकिस्तान कडे ताहेर शहा आहे तसे भारताकडे महागुरु आहेत. त्यांनी पण मुंबई अँथम मधे याला तोडीसतोड ट्क्कर दिली होती. कसले अशक्य हिडीस गाणे आहे ते पण. महागुरुंच्या अख्या करीयरचा सारांश त्यात ठासून भरला आहे. आणि त्यावर महागुरुंनी दिलेले एक्सप्लनेशन तर अजुनच महान आहे. https://www.youtube.com/watch?v=12x0hYBQElQ मला कंटाळा आला की मी मुंबई अँथम पहातो आणि मग खालच्या कॉमेंट्स वाचत बसतो, फुल टाइमपास होतो. आता मुंबई अँथम चा कंटाळा आला की एंजल उघडणार आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हो पैजारबुवा, आपल्याकडे अशा रत्नांची कमी नाहीचे. मुंबई अँथेम माहित नव्हते पण आता बघितल्यावर वाटलं उगाच भाडीपा आणि चला हवा येऊ द्या बघत होतो. हा विडिओ आणि त्यावरच्या कंमेंट्सच बास आहेत. गेला बाजार, ढिंचॅक पूजाने पण काही दिवस उत्तम एंटरटेनमेंट दिली पण ती थोडी शहाणी निघाली तिने व्हिडिओवर कंमेंटन्स ऑफ ठेवल्या.
एक गाणे अनेक कथा भाग १ :- चाहूँगा मैं तुझे हरदम एक विनंती :- कृपया अक्षरास हसू नये... वैधानिक इशारा :- हा धागा वाचकांनी आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर वाचावा, परिणामांना धागाकर्ता किंवा मिपा व्यवस्थापन जबाबदार रहाणार नाही. मित्रांनो एक गाणे अनेक कथा या माझ्या लेख मालेतले पहिले पुष्प तुमच्या पुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे.

वाटणी

सत्य धर्म ·
रामू आणि शेवंताला आजची रात्र सरत नव्हती. म्हातार्‍याच्या दहाव्या बरोबरच पै पाहुण्यांमध्ये अर्जुनाचे लग्न आणि वाटणीचा विषय छेडला गेला होता त्यामुळे दोघेही अस्वस्थ झाले होते. दहा एकर बागायती शेतीत सोन पिकत होतं त्यातून आलेल्या सुबत्तेमुळे नवरा बायको सुखी होते त्यात वंशवेल वाढुन आनंदात भरच पडली होती धाकटा अर्जुन शेवंताच्या डोळ्यात खुपत होता त्याचा हिस्सा कुठेच असू नये असं तिला मनोमन वाटत होतं. म्हाताऱ्याचा अर्जुनवर असणारा जीव पुऱ्या गावाला माहीत होता.

[लाज] - श श वि

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by विजुभाऊ

चाल:- इलू इलू कुंडीSSS कुंडी SSS कुंडी SSS कुंडी SSS ये कुंडी कुंडी क्या है? ये कुंडी कुंडी? जब टेरेस पे हो फुल खिलाना तो उसके लिये चाहिये कुंडी कुंडी कुंडी कुंडी जब घरका ताजा भोपळा हो खाना तो उसकोभी चाहिये कुंडी कुंडी..... कुंडी कुंडी जिसको घर के अंदर पेड हो उगाना तो बाजार से ले आना कुंडी कुंडी.... कुंडी कुंडी कुंडी का मतलब है गमला मिट्टीका गमला करना ना इसमे कोई जुमला पैजारबुवा,

खिलजि 14/02/2019 - 12:56
पै बु काका , आम्हा सवंगड्यांमध्ये कुंडीचा अर्थ येगळाच होता . तो अर्थ घेऊनच श श वि वाचली , मस्त जुळतो .

शशवि आवडलं. कुंडीकाव्य पण आवड्या. पैजारबुवांच्या शीघ्रविडंबकवृत्तीस आमचा सलाम. मिपाची ओळख जपण्याला मोलाचा वाटा पैजारबुवा उचलतात हे या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवून खाली बसतो. जयहिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा! Sandy

In reply to by विजुभाऊ

चाल:- इलू इलू कुंडीSSS कुंडी SSS कुंडी SSS कुंडी SSS ये कुंडी कुंडी क्या है? ये कुंडी कुंडी? जब टेरेस पे हो फुल खिलाना तो उसके लिये चाहिये कुंडी कुंडी कुंडी कुंडी जब घरका ताजा भोपळा हो खाना तो उसकोभी चाहिये कुंडी कुंडी..... कुंडी कुंडी जिसको घर के अंदर पेड हो उगाना तो बाजार से ले आना कुंडी कुंडी.... कुंडी कुंडी कुंडी का मतलब है गमला मिट्टीका गमला करना ना इसमे कोई जुमला पैजारबुवा,

खिलजि 14/02/2019 - 12:56
पै बु काका , आम्हा सवंगड्यांमध्ये कुंडीचा अर्थ येगळाच होता . तो अर्थ घेऊनच श श वि वाचली , मस्त जुळतो .

शशवि आवडलं. कुंडीकाव्य पण आवड्या. पैजारबुवांच्या शीघ्रविडंबकवृत्तीस आमचा सलाम. मिपाची ओळख जपण्याला मोलाचा वाटा पैजारबुवा उचलतात हे या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवून खाली बसतो. जयहिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा! Sandy
पेरणा अर्थात विज्जुभाउंची ही कथा दिवसभर मंत्रालया बाहेर बंदोबस्तासाठी उभे राहून वैतागलेला राणे हवालदाराचा घरी जाताना थोडीशी टाकून जाणे हा दिनक्रम होता. आजची रात्र काही वेगळीच होती. बेस्टच्या बसने सोडलेला धुर रस्त्यावर पसरला होता. त्यातून नाकासमोर हात हलवता चालताना राणेसाहेब ओसांडून वहाणाऱ्या कचराकुंडीपाशी जरासे रेंगाळले. कुंडीच्या मागे काहीतरी खसफसले. थोडेसे जवळ जात राणेसाहेब ओरडले " कोण आहे रे तिकडे ". कुंडीमागे कोणीतरी होते. त्यांनी काठीने जरासे ढोसले आणि दचकून जोरात “हाड” असे ओरडले.

