मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा! ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक‌ आणि मस्ती की पाठशाला ✪ पानी‌ में शिरा और मस्त पोहा! ✪ अंजवेलमधलं भूताचं झाड… ✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच ✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या! ✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग ✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना ✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा ✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण ✪ सारखी तीच ती‌ संख्या कशी येतेय? ✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे ✪ मुलांचा स्वत: खेळण्याचा उत्साह आणि आनंद ✪ शिबिरातले खास टॉम अँड जेरी! ✪ मस्ती, खेळ, लढाई, टीम वर्क आणि

कारखान्याची गोष्ट

स्पा ·

स्वधर्म 26/10/2025 - 17:54
जबरदस्त जमली आहे कथा! अगदी धारपांची आठवण आली. हिरवा प्रकाश, खसपसता आवाज इ. असे असले तरी भयकथा या प्रकारावर तुमची पूर्ण पकड आहे असे वाटले. कुठेच एक वाक्यही अवास्तव वाटले नाही. थोड्या वेळासाठी त्या स्टेशन, कारखान्यात इ. गेल्यासारखे वाटले. अजून लिहाच!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

टर्मीनेटर 27/10/2025 - 12:25
ठाकुर्ली चे पॉवर हाऊस?
अगदी हेच विचारणार होतो... वर्णन वाचताना डोळ्यांसमोर ठाकुर्ली पश्चिमेचे जुने पॉवर हाऊस, त्यामागची खाडी, पूर्वेचे चोळे गाव आणि तिथले ब्रिटिश कालीन बारा बंगले, महिला समिती हायस्कुल ह्याच गोष्टी तरळू लागल्या होत्या! (आठवीत असताना आम्ही काही मित्रांनी आयुष्यातली पहिली सिगरेट आमच्या शाळेपासून सायकलवरून जायला जवळ असलेल्या ह्या 'पॉवर हाऊस'मध्येच ओढली होती 😀) ह्या ठिकाणी मालगाडीच्या वॅगन्स फोडून चालणारी लुटालूट आणि पॉवर हाऊस साठी प्रचंड प्रमाणावर येणाऱ्या कोळशाच्या तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या स्पर्धेतून ठाकुर्ली-डोंबिवलीत उदयास आलेल्या दोन टोळ्या आणि पुढे दोनेक दशके त्यांच्यात होणाऱ्या टोळीयुद्धात झालेल्या कित्येक हत्या अशा सर्व गोष्टीही ह्या कथेच्या निमित्ताने आठवल्या! कथा अर्थातच आवडली आहे 👍

In reply to by टर्मीनेटर

म्हात्रे आणि शेलार--नंतर त्यांच्या मनोमीलनाचाही कायतरी सोहळा झाला होता. मंचेकर वगैरे नंतर आले. १. ह्या पॉवर हाउसच्या पुढे पूर्वेला(ट्रॅकच्या दुसर्‍या बाजुला) दगडाची खाण होती. तिथुन काढलेल्या खडीचे ढीग करुन त्यावर नंबर टाकुन ठेवलेले असत पत्री पूलाच्या अलीकडे. मग ते वॅगनमध्ये भरुन नेत. २. चोळे गावातुन म्हशी ट्रॅक ओलांडुन खाडीकडे जात आंघोळीला जात, एक दोनदा गाडीखालीही आल्या होत्या ४-५. ३. जवळजवळ २००० साला पर्यंत ह्या पॉवर हाउसची वरची कमान आणि चिमणी आमच्या गच्चीच्या टाकीवरुन दिसायची.

निमी 27/10/2025 - 17:44
मस्त जमली आहे कथा.. पाटील काकांच्या तोंडून स्टोरी ऐकताना नकळत आम्हीही त्यांच्या त्या पार्टीतील श्रोते झालो इतके बेफाट लिखाण.

स्वधर्म 26/10/2025 - 17:54
जबरदस्त जमली आहे कथा! अगदी धारपांची आठवण आली. हिरवा प्रकाश, खसपसता आवाज इ. असे असले तरी भयकथा या प्रकारावर तुमची पूर्ण पकड आहे असे वाटले. कुठेच एक वाक्यही अवास्तव वाटले नाही. थोड्या वेळासाठी त्या स्टेशन, कारखान्यात इ. गेल्यासारखे वाटले. अजून लिहाच!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

टर्मीनेटर 27/10/2025 - 12:25
ठाकुर्ली चे पॉवर हाऊस?
अगदी हेच विचारणार होतो... वर्णन वाचताना डोळ्यांसमोर ठाकुर्ली पश्चिमेचे जुने पॉवर हाऊस, त्यामागची खाडी, पूर्वेचे चोळे गाव आणि तिथले ब्रिटिश कालीन बारा बंगले, महिला समिती हायस्कुल ह्याच गोष्टी तरळू लागल्या होत्या! (आठवीत असताना आम्ही काही मित्रांनी आयुष्यातली पहिली सिगरेट आमच्या शाळेपासून सायकलवरून जायला जवळ असलेल्या ह्या 'पॉवर हाऊस'मध्येच ओढली होती 😀) ह्या ठिकाणी मालगाडीच्या वॅगन्स फोडून चालणारी लुटालूट आणि पॉवर हाऊस साठी प्रचंड प्रमाणावर येणाऱ्या कोळशाच्या तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या स्पर्धेतून ठाकुर्ली-डोंबिवलीत उदयास आलेल्या दोन टोळ्या आणि पुढे दोनेक दशके त्यांच्यात होणाऱ्या टोळीयुद्धात झालेल्या कित्येक हत्या अशा सर्व गोष्टीही ह्या कथेच्या निमित्ताने आठवल्या! कथा अर्थातच आवडली आहे 👍

In reply to by टर्मीनेटर

म्हात्रे आणि शेलार--नंतर त्यांच्या मनोमीलनाचाही कायतरी सोहळा झाला होता. मंचेकर वगैरे नंतर आले. १. ह्या पॉवर हाउसच्या पुढे पूर्वेला(ट्रॅकच्या दुसर्‍या बाजुला) दगडाची खाण होती. तिथुन काढलेल्या खडीचे ढीग करुन त्यावर नंबर टाकुन ठेवलेले असत पत्री पूलाच्या अलीकडे. मग ते वॅगनमध्ये भरुन नेत. २. चोळे गावातुन म्हशी ट्रॅक ओलांडुन खाडीकडे जात आंघोळीला जात, एक दोनदा गाडीखालीही आल्या होत्या ४-५. ३. जवळजवळ २००० साला पर्यंत ह्या पॉवर हाउसची वरची कमान आणि चिमणी आमच्या गच्चीच्या टाकीवरुन दिसायची.