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा

साहित्य संपादक ·

अरे? सासंम कामाल लागलेले दिसतेय. लैच दिवसांनी नवी स्पर्धा आली. आता नवे काही तरी वाचायला मिळणार याचा आनंद झाला सर्व लेखक लेखिकांना शुभेच्छा, या निमित्ताने सर्व निद्रिस्त लेखकांनो खडबडुन जागे व्हा लेखण्या सरसावा आणि उडवा बार. भरपुर , सकस लिखाण करा एक काय दहा दहा कथा लिहा, बोर्डावर फक्त शशकच दिसल्या पाहिजेत इतक्या कथा लिहा. आणि हो स्पर्धेकरता न लिहीता स्वतःच्या आनंदा करता लिहा. या निमित्ताने शशकचे ही शतक होउन जाउदे ही गणरायाच्या चरणी प्रार्थना. वाचायला आम्ही उत्सुक आहोत. पैजारबुवा,

एमी 31/01/2019 - 10:50
छान. शुभेच्छा! प्रतिसादात +१ वगैरे लिहले म्हणजे कथेला Like केले असे समजणार आणि जास्तीजास्त Like मिळालेली कथा विजेती. एक सदस्य अनेक Like मारू शकतो असेच ना? कि एका सदस्याला एकच मत देता येणार आहे? पहिला पर्यायच ठीक, सोयिस्कर आहे.

In reply to by जव्हेरगंज

एमी 31/01/2019 - 11:07
ओके. धन्यवाद. Like सारखंच आहे म्हणजे. एक सदस्य एका कथेला एकदाच +१ करणार. फक्त डुआयडी असतील कोणाचे तर संपादक मंडळ बघून घेतलीच ;)

अरेवा ! बर्‍याच दिवसांनी मिपावर कथास्पर्धा ! सर्व हौशी-गौशी-आजी-माजी-मनमौजी लेखकानो खडबडून जागे व्हा आणि लेखण्या सरसावा... आणि आम्हाला वाचनाचा आनंदानुभव द्या !

विजुभाऊ 01/02/2019 - 13:14
७. शशक ही (शीर्षक वगळता) बरोब्बर शंभर शब्दांत लिहिली जाणं अपेक्षित आहे. आलेली शशक जशीच्या तशी "मायक्रोसॉफ्ट वर्ड" मध्ये चिकटवून वर्डकाऊंट पाहिला जाईल. शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही.
ही अट अवघड वाटतेय. थोडा टॉलरन्स असायला हवा. ( किमान १०% वर आणि खाली )

चिगो 01/02/2019 - 16:35
संपादक मंडळास धन्यवाद. बर्‍याच दिवसांनी मिपावर स्पर्धा होणार. सर्व लेखकांना व वाचकांना अभिनंदन आणि शुभेच्छा..

शतशब्दकथा हा विशेष लेखनप्रकार आहे. केवळ सरळधोपट कथा सांगणे हा या लेखनप्रकाराचा मूलभूत उद्येश नसतो. (अ) बरोब्बर १०० शब्दांमध्ये कथा सांगणे आणि (आ) शेवटच्या शब्दात/वाक्यात वाचकाला अनपेक्षित धक्का बसेल असा कथेचा शेवट करणे, ही या कथाप्रकाराची दोन कळीची लक्षणे आहेत.

प्रत्येक व्यक्ती एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील
मला सुचवावसं वाटतंय की एखाद्या आयडीला एकापेक्षा जास्त कथा स्पर्धेत उतराव्याशा वाटत असतील तर त्यास मुभा असावी कारण १) स्पर्धा कथांची आहे, लेखकाची नाही २) सर्व कथा "साहित्य संपादक" आयडीने प्रकाशित होणार आहेत ३) डुआयडी बनवून कुणी एकापेक्षा एक जास्त कथा पाठवल्यास ते शोधणे संपादकांसठी तसेही कठीणच असेल ४) वाचकांना जास्त कथा वाचण्यास मिळतील... [लेखक एरवीही कथा प्रकाशित करु शकतात हे खरेच पण तरी स्पर्धेमुळे अधिक प्रोत्साहन मिळते आणि स्वतःच्या आयडी शिवाय सासं आयडीने कथा प्रकाशित करुन लोकांच्या अस्सल प्रतिक्रिया अनुभवण्यातली मजा काही वेगळीच] ५) विजेत्यांना कुठलेही थेट बक्षीस नसल्याने मिपावर कोणताही अर्थिक ताण येणार नाही वा कुणी एक मिपाकर मोठा लाभार्थी ठरणार नाही. बघा .. विचार करा.

In reply to by मराठी कथालेखक

पुढील कोणत्याही स्पर्धेचे नियम ठरवताना हा मुद्दा नक्कीच विचारात घेतला जाईल, पण तूर्तास स्पर्धा सुरू झाल्याने (हा नियम बदलणे व्यावहारिक दृष्टीने शक्य असूनही) आता नियम बदलणे योग्य होणार नाही असं वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत.

In reply to by तुषार काळभोर

एमी 05/02/2019 - 16:39
नियम बदलल्याने कोणावरही अन्याय होत नाही + लेखक वाचक सगळ्यांसाठीच ही विनविन परिस्थिती असेल त्यामुळे नियम बदलावा या मागणीला अनुमोदन.

बबन ताम्बे 07/02/2019 - 15:20
एक निरिक्षण : काही श श क मधे वाचने ६०० च्या वर पण प्रतिसाद नगण्य ( म्हणजे वाचने ६०० पण गुण सात-आठ). ही फारच तफावत वाटते. पुढच्या वेळी यात काही सुधारणा करता येतील काय? एक सजेशन - समजा वाचकाने शशक उघडली आणि वाचून झाल्यावर दुसर्‍या टॅब वर किंवा कथेवर जायच्या आधी एक डायलॉग पॉप अप करावा ज्यावर "कथा आवडली?" असा मेसेज आणि हो/नाही अशी दोन बटने द्यावीत. हो सिलेक्ट केले तर +१ गुण, नाही सिलेक्ट केले तर काही गुण नाहीत.

एमी 07/02/2019 - 16:13
मआंजावर वेगवेगळे कंपू आहेत हे सगळ्यांना माहित आहेच. समजा एखाद्या लेखकाने आपल्या कंपुतल्याना 'ही माझी कथा आहे. त्याला मत द्या.' सांगितलं आणि मित्रमंडळीनी येऊन मतदान केलं तर काय करणार?

In reply to by यशोधरा

एमी 07/02/2019 - 17:18
शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून आली नाहीय. मिपावर फारसे एक्टिव नसणारे चार आयडी, जे माबोवर एकाच कंपूत आहेत त्यानी एका कथेला मत दिलंय :D

In reply to by एमी

यशोधरा 07/02/2019 - 17:22
जाऊद्या हो, इथे भारतरत्न, किंवा पद्म पुरस्कार वगैरे मिळत नाहीत, हौशी लोकांची, हौशी लोकांसाठी, हौशी लोकांसाठी असलेली स्पर्धा आहे, त्यातून आनंद घ्या आणि पुढे चला. कुठे आंरजालावरच्या इतर ठिकाणच्या गोष्टी इथे घेऊन येताय? सोडून द्या :) चील माडी.

In reply to by एमी

किसन शिंदे 07/02/2019 - 19:45
शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून आली नाहीय. मिपावर फारसे एक्टिव नसणारे चार आयडी, जे माबोवर एकाच कंपूत आहेत त्यानी एका कथेला मत दिलंय :D त्या कंपूतल्या आयडींनी नेमक्या त्यांच्याच माणसाला मतदान केलंय हे तुम्हाला कसं कळालं, कारण इथे कथा लेखकाच्या नावाने प्रकाशित न होता अॅनानिमसली प्रकाशित होत आहेत.

In reply to by किसन शिंदे

एमी 07/02/2019 - 21:44
कारण त्या कथेला मतदान करणाऱ्या त्या कंपुतल्या आयडीनी इतर कथांवर मतदान केलं नाहीय.... एनिवे यशोधरा म्हणतीय तसं... एकगठ्ठा मतदान चलता है.

भीमराव 10/02/2019 - 00:04
साला मै भोत दिन इधर आया नै या(log in नाही, नुसतं वाचिंग). स्पर्धा बघुन पासवर्ड टाकला, आता नाही शक्य दररोज आम्हाला वाचायला, रविवार पकडून सगळे वाचतो. आम्हालाही मोजलय का डु आयडी किंवा कंपुष्टांच्या जत्रेत?

In reply to by भीमराव

चौथा कोनाडा 11/02/2019 - 10:24
भोत दिन से इधर आया .... त्या बद्दल तुम्हाला त्या बद्दल वाहवा ! नक्की वाचा आणि मत (+१ पद्दद्तीने ) जरूर नोंदवा छान वाटेल स्पर्धकांना

In reply to by भीमराव

जव्हेरगंज 17/02/2019 - 12:37
काही ठिकाणी तुम्ही फक्त "१" एवढेच लिहिलं आहे. तिथे "+१" करून यावे. नाहीतर मतमोजणीत अडचण येईल. :)

कंजूस 27/02/2019 - 04:08
दोन / चार ताव कथा कागदावर लिहिली तर अडिचशे / पाचशे शब्दांची होते. तेवढी तरी लघुकथा असावी. काही किस्सेही एवढ्यात व्यवस्थित बसतात.

हेमंतकुमार 27/02/2019 - 12:00
म भा दिनानिमित्त हा चांगला उपक्रम आखल्याबद्दल संयोजकांचे आभार ! या निमित्ताने मला अलीकडच्या एका वाक्प्रचाराबद्दल इथल्या लेखकांना आवाहन करायचे आहे. सध्या आपण जालावर एखादा लेख लिहिणार असलो अथवा फोटो प्रसिद्ध करणार असलो, की ‘लेख टाका, टाकतो लवकर’, असे वाक्प्रचार सर्रास वापरला जातात. लेखक जेव्हा एखादा लेख कष्टपूर्वक लिहितो त्याला ‘टाकणे’ म्हणणे मला अगदी टाकाऊ वाटते ! ‘लेख प्रकाशित केला’ असे वाक्य त्या लेखालाही एक सन्मान देते. wa वरील सटरफटर गोष्टी आणि संस्थळावर लिहिलेला लेख किंवा प्रसिद्ध केलेले कलात्मक फोटो यात गुणात्मक फरक आहे. म्हणून सर्व लेखकांना माझी ही विनंती की आजपासून ‘टाकणे’ ला टाकून द्या ! ☺️

In reply to by हेमंतकुमार

अनिंद्य 28/02/2019 - 11:44
@ कुमार१, एखादा लेख कष्टपूर्वक लिहितो त्याला ‘टाकणे’ म्हणणे मला अगदी टाकाऊ वाटते ! + १ दोन वर्षांपूर्वी पहिल्याच संदेशात तुम्ही मला ह्या बद्दल जागे केले होते, तेंव्हापासून मी लेख 'टाकणे' बंद केले आहे :-) _/\_

In reply to by वकील साहेब

मीच सुरुवात करतो :- मझे अंदाज खालिल प्रमाणे गळ :- जव्हेरगंज, ग्लास :- ??? गॅस चेंबर :- अतृप्त आत्मा तिकिट :- विशुमित बाकिचे अंदाज नंतर लिहितो पैजारबुवा,

In reply to by वकील साहेब

मीच सुरुवात करतो :- माझे अंदाज खालिल प्रमाणे गळ :- जव्हेरगंज, ग्लास :- ??? गॅस चेंबर :- अतृप्त आत्मा तिकिट :- विशुमित बाकिचे अंदाज नंतर लिहितो पैजारबुवा,

अरे? सासंम कामाल लागलेले दिसतेय. लैच दिवसांनी नवी स्पर्धा आली. आता नवे काही तरी वाचायला मिळणार याचा आनंद झाला सर्व लेखक लेखिकांना शुभेच्छा, या निमित्ताने सर्व निद्रिस्त लेखकांनो खडबडुन जागे व्हा लेखण्या सरसावा आणि उडवा बार. भरपुर , सकस लिखाण करा एक काय दहा दहा कथा लिहा, बोर्डावर फक्त शशकच दिसल्या पाहिजेत इतक्या कथा लिहा. आणि हो स्पर्धेकरता न लिहीता स्वतःच्या आनंदा करता लिहा. या निमित्ताने शशकचे ही शतक होउन जाउदे ही गणरायाच्या चरणी प्रार्थना. वाचायला आम्ही उत्सुक आहोत. पैजारबुवा,

एमी 31/01/2019 - 10:50
छान. शुभेच्छा! प्रतिसादात +१ वगैरे लिहले म्हणजे कथेला Like केले असे समजणार आणि जास्तीजास्त Like मिळालेली कथा विजेती. एक सदस्य अनेक Like मारू शकतो असेच ना? कि एका सदस्याला एकच मत देता येणार आहे? पहिला पर्यायच ठीक, सोयिस्कर आहे.