निमी 27/10/2025 - 17:44
मस्त जमली आहे कथा.. पाटील काकांच्या तोंडून स्टोरी ऐकताना नकळत आम्हीही त्यांच्या त्या पार्टीतील श्रोते झालो इतके बेफाट लिखाण.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नव्याने स्किम मध्ये उभ्या राहिलेल्या त्या अनेक इमारती असलेल्या सोसायटीची ती पहिलीच दिवाळी होती. शहरे भरली, मग उपनगरे ,आता त्याच्याही आत आत जाऊन निसर्गाच्या सानिध्यातल्या जाहिराती करुन नागर वस्ती उभी राहायला लागली. मुळची जंगले, शेते, पाणठळ जागा, मसणवाट, नुसत्याच्या रिकाम्या ओसाड जागा सगळे साफ झाले, उत्तुंग टाॅवर उभे राहीले, दुकाने, हाॅटेल्स,माॅल्स सगळीकडे झगमगाट आला, मूळच्या बुऱ्या वाईट निर्यास करणाऱ्या शक्तीच्या वरची ही दुनिया.

विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान

मार्गी ·

गामा पैलवान 11/10/2025 - 19:53
मार्गी, आवेग नियंत्रित करायची सवय असणे हाच खरा सुसंस्कृतपणा म्हणायला हवा. त्या अर्थाने 'विशेष' मुले/माणसे सुसंस्कृतच आहेत. कोणावर कसला प्रसंग येतो याची कल्पनाही करणं अशक्य आहे. श्री. तुषार नातूंनी इथे दिलीप नावाच्या एखा 'विशेष' व्यक्तीसंबंधी त्यांचा एक अनुभव लिहिला आहे ( भाग क्रमांक ७५ ) : https://tusharnatu2013.blogspot.com/2013/03/blog-post_5236.html दिलीप सुसंस्कृत नाही म्हणावं तर त्याची आई सुसंस्कृत म्हणावी का ? आणि मग तिचं शरीर ओरबाडणारा सिनियर सुसंस्कृत समजावा का ? कशाचा कशाला पत्ता लागंत नाही. काहीतरी खटकतंय, पण नेमका प्रश्न विचारता येत नाहीये. 'विशेष' व्यक्तीच्या लैंगिक गरजाही 'विशेष' असतात इतकंच म्हणू शकतो मी या घडीस. आ.न., -गा.पै.

मार्गी 12/10/2025 - 20:53
सर्वांना धन्यवाद! @ गामा पैलवान जी, ओहह. खूप वेगळी आणि सुन्न करणारी गोष्ट. तुम्ही शेवटी विचारलेला प्रश्न सार्थक आहे.

गामा पैलवान 11/10/2025 - 19:53
मार्गी, आवेग नियंत्रित करायची सवय असणे हाच खरा सुसंस्कृतपणा म्हणायला हवा. त्या अर्थाने 'विशेष' मुले/माणसे सुसंस्कृतच आहेत. कोणावर कसला प्रसंग येतो याची कल्पनाही करणं अशक्य आहे. श्री. तुषार नातूंनी इथे दिलीप नावाच्या एखा 'विशेष' व्यक्तीसंबंधी त्यांचा एक अनुभव लिहिला आहे ( भाग क्रमांक ७५ ) : https://tusharnatu2013.blogspot.com/2013/03/blog-post_5236.html दिलीप सुसंस्कृत नाही म्हणावं तर त्याची आई सुसंस्कृत म्हणावी का ? आणि मग तिचं शरीर ओरबाडणारा सिनियर सुसंस्कृत समजावा का ? कशाचा कशाला पत्ता लागंत नाही. काहीतरी खटकतंय, पण नेमका प्रश्न विचारता येत नाहीये. 'विशेष' व्यक्तीच्या लैंगिक गरजाही 'विशेष' असतात इतकंच म्हणू शकतो मी या घडीस. आ.न., -गा.पै.

मार्गी 12/10/2025 - 20:53
सर्वांना धन्यवाद! @ गामा पैलवान जी, ओहह. खूप वेगळी आणि सुन्न करणारी गोष्ट. तुम्ही शेवटी विचारलेला प्रश्न सार्थक आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान अतिशय आवश्यक विषयावर मोलाचं मार्गदर्शन ✪ लैंगिकता- आईच्या पोटात असल्यापासून ते मृत्युपर्यंत ✪ वी.स. पा. गे. समूहाची गोष्ट ✪ "सा. सू. आणि सू. न.!” ✪ “हम कुत्ते के लिए इतना करते हैं, बच्चे के लिए नही?” ✪ कार्यशाळेत रडणारा बाबा ✪ गरज स्वीकाराची व अप्रोप्रिएशनची ✪ ६५% इंटरनेट पॉर्नसाठी वापरलं जातं ✪ पाळी अडचण नाही, ती आली नाही तर अडचण ✪ संवेदनशीलता, सोबत आणि सपोर्ट सिस्टीम हवी ✪ प्रश्नांवर उपायही आहेत! नमस्कार. आज १० ऑक्टोबर- मानसिक आरोग्य जागरूकता दिवस. नुकतंच डॉ.

धूमकेतू C/2025 A6 (Lemmon) बघण्याचा रोमांच

मार्गी ·

सतत चार साडेचार महिने ढगाळ आकाशानंतर मोकळे आकाश पाहून बरे वाटले. लेखातले वर्णन सुरेख जमले आहे. आकाशाचा पटच डोळ्यांसमोर उभा राहिला. पण वर्णनाशी जुळणारे फोटो नसल्यामुळे खट्टू झालो. तरीही सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

मार्गी 12/10/2025 - 20:55
@ सुधीर कांदळकर सर, हो, खरं आहे. पण एस्ट्रो फोटोग्राफी खूपच वेगळी गोष्ट आहे. वेगळं डोमेन आहे. आणि धुमकेतूचा चांगला फोटो हवा असेल तर डीएसएलआर, ट्रॅकर असं सगळं हव. हे फोटो पाहा कसे वाटतात- अपडेट- धन्यवाद! अपडेट- दोन धूमकेतूंचं एकाच रात्री निरीक्षण अतिशय निरभ्र आकाशातला दीपोत्सव नमस्कार. मावळमधल्या अंजनवेल कृषि पर्यटनमध्ये एकाच रात्री‌ C/2025 R2 (SWAN) आणि C/2025 A6 (Lemmon) हे दोन धूमकेतू बघता आले. पाऊस गेल्यानंतरचं अतिशय निरभ्र आकाश. धनुराशीपासून श्रवण आणि थेट अभिजीत तार्‍यापर्यंत आकाशगंगेचा दुधाळ पट्टा दिसला. एका वेळेस तर देवयानी आकाशगंगा नुसत्या डोळ्यानी पुसटशी दिसत होती. कित्येक तारकागुच्छ बघता आले. त्याशिवाय इतरही कित्येक ऑब्जेक्ट बघता आले. हे फोटो नक्की पाहाल. 1: धनुराशीतील आकाशगंगेचा पट्टा 2: फाय ओफिउशी तार्‍यालगत C/2025 R2 (SWAN) धूमकेतू 3: श्रवण ते अभिजीत तार्‍याच्या परिसरातील आकाशगंगेचा पट्टा 4: व्याध, मृग आणि रोहिणी नक्षत्र 5. व्हिडिओ- धनुरास भागातील आकाशगंगेचा टाईमलॅप्स 6. व्हिडिओ- श्रवण- अभिजीत परिसरातील आकाशगंगेचा टाईमलॅप्स 7- 8: चंद्र धन्यवाद.

मार्गी 14/10/2025 - 16:43
नमस्कार. प्रोसेस केलेले फोटो अतिशय अविश्वसनीय आलेत! माझाच विश्वास बसत नाहीय. २० सेकंद एक्स्पोजरच्या ५० इमेजेस सीक्वेटरमध्ये स्टॅक केल्या. तेव्हा हे मिळालं- धन्यवाद.

सतत चार साडेचार महिने ढगाळ आकाशानंतर मोकळे आकाश पाहून बरे वाटले. लेखातले वर्णन सुरेख जमले आहे. आकाशाचा पटच डोळ्यांसमोर उभा राहिला. पण वर्णनाशी जुळणारे फोटो नसल्यामुळे खट्टू झालो. तरीही सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

मार्गी 12/10/2025 - 20:55
@ सुधीर कांदळकर सर, हो, खरं आहे. पण एस्ट्रो फोटोग्राफी खूपच वेगळी गोष्ट आहे. वेगळं डोमेन आहे. आणि धुमकेतूचा चांगला फोटो हवा असेल तर डीएसएलआर, ट्रॅकर असं सगळं हव. हे फोटो पाहा कसे वाटतात- अपडेट- धन्यवाद! अपडेट- दोन धूमकेतूंचं एकाच रात्री निरीक्षण अतिशय निरभ्र आकाशातला दीपोत्सव नमस्कार. मावळमधल्या अंजनवेल कृषि पर्यटनमध्ये एकाच रात्री‌ C/2025 R2 (SWAN) आणि C/2025 A6 (Lemmon) हे दोन धूमकेतू बघता आले. पाऊस गेल्यानंतरचं अतिशय निरभ्र आकाश. धनुराशीपासून श्रवण आणि थेट अभिजीत तार्‍यापर्यंत आकाशगंगेचा दुधाळ पट्टा दिसला. एका वेळेस तर देवयानी आकाशगंगा नुसत्या डोळ्यानी पुसटशी दिसत होती. कित्येक तारकागुच्छ बघता आले. त्याशिवाय इतरही कित्येक ऑब्जेक्ट बघता आले. हे फोटो नक्की पाहाल. 1: धनुराशीतील आकाशगंगेचा पट्टा 2: फाय ओफिउशी तार्‍यालगत C/2025 R2 (SWAN) धूमकेतू 3: श्रवण ते अभिजीत तार्‍याच्या परिसरातील आकाशगंगेचा पट्टा 4: व्याध, मृग आणि रोहिणी नक्षत्र 5. व्हिडिओ- धनुरास भागातील आकाशगंगेचा टाईमलॅप्स 6. व्हिडिओ- श्रवण- अभिजीत परिसरातील आकाशगंगेचा टाईमलॅप्स 7- 8: चंद्र धन्यवाद.

मार्गी 14/10/2025 - 16:43
नमस्कार. प्रोसेस केलेले फोटो अतिशय अविश्वसनीय आलेत! माझाच विश्वास बसत नाहीय. २० सेकंद एक्स्पोजरच्या ५० इमेजेस सीक्वेटरमध्ये स्टॅक केल्या. तेव्हा हे मिळालं- धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंजनवेलमधील निसर्गाचे नयनरम्य अविष्कार! ✪ दोन धूमकेतू सध्या छोट्या टेलिस्कोपने बघता येतात ✪ धूमकेतू C/2025 A6 (Lemmon)- १३९६ वर्षांनी भेटायला आलेला पाहुणा! ✪ सब्र का फल मिठा- अखेर झाले मोकळे आकाश! ✪ अंजनवेलमधला निसर्ग- ढग, पाऊस आणि दवाचा पाऊस ✪ निरव शांततेत ओढ्याची कोसळधार, नितळ आकाश आणि तारेच तारे ✪ सितारों की महफील में कर के इशारा ✪ धुक्याच्या दुलईत पहुडलेले पर्वत ✪ विविधरंगी फुलांचा बहर आणि सह्याद्रीची श्रीमंती ✪ अंजनवेलमध्ये धूमकेतू निरीक्षण सत्र आणि मुलांसाठी हिवाळी शिबिर नमस्कार.

पार्करचे पेन

युयुत्सु ·

हळव्या आठवणी. पार्कर्/शेफर्डची पेन्स लॉकरमध्ये ठेवणारे तेव्हा अनेकजण होते. सोन्याचा दागिना जपुन ठेवतात तशी ही पेन्स जपली जायची.

हृद्य आठवण. लहानपणी अशाच काही अनमोल वाटणार्‍या भेटवस्तू हरवल्याचा सल अजूनही वाटतो.

सविता००१ 07/10/2025 - 19:26
माझ्या बाबांचा छंद म्हणजे वेगवेगळी, वेगवेगळ्या देशांमधली पेन्स जमवणे. त्यामुळे तुम्ही वर फोटोत दिलं आहे, अगदी तसंच पेन मला चौथीत जेव्हा शाईचं पेन वापरायची परवानगी मिळाली तेव्हा बाबांनी दिलं होतं, दुसरं लालचुटुक शेफर चं. दहावीपर्यंत ही दोन्ही पेन्स मी वापरली. नंतर एका सरांनी मागितलं शेफर चं पेन, तेव्हा सरांना कसं नाही म्हणणार म्हणून मनातल्या मनात खूप चिडून, पण दिलं मी त्यांना. पार्कर चं आहे अजून. पण फारसं हल्ली वापरात नाहीये. मात्र बाबांची आठवण आहे ती. त्यामुळे अमूल्य आहे.