In reply to by जव्हेरगंज

एमी 31/01/2019 - 11:07
ओके. धन्यवाद. Like सारखंच आहे म्हणजे. एक सदस्य एका कथेला एकदाच +१ करणार. फक्त डुआयडी असतील कोणाचे तर संपादक मंडळ बघून घेतलीच ;)

अरेवा ! बर्‍याच दिवसांनी मिपावर कथास्पर्धा ! सर्व हौशी-गौशी-आजी-माजी-मनमौजी लेखकानो खडबडून जागे व्हा आणि लेखण्या सरसावा... आणि आम्हाला वाचनाचा आनंदानुभव द्या !

विजुभाऊ 01/02/2019 - 13:14
७. शशक ही (शीर्षक वगळता) बरोब्बर शंभर शब्दांत लिहिली जाणं अपेक्षित आहे. आलेली शशक जशीच्या तशी "मायक्रोसॉफ्ट वर्ड" मध्ये चिकटवून वर्डकाऊंट पाहिला जाईल. शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही.
ही अट अवघड वाटतेय. थोडा टॉलरन्स असायला हवा. ( किमान १०% वर आणि खाली )

चिगो 01/02/2019 - 16:35
संपादक मंडळास धन्यवाद. बर्‍याच दिवसांनी मिपावर स्पर्धा होणार. सर्व लेखकांना व वाचकांना अभिनंदन आणि शुभेच्छा..

शतशब्दकथा हा विशेष लेखनप्रकार आहे. केवळ सरळधोपट कथा सांगणे हा या लेखनप्रकाराचा मूलभूत उद्येश नसतो. (अ) बरोब्बर १०० शब्दांमध्ये कथा सांगणे आणि (आ) शेवटच्या शब्दात/वाक्यात वाचकाला अनपेक्षित धक्का बसेल असा कथेचा शेवट करणे, ही या कथाप्रकाराची दोन कळीची लक्षणे आहेत.

प्रत्येक व्यक्ती एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील
मला सुचवावसं वाटतंय की एखाद्या आयडीला एकापेक्षा जास्त कथा स्पर्धेत उतराव्याशा वाटत असतील तर त्यास मुभा असावी कारण १) स्पर्धा कथांची आहे, लेखकाची नाही २) सर्व कथा "साहित्य संपादक" आयडीने प्रकाशित होणार आहेत ३) डुआयडी बनवून कुणी एकापेक्षा एक जास्त कथा पाठवल्यास ते शोधणे संपादकांसठी तसेही कठीणच असेल ४) वाचकांना जास्त कथा वाचण्यास मिळतील... [लेखक एरवीही कथा प्रकाशित करु शकतात हे खरेच पण तरी स्पर्धेमुळे अधिक प्रोत्साहन मिळते आणि स्वतःच्या आयडी शिवाय सासं आयडीने कथा प्रकाशित करुन लोकांच्या अस्सल प्रतिक्रिया अनुभवण्यातली मजा काही वेगळीच] ५) विजेत्यांना कुठलेही थेट बक्षीस नसल्याने मिपावर कोणताही अर्थिक ताण येणार नाही वा कुणी एक मिपाकर मोठा लाभार्थी ठरणार नाही. बघा .. विचार करा.

In reply to by मराठी कथालेखक

पुढील कोणत्याही स्पर्धेचे नियम ठरवताना हा मुद्दा नक्कीच विचारात घेतला जाईल, पण तूर्तास स्पर्धा सुरू झाल्याने (हा नियम बदलणे व्यावहारिक दृष्टीने शक्य असूनही) आता नियम बदलणे योग्य होणार नाही असं वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत.

In reply to by तुषार काळभोर

एमी 05/02/2019 - 16:39
नियम बदलल्याने कोणावरही अन्याय होत नाही + लेखक वाचक सगळ्यांसाठीच ही विनविन परिस्थिती असेल त्यामुळे नियम बदलावा या मागणीला अनुमोदन.

बबन ताम्बे 07/02/2019 - 15:20
एक निरिक्षण : काही श श क मधे वाचने ६०० च्या वर पण प्रतिसाद नगण्य ( म्हणजे वाचने ६०० पण गुण सात-आठ). ही फारच तफावत वाटते. पुढच्या वेळी यात काही सुधारणा करता येतील काय? एक सजेशन - समजा वाचकाने शशक उघडली आणि वाचून झाल्यावर दुसर्‍या टॅब वर किंवा कथेवर जायच्या आधी एक डायलॉग पॉप अप करावा ज्यावर "कथा आवडली?" असा मेसेज आणि हो/नाही अशी दोन बटने द्यावीत. हो सिलेक्ट केले तर +१ गुण, नाही सिलेक्ट केले तर काही गुण नाहीत.

एमी 07/02/2019 - 16:13
मआंजावर वेगवेगळे कंपू आहेत हे सगळ्यांना माहित आहेच. समजा एखाद्या लेखकाने आपल्या कंपुतल्याना 'ही माझी कथा आहे. त्याला मत द्या.' सांगितलं आणि मित्रमंडळीनी येऊन मतदान केलं तर काय करणार?

In reply to by यशोधरा

एमी 07/02/2019 - 17:18
शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून आली नाहीय. मिपावर फारसे एक्टिव नसणारे चार आयडी, जे माबोवर एकाच कंपूत आहेत त्यानी एका कथेला मत दिलंय :D

In reply to by एमी

यशोधरा 07/02/2019 - 17:22
जाऊद्या हो, इथे भारतरत्न, किंवा पद्म पुरस्कार वगैरे मिळत नाहीत, हौशी लोकांची, हौशी लोकांसाठी, हौशी लोकांसाठी असलेली स्पर्धा आहे, त्यातून आनंद घ्या आणि पुढे चला. कुठे आंरजालावरच्या इतर ठिकाणच्या गोष्टी इथे घेऊन येताय? सोडून द्या :) चील माडी.

In reply to by एमी

किसन शिंदे 07/02/2019 - 19:45
शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून आली नाहीय. मिपावर फारसे एक्टिव नसणारे चार आयडी, जे माबोवर एकाच कंपूत आहेत त्यानी एका कथेला मत दिलंय :D त्या कंपूतल्या आयडींनी नेमक्या त्यांच्याच माणसाला मतदान केलंय हे तुम्हाला कसं कळालं, कारण इथे कथा लेखकाच्या नावाने प्रकाशित न होता अॅनानिमसली प्रकाशित होत आहेत.

In reply to by किसन शिंदे

एमी 07/02/2019 - 21:44
कारण त्या कथेला मतदान करणाऱ्या त्या कंपुतल्या आयडीनी इतर कथांवर मतदान केलं नाहीय.... एनिवे यशोधरा म्हणतीय तसं... एकगठ्ठा मतदान चलता है.

भीमराव 10/02/2019 - 00:04
साला मै भोत दिन इधर आया नै या(log in नाही, नुसतं वाचिंग). स्पर्धा बघुन पासवर्ड टाकला, आता नाही शक्य दररोज आम्हाला वाचायला, रविवार पकडून सगळे वाचतो. आम्हालाही मोजलय का डु आयडी किंवा कंपुष्टांच्या जत्रेत?

In reply to by भीमराव

चौथा कोनाडा 11/02/2019 - 10:24
भोत दिन से इधर आया .... त्या बद्दल तुम्हाला त्या बद्दल वाहवा ! नक्की वाचा आणि मत (+१ पद्दद्तीने ) जरूर नोंदवा छान वाटेल स्पर्धकांना

In reply to by भीमराव

जव्हेरगंज 17/02/2019 - 12:37
काही ठिकाणी तुम्ही फक्त "१" एवढेच लिहिलं आहे. तिथे "+१" करून यावे. नाहीतर मतमोजणीत अडचण येईल. :)

कंजूस 27/02/2019 - 04:08
दोन / चार ताव कथा कागदावर लिहिली तर अडिचशे / पाचशे शब्दांची होते. तेवढी तरी लघुकथा असावी. काही किस्सेही एवढ्यात व्यवस्थित बसतात.

हेमंतकुमार 27/02/2019 - 12:00
म भा दिनानिमित्त हा चांगला उपक्रम आखल्याबद्दल संयोजकांचे आभार ! या निमित्ताने मला अलीकडच्या एका वाक्प्रचाराबद्दल इथल्या लेखकांना आवाहन करायचे आहे. सध्या आपण जालावर एखादा लेख लिहिणार असलो अथवा फोटो प्रसिद्ध करणार असलो, की ‘लेख टाका, टाकतो लवकर’, असे वाक्प्रचार सर्रास वापरला जातात. लेखक जेव्हा एखादा लेख कष्टपूर्वक लिहितो त्याला ‘टाकणे’ म्हणणे मला अगदी टाकाऊ वाटते ! ‘लेख प्रकाशित केला’ असे वाक्य त्या लेखालाही एक सन्मान देते. wa वरील सटरफटर गोष्टी आणि संस्थळावर लिहिलेला लेख किंवा प्रसिद्ध केलेले कलात्मक फोटो यात गुणात्मक फरक आहे. म्हणून सर्व लेखकांना माझी ही विनंती की आजपासून ‘टाकणे’ ला टाकून द्या ! ☺️

In reply to by हेमंतकुमार

अनिंद्य 28/02/2019 - 11:44
@ कुमार१, एखादा लेख कष्टपूर्वक लिहितो त्याला ‘टाकणे’ म्हणणे मला अगदी टाकाऊ वाटते ! + १ दोन वर्षांपूर्वी पहिल्याच संदेशात तुम्ही मला ह्या बद्दल जागे केले होते, तेंव्हापासून मी लेख 'टाकणे' बंद केले आहे :-) _/\_

In reply to by वकील साहेब

मीच सुरुवात करतो :- मझे अंदाज खालिल प्रमाणे गळ :- जव्हेरगंज, ग्लास :- ??? गॅस चेंबर :- अतृप्त आत्मा तिकिट :- विशुमित बाकिचे अंदाज नंतर लिहितो पैजारबुवा,

In reply to by वकील साहेब

मीच सुरुवात करतो :- माझे अंदाज खालिल प्रमाणे गळ :- जव्हेरगंज, ग्लास :- ??? गॅस चेंबर :- अतृप्त आत्मा तिकिट :- विशुमित बाकिचे अंदाज नंतर लिहितो पैजारबुवा,
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल. २.

सर्कस (कथा)

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
- डॉ. सुधीर रा. देवरे त्या एवढ्या एवढ्याश्या पटांगणात एवढी मोठी सर्कस उभी राहील असं कोणालाही वाटलं नव्हतं. तरीही दोन्ही बाजूच्या रस्त्यांना लागून का होईना तिथं सर्कशीचा तंबू दिमाखात उभा दिसत होता. तिकिट काढून आत गेलं की सर्कशीची मांडणी पाहून ती जागा पाहिलेल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नव्हतं. कारण त्या जागेचा संपूर्ण कायापालट झालेला होता. सर्कशीच्या गोल अशा रिंगणाचं व्यासपीठ सोडून बाकीचा जमिनीचा चर खोदून मागे मागे भर टाकून खुर्च्या ठेवण्यासाठी नाट्यगृहासारखा उतार केलेला होता आणि तोही रिंगणाकार. त्या उतारावरच खुर्च्या ठेवून बसण्याची सोय केलेली होती.

श्री वसंत गावंड - घरा घरात पोहोचलेला कलाकार

जागु ·

यशोधरा 26/12/2018 - 13:30
श्री वसंत गावंड या अस्सल महाराष्ट्रीयन, आगरी जातीतील मराठी माणसाने बनवली आहेत ही फार अभिमानाची गोष्ट आहे.
अख्खा लेख आवडला. माणूस महाराष्ट्राच्या मातीतील आहे म्हणून अभिमान आहे, ह्याच्याशी सहमत होईन पण जातीचा संबंध समजला नाही. श्री. गावंड आग्री जातीचे नसते, तर अभिमानात न्यून आले असते का?

In reply to by यशोधरा

जागु 26/12/2018 - 13:40
खालची ओळ वाचा. हा लेख मी आगरी समाजातील अग्रसेन ह्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता त्यामुळे जरा जातीवर भर पडली आहे.

In reply to by जागु

यशोधरा 26/12/2018 - 14:14
ती वाचली आहे, गैरसमज नसावा. अग्रसेन मध्ये लिहितानाही जातीचा उल्लेख करावयाचे कारण आहे, असे मला खरेच वाटत नाही. असो.