चौथा कोनाडा 08/10/2025 - 13:44
सुंदर अनुभव, सुंदर लिहिलंय ! मला ही एका आस्ट्रेलियन मित्राने शेफर फाऊंटन पेन भेट दिले होते, ते ही कॅलिग्राफीचे ... दोन चार वर्षे बरेच वापरले.. पण नंतर सुलेखनाची हौस ओस्सल्यावर वापरणे बंद झाले. माझा नातेवाईक अस्सलेल्या कलाविदद्यार्थ्याला भेट देऊन टाकले !

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र 09/10/2025 - 17:38
आसक्तीमुळे आवडीची वस्तू वापरात नसली तरी सोडवत नाही. तुम्ही आवडीची वस्तू योग्य व्यक्तीकडे पोहोचती केलीत, हे विशेष!

हळव्या आठवणी. पार्कर्/शेफर्डची पेन्स लॉकरमध्ये ठेवणारे तेव्हा अनेकजण होते. सोन्याचा दागिना जपुन ठेवतात तशी ही पेन्स जपली जायची.

हृद्य आठवण. लहानपणी अशाच काही अनमोल वाटणार्‍या भेटवस्तू हरवल्याचा सल अजूनही वाटतो.

सविता००१ 07/10/2025 - 19:26
माझ्या बाबांचा छंद म्हणजे वेगवेगळी, वेगवेगळ्या देशांमधली पेन्स जमवणे. त्यामुळे तुम्ही वर फोटोत दिलं आहे, अगदी तसंच पेन मला चौथीत जेव्हा शाईचं पेन वापरायची परवानगी मिळाली तेव्हा बाबांनी दिलं होतं, दुसरं लालचुटुक शेफर चं. दहावीपर्यंत ही दोन्ही पेन्स मी वापरली. नंतर एका सरांनी मागितलं शेफर चं पेन, तेव्हा सरांना कसं नाही म्हणणार म्हणून मनातल्या मनात खूप चिडून, पण दिलं मी त्यांना. पार्कर चं आहे अजून. पण फारसं हल्ली वापरात नाहीये. मात्र बाबांची आठवण आहे ती. त्यामुळे अमूल्य आहे.

चौथा कोनाडा 08/10/2025 - 13:44
सुंदर अनुभव, सुंदर लिहिलंय ! मला ही एका आस्ट्रेलियन मित्राने शेफर फाऊंटन पेन भेट दिले होते, ते ही कॅलिग्राफीचे ... दोन चार वर्षे बरेच वापरले.. पण नंतर सुलेखनाची हौस ओस्सल्यावर वापरणे बंद झाले. माझा नातेवाईक अस्सलेल्या कलाविदद्यार्थ्याला भेट देऊन टाकले !

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र 09/10/2025 - 17:38
आसक्तीमुळे आवडीची वस्तू वापरात नसली तरी सोडवत नाही. तुम्ही आवडीची वस्तू योग्य व्यक्तीकडे पोहोचती केलीत, हे विशेष!
लेखनविषय:
लेखनप्रकार
 पार्करचे पेन ====== -राजीव उपाध्ये (एप्रिल २०२४) मी दूसरीत असताना माझा सख्खा मामा अमेरीकेला शिक्षणासाठी गेला. तिकडे गेल्यावर त्याने आपले आईवडील आणि बहीणींसाठी १ली भेट म्हणून पार्कर-४५ ची ४ शाईची पेनं पाठवली होती. भावाने पाठवलेल्या या १ल्या भेटीचे माझ्या आईला भयानक अप्रूप होतं. आई त्या पेनला कुणाला हात लावू द्यायची नाही. मला तर नाहीच नाही. एकदा-दोनदा चोरून मी ते हाताळले होते. तेव्हा त्यांची चकाकी, नीबचा गुळगुळीतपणा, पेन हातात धरल्यावर वाटलेला भारीपणा या भावना माझ्या मनात खोलवर रूतून बसल्या.

दशावतार - आठवणींची साठवण

चिमी ·

चौथा कोनाडा 26/09/2025 - 15:16
व्वा मस्त लेख ! गुरू ठाकुरांचा डॉ मस्तच आहे. दशावतार निमित्ताने डॉक्टर मामा आणि त्यांचा दवाखाना हे स्फुट आवडले. आनंद देणारी अशी आठवण ! त्या काळचे डॉ पैश्या पेक्षा माणुसकी ला महत्व देत .... आता सर्वच बदलले आहे. कालाय तस्मै नम:

In reply to by अनामिक सदस्य

कांदा लिंबू 03/10/2025 - 00:50
तिसगाव, चाळिसगाव, अशी अजून काही नावात सन्ख्या असलेली गावान्ची नावे आहेत का?
एकगाव https://maps.app.goo.gl/yyXrn8aaYPNS8CkH9 दुगाव https://maps.app.goo.gl/PMnfN2yk835fVkiQ6 तीगाव https://maps.app.goo.gl/MxQNgJ1GPwKbWVFa6 चारगाव https://maps.app.goo.gl/rSvUgUWiQdJfDcMd9 पाचगाव https://maps.app.goo.gl/e1BB25Svreh9op7VA सातगाव https://maps.app.goo.gl/KjAyddQBUpPm7ZZg9 आठगाव https://maps.app.goo.gl/yjpmcSEuSgq4t8tu5 दहागाव https://maps.app.goo.gl/rTJKCEywCYUnCe376 तीसगाव https://maps.app.goo.gl/TLb2hMiBR6NYtmw9A चाळीसगाव https://maps.app.goo.gl/kyTemXcfh72V2VEm7 शेगाव https://maps.app.goo.gl/Fi15FF4xUES2fNH86

स्वधर्म 30/09/2025 - 19:21
साडे सतरा नळी - हडपसर जवळ चौफुला - पुणे सोलापूर रोड पाचवा मैल - सांगली ते पलूस रस्त्यावर

चौथा कोनाडा 26/09/2025 - 15:16
व्वा मस्त लेख ! गुरू ठाकुरांचा डॉ मस्तच आहे. दशावतार निमित्ताने डॉक्टर मामा आणि त्यांचा दवाखाना हे स्फुट आवडले. आनंद देणारी अशी आठवण ! त्या काळचे डॉ पैश्या पेक्षा माणुसकी ला महत्व देत .... आता सर्वच बदलले आहे. कालाय तस्मै नम:

In reply to by अनामिक सदस्य

कांदा लिंबू 03/10/2025 - 00:50
तिसगाव, चाळिसगाव, अशी अजून काही नावात सन्ख्या असलेली गावान्ची नावे आहेत का?
एकगाव https://maps.app.goo.gl/yyXrn8aaYPNS8CkH9 दुगाव https://maps.app.goo.gl/PMnfN2yk835fVkiQ6 तीगाव https://maps.app.goo.gl/MxQNgJ1GPwKbWVFa6 चारगाव https://maps.app.goo.gl/rSvUgUWiQdJfDcMd9 पाचगाव https://maps.app.goo.gl/e1BB25Svreh9op7VA सातगाव https://maps.app.goo.gl/KjAyddQBUpPm7ZZg9 आठगाव https://maps.app.goo.gl/yjpmcSEuSgq4t8tu5 दहागाव https://maps.app.goo.gl/rTJKCEywCYUnCe376 तीसगाव https://maps.app.goo.gl/TLb2hMiBR6NYtmw9A चाळीसगाव https://maps.app.goo.gl/kyTemXcfh72V2VEm7 शेगाव https://maps.app.goo.gl/Fi15FF4xUES2fNH86

स्वधर्म 30/09/2025 - 19:21
साडे सतरा नळी - हडपसर जवळ चौफुला - पुणे सोलापूर रोड पाचवा मैल - सांगली ते पलूस रस्त्यावर
लेखनविषय:
लेखनप्रकार
||श्री कातळोबा प्रसन्न|| ढिशक्लेमर – हा दशावतारचा review नाही. फक्त काही आठवणींची साठवण. शनिवारी दुपारी घरातली सगळी कामं आवरली आणि बहिणीला call केला - ‘ए वैदू, उद्या दशावतार बघायला जायचं का?’ “हो चल ना, जाऊ की, मी येऊ शकते.” आमच्या बहिणाबाई काहीही आढेवेढे न घेता, अगदी पहिल्या झटक्यात सिनेमा बघायला यायला तयार झाल्या हा माझ्यासाठी अगदी सुखद धक्का होता. म्हणलं मॅडमचा मूड बदलण्याआधी पटकन तिकीट काढून घेऊ. तिकीट book केले आणि facebook उघडले. एव्हाना दशावतारचे reviews यायला लागले होते. एक-एक review वाचून मला अगदी तळ्यात – मळ्यात होत होतं.

गावाची ख्याती

विजुभाऊ ·

सौन्दर्य 25/09/2025 - 00:05
खूप वर्षांपूर्वी सिमला-कुलु-मनालीच्या ट्रीपला निघालो होतो. आम्ही एकूण चार कुटुंबे, एकूण सदस्य १५ -१६ जण होतो. ट्रीपच्या दरम्यान अनेक लहान - मोठ्या ढाब्यांवर जेवलो, कित्येक वेळा प्रत्येकाने वेगवेगळी ऑर्डर दिली, परुंतु पैसे देताना तोंडी घेतलेली ऑर्डर, ढाब्यावरचा मुलगा तोंडीच गल्ल्यावरच्या माणसाला सांगायचा व आश्चर्य म्हणजे कधीच आमच्याकडून जास्त पैसे, अगदी चुकीने देखील घेतले गेले नाहीत . हीच कथा मध्यप्रदेशची. राजस्थानची टूर मात्र फारच त्रासदायक ठरली होती, पावलो पावली फसवेगिरी अनुभवास आली.

सौन्दर्य 25/09/2025 - 00:05
खूप वर्षांपूर्वी सिमला-कुलु-मनालीच्या ट्रीपला निघालो होतो. आम्ही एकूण चार कुटुंबे, एकूण सदस्य १५ -१६ जण होतो. ट्रीपच्या दरम्यान अनेक लहान - मोठ्या ढाब्यांवर जेवलो, कित्येक वेळा प्रत्येकाने वेगवेगळी ऑर्डर दिली, परुंतु पैसे देताना तोंडी घेतलेली ऑर्डर, ढाब्यावरचा मुलगा तोंडीच गल्ल्यावरच्या माणसाला सांगायचा व आश्चर्य म्हणजे कधीच आमच्याकडून जास्त पैसे, अगदी चुकीने देखील घेतले गेले नाहीत . हीच कथा मध्यप्रदेशची. राजस्थानची टूर मात्र फारच त्रासदायक ठरली होती, पावलो पावली फसवेगिरी अनुभवास आली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
परवा इथे विले पार्ल्यात गाण्यातल्या मित्रासोबत एका रजवाडी चहाच्या दुकानात चहा प्यायलो. सोबत काही बिस्किटे ही खाल्ली.

छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.

कर्नलतपस्वी ·

खूपच खतरनाक लिहिला आहे कर्नल साहेब. श्राद्धाचा स्वयंपाक ही एक स्वतंत्र पाककलेतील कला आहे. पण दुर्दैवाने या सर्व पदार्थांना श्राद्धाचे लेबल चिकटल्यामुळे अन्यवेळीस कधीच केल्या जात नाही त्या गोष्टी. मला स्वतःला तांदळाची खीर, डाळीचे वडे हे दोन्हीही फार आवडते पण शेवटचे कधी खाल्लेले ते आठवतही नाही आता. कथा छान आहे. मात्र पालकांनी मुलाला मारल हे वाचून वाटले. मृत्यू अंत्येष्टी श्राद्ध इत्यादी सर्व धार्मिक संकल्पनातून तत्वज्ञान पूर्णपणे विस्मरणात गेले असल्यामुळे लोकांना ह्यातील गमक कळतच नाही असो. विषयांतर नको. लिहित रहा

विवेकपटाईत 15/09/2025 - 17:36
उत्तर भारतात तांदूळाची खीर केंव्हाही करतात. आम्ही श्राद्ध पक्षात आणि तिथी असेल त्या दिवशी ही म्हणजे वर्षातून चार पाच वेळा तरी खीर होतेच.

कथेचं वर्तुळ चांगलं पूर्ण झालंय, पण जे आईने केलं तेच मुलाने तरी नव्हतं करायला पाहिजे, पण राग आणि दुःखाच्या भरात कशीही वागतात माणसे.

धाड धाड वाचत शेवटपर्यंत आलो आणि शेवटच्या वाक्याला घशात आवंढा दाटला. बरेचदा बाहेरचा किवा दुसरा कुठला राग घरात मुलांवर निघतो पण पुढे काही वर्षांनी ते आठवले तरी नकोसे होते. असो. कथा आवडली.