In reply to by हरवलेला

नाखु 08/01/2019 - 23:29
लेख आवडला आहे. चिकाटी आणि जिद्दीला सलाम

अनिंद्य 26/12/2018 - 13:54
@ जागु, वेगळ्याच कलेची आराधना करणाऱ्या कलाकाराची ओळख आवडली. मुंबई आणि कोलकाताच्या टांकसाळी पाहण्याचा योग आला आहे, वेगळेच जग आहे ते. त्यामध्ये मेहनतीने प्रवेश मिळवून स्वतःची छाप पाडणे विशेष आहे. गेल्या दशकात आपल्या सर्वच नाण्यांचे डिझाईन सपक झाले आहे याबद्दल सहमत.

माहितगार 27/12/2018 - 12:00
श्री वसंत लडग्या गावंड यांची ओळख तत्वतः आवडली. 'जात' शब्दाएवजी केवळ सांस्कृतीक ओलखीवर भर देणारा 'समाज' हा शब्द कदाचित पुरेसा ठरला असता. ऊपरोक्त चर्चेवरून मराठी विकिपीडियावर लोकमान्य टिळकांची जात लिहिण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न मीच विचारला, आणि लोकमान्य टिळकांबद्दल अधिक वाचन झाले तेव्हा लोकमान्य टिळकांच्या पोटजातीचाही उल्लेख ज्ञानकोशीय दृष्टीने वस्तुनिष्ठ गरज ठरते असे लक्षात आले अर्थात याला लोकमान्य टिळकांच्या सामाजिक कारकीर्दीचे संदर्भ होते. लोकमान्य टिळकांचे दोन्ही मुलगे जातीवादाच्या पलिकडे गेलेले होते त्यामुळे त्यांच्या मुलांच्या जातीचा उल्लेख अधिक खटकणारा असू शकतो. आणि तरीही जात म्हणून नव्हे समाज म्हणून को. ब्राह्मण समाजाच्या मासिकात इतके सगळे जात न पाळणारी मंडळी जन्माने को ब्राह्मण होती असा उल्लेख टिळकांच्या मुलांबाबत आला तर वावगे नसावे कारण असा उल्लेख को . ब्राह्मण समाजाला जातीच्या बंधनांपलिकडे जाण्यास मदतच करेल . म्हणजे त्या व्यक्तिच्या दृष्टीकोणाची पार्श्वभूमी आणि ती कोणत्या संदर्भात सादर केली जात आहे हे महत्वाचे असावे हे खरे. एखादा समाज स्वतःच्या समाजाची सकारात्मक ओळख करून देताना स्वतःच्या समाजातील व्यक्तींच्या देशाला केलेल्या योगदानाची अभिमानाने माहिती करून देतो तेव्हा अशा योगदानांबद्दल कृतज्ञताच वाटते. त्याच वेळी समजा श्री वसंत गावंड यांनी समजा परजातीय परधर्मीय रोटी बेटी व्यवहाराच्या विरुद्ध किंवा दुसर्‍या जाती विरुद्ध सक्रीयपणे भूमिका मांडली असेल तर अशा मर्यादेचाही ससंदर्भ उल्लेख करण्यास हरकत नसावी. पण विशेष सक्रीय अशी संकुचित भूमिकेचे संदर्भ माहित नसतील तरीही तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार व्यक्तिगत जिवनात एखाद्या व्यक्तीने जातीगत बंधनांचे पालन केले असू शकते किंवा नसू ही शकते पण जे माहित नाही ते माहित नाही. लेखाचा मुख्य उद्देश एन्ग्रेव्हींग्च्या क्षेत्रातील योगदानाच्या संदर्भाने येतो, मराठी आगरी समाजातून येतात हा उल्लेखही ठिक पण समाज शब्दाच्या अर्थछटेत व्यापक सांस्कृतिक विवीधता जपणारी संस्था अशी जाणीव होते तर 'जात' हि संस्था सांस्कृतिक विवीधता जपणार्‍या 'समाज' या संस्थेपेक्षा अधिक संकुचित आहे हे समजून घेतले पाहिजे आणि विशीष्ट संदर्भात गरज असल्या शिवाय जात या संस्थेचा उल्लेख टाळण्यास हरकत नसावी. आगरी समाजाच्या मासिकात लिहितानाही 'जात' हा सम्कुचित शब्द टाळून समाज हि सांस्कृतीक संकल्पना लेखकाने स्विकारल्यास आगरी समाजास जातीची बंधने टाळण्यास मदत होऊ शकेल असे वाटते. बाकी श्री वसंत गावंड यांनी भारतीय एनग्रेव्हींगच्या क्षेत्रात जे योगदान केले त्याबद्दलचा हा माहिती लेख आवडला. मी मागे मराठी विकिपीडियावर आगरी समाज विषयक झालेले लेखन बघीतले आहे. आगरी तरुण समाज आपल्या योगदानाची ओळख करून देण्यात पुढाकार घेतो आहे , तो बहुतेक संकुचित नसावाच पण अनवधानाने समाज एवजी जात शब्दाचा उपयोग होत असेल तर टाळावे असे वाटते. लेखक महोदयांच्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

गामा पैलवान 08/01/2019 - 19:02
जागुताई, अप्पूकर्ते इतके जवळचे असतील याची पुसटशीही कल्पना नव्हती. मला आठवतंय की १९८२ च्या एशियाडच्या वेळेस अप्पूची विविध खेळ खेळतांनाची रेखाचित्रे प्रदर्शित झाली होती. त्यांतले खेळाडू अप्पूच्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय गोंडस ( = क्यूट ) होते. हे वसंतरावांना जरूर सांगा. (ती रेखाचित्रं कापून एकत्रित टाचण केलं होतं. पुढे जवानीच्या जोशात तो खजिना हरवला.) बाकी, आगरी जातीचा उल्लेख अनेकांना खटकला आहे. मात्र मला आजिबात खटकला नाही. राजकारणी लोकांनी जातीचा गैरवापर केल्याने जात वाईट असते अशी काहीशी लोकांची समजूत झाली आहे. माझ्या मते जात हा एक सामाजिक सुरक्षानिधी आहे. त्याबद्दल अभिमान बाळगण्यात काहीही चुकीचं नाही. आ.न., -गा.पै.

Nil Mhatre 11/01/2019 - 23:38
जागु ताई माझे वडील आता हयात नाही. पण वसंत अण्णा कधी भेटले की वाचारा त्याना, जगन्नाथ म्हात्रे (माझे वडील) बद्दल

Nil Mhatre 11/01/2019 - 23:38
जागु ताई माझे वडील आता हयात नाही. पण वसंत अण्णा कधी भेटले की वाचारा त्याना, जगन्नाथ म्हात्रे (माझे वडील) बद्दल

यशोधरा 26/12/2018 - 13:30
श्री वसंत गावंड या अस्सल महाराष्ट्रीयन, आगरी जातीतील मराठी माणसाने बनवली आहेत ही फार अभिमानाची गोष्ट आहे.
अख्खा लेख आवडला. माणूस महाराष्ट्राच्या मातीतील आहे म्हणून अभिमान आहे, ह्याच्याशी सहमत होईन पण जातीचा संबंध समजला नाही. श्री. गावंड आग्री जातीचे नसते, तर अभिमानात न्यून आले असते का?

In reply to by यशोधरा

जागु 26/12/2018 - 13:40
खालची ओळ वाचा. हा लेख मी आगरी समाजातील अग्रसेन ह्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता त्यामुळे जरा जातीवर भर पडली आहे.

In reply to by जागु

यशोधरा 26/12/2018 - 14:14
ती वाचली आहे, गैरसमज नसावा. अग्रसेन मध्ये लिहितानाही जातीचा उल्लेख करावयाचे कारण आहे, असे मला खरेच वाटत नाही. असो.

In reply to by हरवलेला

नाखु 08/01/2019 - 23:29
लेख आवडला आहे. चिकाटी आणि जिद्दीला सलाम

अनिंद्य 26/12/2018 - 13:54
@ जागु, वेगळ्याच कलेची आराधना करणाऱ्या कलाकाराची ओळख आवडली. मुंबई आणि कोलकाताच्या टांकसाळी पाहण्याचा योग आला आहे, वेगळेच जग आहे ते. त्यामध्ये मेहनतीने प्रवेश मिळवून स्वतःची छाप पाडणे विशेष आहे. गेल्या दशकात आपल्या सर्वच नाण्यांचे डिझाईन सपक झाले आहे याबद्दल सहमत.

माहितगार 27/12/2018 - 12:00
श्री वसंत लडग्या गावंड यांची ओळख तत्वतः आवडली. 'जात' शब्दाएवजी केवळ सांस्कृतीक ओलखीवर भर देणारा 'समाज' हा शब्द कदाचित पुरेसा ठरला असता. ऊपरोक्त चर्चेवरून मराठी विकिपीडियावर लोकमान्य टिळकांची जात लिहिण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न मीच विचारला, आणि लोकमान्य टिळकांबद्दल अधिक वाचन झाले तेव्हा लोकमान्य टिळकांच्या पोटजातीचाही उल्लेख ज्ञानकोशीय दृष्टीने वस्तुनिष्ठ गरज ठरते असे लक्षात आले अर्थात याला लोकमान्य टिळकांच्या सामाजिक कारकीर्दीचे संदर्भ होते. लोकमान्य टिळकांचे दोन्ही मुलगे जातीवादाच्या पलिकडे गेलेले होते त्यामुळे त्यांच्या मुलांच्या जातीचा उल्लेख अधिक खटकणारा असू शकतो. आणि तरीही जात म्हणून नव्हे समाज म्हणून को. ब्राह्मण समाजाच्या मासिकात इतके सगळे जात न पाळणारी मंडळी जन्माने को ब्राह्मण होती असा उल्लेख टिळकांच्या मुलांबाबत आला तर वावगे नसावे कारण असा उल्लेख को . ब्राह्मण समाजाला जातीच्या बंधनांपलिकडे जाण्यास मदतच करेल . म्हणजे त्या व्यक्तिच्या दृष्टीकोणाची पार्श्वभूमी आणि ती कोणत्या संदर्भात सादर केली जात आहे हे महत्वाचे असावे हे खरे. एखादा समाज स्वतःच्या समाजाची सकारात्मक ओळख करून देताना स्वतःच्या समाजातील व्यक्तींच्या देशाला केलेल्या योगदानाची अभिमानाने माहिती करून देतो तेव्हा अशा योगदानांबद्दल कृतज्ञताच वाटते. त्याच वेळी समजा श्री वसंत गावंड यांनी समजा परजातीय परधर्मीय रोटी बेटी व्यवहाराच्या विरुद्ध किंवा दुसर्‍या जाती विरुद्ध सक्रीयपणे भूमिका मांडली असेल तर अशा मर्यादेचाही ससंदर्भ उल्लेख करण्यास हरकत नसावी. पण विशेष सक्रीय अशी संकुचित भूमिकेचे संदर्भ माहित नसतील तरीही तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार व्यक्तिगत जिवनात एखाद्या व्यक्तीने जातीगत बंधनांचे पालन केले असू शकते किंवा नसू ही शकते पण जे माहित नाही ते माहित नाही. लेखाचा मुख्य उद्देश एन्ग्रेव्हींग्च्या क्षेत्रातील योगदानाच्या संदर्भाने येतो, मराठी आगरी समाजातून येतात हा उल्लेखही ठिक पण समाज शब्दाच्या अर्थछटेत व्यापक सांस्कृतिक विवीधता जपणारी संस्था अशी जाणीव होते तर 'जात' हि संस्था सांस्कृतिक विवीधता जपणार्‍या 'समाज' या संस्थेपेक्षा अधिक संकुचित आहे हे समजून घेतले पाहिजे आणि विशीष्ट संदर्भात गरज असल्या शिवाय जात या संस्थेचा उल्लेख टाळण्यास हरकत नसावी. आगरी समाजाच्या मासिकात लिहितानाही 'जात' हा सम्कुचित शब्द टाळून समाज हि सांस्कृतीक संकल्पना लेखकाने स्विकारल्यास आगरी समाजास जातीची बंधने टाळण्यास मदत होऊ शकेल असे वाटते. बाकी श्री वसंत गावंड यांनी भारतीय एनग्रेव्हींगच्या क्षेत्रात जे योगदान केले त्याबद्दलचा हा माहिती लेख आवडला. मी मागे मराठी विकिपीडियावर आगरी समाज विषयक झालेले लेखन बघीतले आहे. आगरी तरुण समाज आपल्या योगदानाची ओळख करून देण्यात पुढाकार घेतो आहे , तो बहुतेक संकुचित नसावाच पण अनवधानाने समाज एवजी जात शब्दाचा उपयोग होत असेल तर टाळावे असे वाटते. लेखक महोदयांच्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

गामा पैलवान 08/01/2019 - 19:02
जागुताई, अप्पूकर्ते इतके जवळचे असतील याची पुसटशीही कल्पना नव्हती. मला आठवतंय की १९८२ च्या एशियाडच्या वेळेस अप्पूची विविध खेळ खेळतांनाची रेखाचित्रे प्रदर्शित झाली होती. त्यांतले खेळाडू अप्पूच्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय गोंडस ( = क्यूट ) होते. हे वसंतरावांना जरूर सांगा. (ती रेखाचित्रं कापून एकत्रित टाचण केलं होतं. पुढे जवानीच्या जोशात तो खजिना हरवला.) बाकी, आगरी जातीचा उल्लेख अनेकांना खटकला आहे. मात्र मला आजिबात खटकला नाही. राजकारणी लोकांनी जातीचा गैरवापर केल्याने जात वाईट असते अशी काहीशी लोकांची समजूत झाली आहे. माझ्या मते जात हा एक सामाजिक सुरक्षानिधी आहे. त्याबद्दल अभिमान बाळगण्यात काहीही चुकीचं नाही. आ.न., -गा.पै.