तोच आता मोठा झालायं. आजही मला भेटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न चिन्ह आजही मला दिसते. त्याची आई लहानपणीच न कळत्या वयात गेली. कशी गेली,केव्हां गेली या बद्दल कुणीच काही सांगत नाही. त्याला जाणून घ्यायची खुप इच्छा आहे. लहानपणी मनावर विपरित परिणाम होईल म्हणून सांगीतले नाही,आता त्याच्याच मनाने आईची निर्माण केलेल्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून कुणी सांगत नाही. प्रश्नाची पुनरावृत्ती एवढाच कथेचा गाभा आहे. सत्य अनुभव,मलाही बरेच दिवस सतावत होता. आज बाहेर पडला. सर्व वाचक ,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिसादात लिहिलंय. दुर्दैवाने त्या गोष्टीचा साक्षीदार असल्याने तो माझ्या कडे आशेने बघतो पण न तो स्पष्ट विचारू शकतो न मी बोलू शकतो.

श्वेता२४ 16/09/2025 - 18:30
हळवी करणारी कथा.मी जेमतेम ८ वर्षाची होते. मलाही तांदळाची खीर व उडदाचे वडे खूप आवडतात. लहानपणी भर पंक्तीत मीहि मस्त झालेत ग आजी म्हणताच आई, आजी व मोठी बहीण खाउ की गिळु नजरेनं पाहत होत्या. मला काहीच कळेना. आजोबा शांतपणे म्हणाले...श्राद्धाच्या जेवणाला छान म्हणायचं नसतं. दु:खाचे जेवण असतं ते. माझी आई व तुझी पणजी देवाघरी गेली होती आज. मग काय झाले ते कळलं. ....असो. तुमचे लेखन वाचून वाटले...मी नशीबवान निघीले.. कुणी बदडलं नाही...काळ आला होता पण...

In reply to by श्वेता२४

खरे आहे. काही चांगल्या जुन्या परंपरा माणूस विसरत चाललाय. दुखवटा काढणे एक पद्धत आहे. चौदाव्याला ज्याने अंतिम संस्कार केला त्याला नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची. लहान मुलांना कळत नसते. निरागस अबोध असतात. काहीही विचारतात. कालच माझी छोटी नात विचारत होती सावत्र म्हणजे काय?

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 24/09/2025 - 09:21
नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची.
हे सर्व, आणि भोजन बेत वगैरे या सर्वांचा उद्देश "आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत" याहीपेक्षा "आता नेहमीचे आयुष्य सुरू करा. कायम दुखवटा पाळत राहण्यात अर्थ नाही.." असा अधिक आहे. दुःखात सहभागी आहोत हे तर आहेच. पण पुढचे अधिक महत्वाचे.

कथा छान आहे, मला श्राद्ध वगैरेच्या ठिकाणी जेवायला आवडत नाही. दुखी वातावरन असते त्यात जेवायचे? पण लोक तिथेही आग्रह करतात, पळूनही जाता येत नाही आणी नकारही देता येत नाही. :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इतर कुठल्याही वेळी गेला नाहीत तरी चालेल पण मरणदारी आणी तोरणदारी जरूर जावे.या पाठिमागे मोठा उद्देश आहे. दोन्ही ठिकाणी मानसिक, शारिरीक, भावनिक मदतीची गरज असते व समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तीचे कर्तव्य समजले जायचे. आता आशी वेळ आली आहे की स्वताचे कलेवर स्वताच खांद्यावर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावे लागेल की काय वाटते...... इतका माणूस एकटा होत चाललाय. पटलं तर बघा. नऊशे लोकांच्या सोसायटीत जवळचे नातेवाईक सोडून नऊ लोक सुद्धा जमा होत नाहीत.

निनाद 17/09/2025 - 16:24
या जेवणाला दु:खाचे वातावरण असू नये असे आमच्या गुरूजींनी एकदा मला व्यवस्थित पणे समजावून दिले. त्या नंतर माझे गैरसमज दूर झाले. श्राद्धाच्या वेळी पितरे येतात आणि जेवणार्‍यांच्या रुपाने (अन्न) ग्रहण करतात आणि वासनेतून सुटतात यावेळी पितरे आपल्याला आशिर्वाद देतात. जसे देव महत्त्वाचे तशी पितरे पण महत्त्वाची आहेत. कोणत्याही वडिलांना आणि आजोबांना आपल्या मुला नातवाचे वाईट व्हावे असे वाटत नाही. आपल्या वंशाचा विस्तार व्हावा प्रगती व्हावी हीच भावना असते. त्यामुळे श्राद्धाच्या जेवणास नि:संकोचपणे आणि अगत्याने जावे. पितरां विषयी सुयोग्य भाव मनात आणावा त्यांना योग्य ती गति मिळावी यासाठी प्रार्थना करावी. त्यांचे आशिर्वाद मागावेत. आणि मनापासून जेवण करावे. त्यातच आपले आणि पितरांचे कल्याण आहे. आपल्या रुपाने कोण जेऊन जाईल हे आपल्याला माहित नसते. आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या फलानुसार ते घडते. असे नसते ते तर आपल्या पुर्वाजांनी या परंपरा, विधी आणलेच नसते.

In reply to by निनाद

गामा पैलवान 20/09/2025 - 20:00
निनाद, तुमच्या या संदेशाशी शंभर टक्के सहमत आहे. माणूस मेला तरी तो पुढल्या लोकात जिवंतच असतो. पोराबाळांना बडवायचा फुकट राडा केला की पितर दु:खी होतात. पितर तृप्त होणारेत यांतच आनंद मानून श्राद्धाचे जेवण आनंदानेच करावे. आ.न., -गा.पै.

अतिशय संतुलित आणी व्यवहार्य प्रतिसाद. संस्कार,श्राद्ध इत्यादी समाज व्यवस्था होती काही प्रमाणात आजही आहे. संगणकाचे उद्योग, प्रशिक्षण वर्ग काढताना सुद्धा पुजा पाठ करूनच सुरुवात करतात. अनेक संतानी ,माउली,तुकोबाराय, एकनाथ, कबीरदास इत्यादींनी कर्मकांडावर ताशेरे ओढले असले तरी ते या पाठमागची मुळ भावनेचा आदरच करताना दिसले आहेत. उदाहरणार्थ, बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥ जित्या माय बापा न घालिती अन्न | मेल्या प्रेतावर करिती पिंडदान || पहा पहा संसाराचा कैसा आचारु | जिता अबोला मा मेल्या उच्चारू || जित्या मायबापा न करिती नमन | मेल्या मागे करिती मस्तक वपन || जित्या मायबापा धड गोड नाही | श्राद्धी तळण-मळण परवडी पाही || जिंदा बाप ना पुजे,मरे बाद पुजवाय मुठ्ठीभर चावल दे के कौवे को बाप बनवाय वरील संत वचने आजच्या समाज व्यवहारावर टिका केली आहे . काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला. असो,कालाय तस्मै नमा:

In reply to by कर्नलतपस्वी

गामा पैलवान 20/09/2025 - 22:23
कर्नलतपस्वी,
काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला.
सहमत आहे. यांतला काही म्हणजे कम्युनिस्ट. त्यांना श्राद्धविधी बंद पाडायचे आहेत. देवांच्या मूर्तींवरील मर्यादांचा उफराटा अर्थ सिख विकी वर आढळून येतो. संत नामदेव विठ्ठलाच्या मूर्तीस भावपूर्ण आळवायचे. त्यांच्या तोंडी बघा मूर्तीनिषिद्ध संवाद टाकलेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.sikhiwiki.org/index.php/Bhagat_Namdev_and_Idol_Worship लगेच खाली गुरु ग्रंथसाहिब मधील अवतरण दिलं आहे. त्यात मूर्तीपूजेचा धिक्कार आजीबात केलेला दिसंत नाही. दैवी वचनांचा विपरीत अर्थ काढणे हा घोर अधर्म आहे. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 23/09/2025 - 11:33
श्राद्ध म्हणजे ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला प्रेम होतं त्या व्यक्तीची श्रद्धेने आठवण काढणे. हा समारंभ दुःखाचा का समजतात हे समजले नाही. उलट दहाव्याला किंवा तेराव्याला गोडाचे जेवण केले जाते याचा मूळ हेतू आता दुःख बाजूला ठेवून व्यवहाराला सुरवात करा आयुष्य हा एक सण आहे आणि आता तोंड गोड करून हा सण साजरा करा असे धर्मशास्त्र सांगते. मृत्यू हे अटळ सत्य आहे. दोन दिवसापूर्वी माझा मामा (वय वर्षे ८७) निवर्तला. पण गेले वर्षभर तो अन्थरुणावर बेशुद्धावस्थेत खिळून होता. आता केवळ अस्तित्व संपले म्हणून तुम्हाला दुःख होणे हे साहजिक आहे परंतु हे दुःख किती कुरवाळत बसायचे ? तो गेला म्हणजे त्याचा प्राण मुक्त झाला म्हणून आनंद का करू नये? बहुसंख्य वेळेस लोक काय म्हणतील याचा विचार करून दुःखाचा बाजार मांडला जातो. पंजाबात "चौथ"करतात म्हणजे चौथ्या दिवशी सर्व जण गोडाचे जेवण करून व्यवहाराला लागतात. त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. माझे वडील ८६ व्या वर्षी मेंदूत रक्तस्त्रावाने गेले. उत्तम स्थितीत असलेला मेंदू एक तासात निकामी झाला नि सहा दिवसात सर्व उपचार करूनही सर्व संपले. लोकांच्या दृष्टीने ८६ वय होते म्हणजे गेले ते ठीक आहे. आपण आमच्या दृष्टीने आयुष्यभराचा आधार गेला पोरके झाल्याची भावना आली. हे लोकांना कसे आणि काय समजणार? अकाली निधन झाले तर अत्यंत जवळच्या माणसांना होणारे दुःख सुद्धा त्यांचे स्वतःचे असते. जरा लांबची माणसे सुद्धा हळहळ व्यक्त करून काम सुरु करतात मग दुःख कुरवाळत बसून राहणे हे कशासाठी?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आबा, अंतिम संस्कार हा प्रत्येक धर्मात प्रतिपादन केलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या धर्मशास्त्रानुसार हे कार्य करतात. हिन्दू धर्मशास्त्रानुसार गरूड पुराण व इतर धर्मग्रंथात याचे सविस्तर वर्णन लिहून ठेवले आहे. कर्मकांडावर शास्त्रीय आधार कदाचित नसेल पण भावनिक नक्कीच आहे.

चित्रगुप्त 24/09/2025 - 08:09
मी अनेकांचे मृत्यू बघितलेले आहेत. त्यापैकी अगदी सगळ्यात दोन-तीन दिवसातच बायको/नवरा/ मुले/ नातेवाईक/ मित्र वगैरे अगदी 'नॉर्मल' झालेले आहेत. कुणी भेटायला आले की तेवढ्यापुरता उमाळा येतो. आतल्या खोलीत गेल्यावर तो लगेच ओसरतो, आणि हे सगळे अगदी नैसर्गिक आणि आवश्यकच आहे. वर्षश्राद्ध वगैरे तर खूप काळानंतर होत असते. हिंदु संस्कृतीत प्रत्येक घटनेला 'उत्सव' म्हणून साजरा करण्याची परंपरा खूपच चांगली आहे. प्रसंग कोणताही असो, 'आग्रहाने' जेवायला घालणे, यात जो जिव्हाळा असतो, तो बुफे मधे गर्दीत घुसून आपले आपणच डिशमधे घ्यायचे, गर्दीत कुठेतरी उभ्या उभ्या जेवायचे आणि निघून जायचे, यात मला तरी अजिबात अनुभवाला येत नाही.

वेळ आणी विस्मरण हे बहुतेक दुखांवरचे रामबाण उपाय आहे. मृत्यूनंतर आयुष्य पूर्वपदावर येणे ही जगरहाटी. परंतू असामायीक मृत्यू हा सर्वात जास्त दु:खद व बराच काळ स्मरणात रहाते. विशाल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

रामकृष्ण ही आले गेले त्याविना जग काय ओसची पडले? कुणी सदोदीत सूतक धरीले ? मग काय अटकले मज शिवाय? जन पळभर म्हणतील हायहाय मी जाता राहील कार्य काय?

खूपच खतरनाक लिहिला आहे कर्नल साहेब. श्राद्धाचा स्वयंपाक ही एक स्वतंत्र पाककलेतील कला आहे. पण दुर्दैवाने या सर्व पदार्थांना श्राद्धाचे लेबल चिकटल्यामुळे अन्यवेळीस कधीच केल्या जात नाही त्या गोष्टी. मला स्वतःला तांदळाची खीर, डाळीचे वडे हे दोन्हीही फार आवडते पण शेवटचे कधी खाल्लेले ते आठवतही नाही आता. कथा छान आहे. मात्र पालकांनी मुलाला मारल हे वाचून वाटले. मृत्यू अंत्येष्टी श्राद्ध इत्यादी सर्व धार्मिक संकल्पनातून तत्वज्ञान पूर्णपणे विस्मरणात गेले असल्यामुळे लोकांना ह्यातील गमक कळतच नाही असो. विषयांतर नको. लिहित रहा

विवेकपटाईत 15/09/2025 - 17:36
उत्तर भारतात तांदूळाची खीर केंव्हाही करतात. आम्ही श्राद्ध पक्षात आणि तिथी असेल त्या दिवशी ही म्हणजे वर्षातून चार पाच वेळा तरी खीर होतेच.