Nil Mhatre 11/01/2019 - 23:38
जागु ताई माझे वडील आता हयात नाही. पण वसंत अण्णा कधी भेटले की वाचारा त्याना, जगन्नाथ म्हात्रे (माझे वडील) बद्दल

Nil Mhatre 11/01/2019 - 23:38
जागु ताई माझे वडील आता हयात नाही. पण वसंत अण्णा कधी भेटले की वाचारा त्याना, जगन्नाथ म्हात्रे (माझे वडील) बद्दल
घाव सोसूनच एखादी कलाकृती जन्माला येते, घाव बसत असताना, चटके खात असतानाच ती सुबक होत असते. घडवणाराही योग्य असला की कलाकृती कशी सुबक सुंदर बनते व कलाकृती तयार झाली की ती जनमानसांत डोळ्यांत भरते, सुंदर दिसू लागते असेच काहीसे घडले गेलेले श्री वसंत लडग्या गावंड ह्या उरण - कुंभारवाडा येथील चित्रशिल्पकारा विषयी माहिती करून घेऊया. आपण रोजच्या व्यवहारात चलनी नाणी व नोटा पाहत असतो. नोटा व नाण्यांवरची चित्रशिल्पे आपले लक्ष वेधून घेत असतात.

वी आर नॉट मेड फॉर ईच आदर - ५

विजुभाऊ ·

विनिता००२ 15/12/2018 - 10:31
साधी माणूसकी असलेला पती व्हायला ही नालायक ठरलो मी. >> खरेच आहे :( ह्याच कारणाने मला राम आवडत नाही. सीतेबरोबर तो पण राज्य भावाकडे सोपवून वनात गेला असता तर जास्त भावला असता.

खूप आवडली तुमची लेखनमाला. रामाचे एक पती म्हणून मन वाचताना अस्वस्थ वाटले. अनेकदा मनात येऊन गेलंय की सीतेने तिच्या वयक्तिक आणि रामाबरोबरच्या सहाजीवनाकडे कसं बघितलं असेल? तिच्या मनातले विचार माझ्या दृष्टिकोनातून लिहावेत असं कायम वाटतं. तुमची लेखनमाला वाचून तर ही इच्छा अजून प्रबळ झाली आहे.

खूप आवडली तुमची लेखनमाला. रामाचे एक पती म्हणून मन वाचताना अस्वस्थ वाटले. अनेकदा मनात येऊन गेलंय की सीतेने तिच्या वयक्तिक आणि रामाबरोबरच्या सहाजीवनाकडे कसं बघितलं असेल? तिच्या मनातले विचार माझ्या दृष्टिकोनातून लिहावेत असं कायम वाटतं. तुमची लेखनमाला वाचून तर ही इच्छा अजून प्रबळ झाली आहे.

मालविका 27/12/2018 - 20:34
अतिशय सुंदर अशी लेखमाला सगळे भाग वाचले आणि आवडलेहि . एका वेगळ्या दृष्टीने लिहिलेले मनाला फार भावले

विनिता००२ 15/12/2018 - 10:31
साधी माणूसकी असलेला पती व्हायला ही नालायक ठरलो मी. >> खरेच आहे :( ह्याच कारणाने मला राम आवडत नाही. सीतेबरोबर तो पण राज्य भावाकडे सोपवून वनात गेला असता तर जास्त भावला असता.

खूप आवडली तुमची लेखनमाला. रामाचे एक पती म्हणून मन वाचताना अस्वस्थ वाटले. अनेकदा मनात येऊन गेलंय की सीतेने तिच्या वयक्तिक आणि रामाबरोबरच्या सहाजीवनाकडे कसं बघितलं असेल? तिच्या मनातले विचार माझ्या दृष्टिकोनातून लिहावेत असं कायम वाटतं. तुमची लेखनमाला वाचून तर ही इच्छा अजून प्रबळ झाली आहे.

खूप आवडली तुमची लेखनमाला. रामाचे एक पती म्हणून मन वाचताना अस्वस्थ वाटले. अनेकदा मनात येऊन गेलंय की सीतेने तिच्या वयक्तिक आणि रामाबरोबरच्या सहाजीवनाकडे कसं बघितलं असेल? तिच्या मनातले विचार माझ्या दृष्टिकोनातून लिहावेत असं कायम वाटतं. तुमची लेखनमाला वाचून तर ही इच्छा अजून प्रबळ झाली आहे.

मालविका 27/12/2018 - 20:34
अतिशय सुंदर अशी लेखमाला सगळे भाग वाचले आणि आवडलेहि . एका वेगळ्या दृष्टीने लिहिलेले मनाला फार भावले
लक्ष्मण तुला सोडून आल्या नंतर त्याने तुला कुठे सोडले याची विचारपुसही मी केली नाही. मुद्दाम होऊनच. न जानो तुला भेटायचा मोह व्हायचा आणि आदर्श न्यायप्रिय राजा निश्चय विरघळायचा. माझ्या लौकीकाला बाध येईल असे काहीच करायचे नव्हते . "काल" हा सर्व दु:खांवर औषध ठरतो. मी अहोरात्र कामात बुडवून घेतले. गोशाळा , अश्वशाळा , गजशाळा, पणनव्यवस्था शस्त्रागार अद्ययावत करून घेतले. सुरक्षा दलांना मार्गदर्शन करु लागलो. एकच गोष्ट कटाक्षाने टाळली .ती म्हणजे न्यायदान....... मागील दुवा https://www.misalpav.com/node/43759
काळ गेला तसा मी अधीकच कामात बुडत गेलो.तुझ्याशिवाय जगण्याची सवय झाली.