कथेचं वर्तुळ चांगलं पूर्ण झालंय, पण जे आईने केलं तेच मुलाने तरी नव्हतं करायला पाहिजे, पण राग आणि दुःखाच्या भरात कशीही वागतात माणसे.

धाड धाड वाचत शेवटपर्यंत आलो आणि शेवटच्या वाक्याला घशात आवंढा दाटला. बरेचदा बाहेरचा किवा दुसरा कुठला राग घरात मुलांवर निघतो पण पुढे काही वर्षांनी ते आठवले तरी नकोसे होते. असो. कथा आवडली.

तोच आता मोठा झालायं. आजही मला भेटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न चिन्ह आजही मला दिसते. त्याची आई लहानपणीच न कळत्या वयात गेली. कशी गेली,केव्हां गेली या बद्दल कुणीच काही सांगत नाही. त्याला जाणून घ्यायची खुप इच्छा आहे. लहानपणी मनावर विपरित परिणाम होईल म्हणून सांगीतले नाही,आता त्याच्याच मनाने आईची निर्माण केलेल्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून कुणी सांगत नाही. प्रश्नाची पुनरावृत्ती एवढाच कथेचा गाभा आहे. सत्य अनुभव,मलाही बरेच दिवस सतावत होता. आज बाहेर पडला. सर्व वाचक ,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिसादात लिहिलंय. दुर्दैवाने त्या गोष्टीचा साक्षीदार असल्याने तो माझ्या कडे आशेने बघतो पण न तो स्पष्ट विचारू शकतो न मी बोलू शकतो.

श्वेता२४ 16/09/2025 - 18:30
हळवी करणारी कथा.मी जेमतेम ८ वर्षाची होते. मलाही तांदळाची खीर व उडदाचे वडे खूप आवडतात. लहानपणी भर पंक्तीत मीहि मस्त झालेत ग आजी म्हणताच आई, आजी व मोठी बहीण खाउ की गिळु नजरेनं पाहत होत्या. मला काहीच कळेना. आजोबा शांतपणे म्हणाले...श्राद्धाच्या जेवणाला छान म्हणायचं नसतं. दु:खाचे जेवण असतं ते. माझी आई व तुझी पणजी देवाघरी गेली होती आज. मग काय झाले ते कळलं. ....असो. तुमचे लेखन वाचून वाटले...मी नशीबवान निघीले.. कुणी बदडलं नाही...काळ आला होता पण...

In reply to by श्वेता२४

खरे आहे. काही चांगल्या जुन्या परंपरा माणूस विसरत चाललाय. दुखवटा काढणे एक पद्धत आहे. चौदाव्याला ज्याने अंतिम संस्कार केला त्याला नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची. लहान मुलांना कळत नसते. निरागस अबोध असतात. काहीही विचारतात. कालच माझी छोटी नात विचारत होती सावत्र म्हणजे काय?

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 24/09/2025 - 09:21
नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची.
हे सर्व, आणि भोजन बेत वगैरे या सर्वांचा उद्देश "आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत" याहीपेक्षा "आता नेहमीचे आयुष्य सुरू करा. कायम दुखवटा पाळत राहण्यात अर्थ नाही.." असा अधिक आहे. दुःखात सहभागी आहोत हे तर आहेच. पण पुढचे अधिक महत्वाचे.

कथा छान आहे, मला श्राद्ध वगैरेच्या ठिकाणी जेवायला आवडत नाही. दुखी वातावरन असते त्यात जेवायचे? पण लोक तिथेही आग्रह करतात, पळूनही जाता येत नाही आणी नकारही देता येत नाही. :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इतर कुठल्याही वेळी गेला नाहीत तरी चालेल पण मरणदारी आणी तोरणदारी जरूर जावे.या पाठिमागे मोठा उद्देश आहे. दोन्ही ठिकाणी मानसिक, शारिरीक, भावनिक मदतीची गरज असते व समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तीचे कर्तव्य समजले जायचे. आता आशी वेळ आली आहे की स्वताचे कलेवर स्वताच खांद्यावर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावे लागेल की काय वाटते...... इतका माणूस एकटा होत चाललाय. पटलं तर बघा. नऊशे लोकांच्या सोसायटीत जवळचे नातेवाईक सोडून नऊ लोक सुद्धा जमा होत नाहीत.

निनाद 17/09/2025 - 16:24
या जेवणाला दु:खाचे वातावरण असू नये असे आमच्या गुरूजींनी एकदा मला व्यवस्थित पणे समजावून दिले. त्या नंतर माझे गैरसमज दूर झाले. श्राद्धाच्या वेळी पितरे येतात आणि जेवणार्‍यांच्या रुपाने (अन्न) ग्रहण करतात आणि वासनेतून सुटतात यावेळी पितरे आपल्याला आशिर्वाद देतात. जसे देव महत्त्वाचे तशी पितरे पण महत्त्वाची आहेत. कोणत्याही वडिलांना आणि आजोबांना आपल्या मुला नातवाचे वाईट व्हावे असे वाटत नाही. आपल्या वंशाचा विस्तार व्हावा प्रगती व्हावी हीच भावना असते. त्यामुळे श्राद्धाच्या जेवणास नि:संकोचपणे आणि अगत्याने जावे. पितरां विषयी सुयोग्य भाव मनात आणावा त्यांना योग्य ती गति मिळावी यासाठी प्रार्थना करावी. त्यांचे आशिर्वाद मागावेत. आणि मनापासून जेवण करावे. त्यातच आपले आणि पितरांचे कल्याण आहे. आपल्या रुपाने कोण जेऊन जाईल हे आपल्याला माहित नसते. आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या फलानुसार ते घडते. असे नसते ते तर आपल्या पुर्वाजांनी या परंपरा, विधी आणलेच नसते.

In reply to by निनाद

गामा पैलवान 20/09/2025 - 20:00
निनाद, तुमच्या या संदेशाशी शंभर टक्के सहमत आहे. माणूस मेला तरी तो पुढल्या लोकात जिवंतच असतो. पोराबाळांना बडवायचा फुकट राडा केला की पितर दु:खी होतात. पितर तृप्त होणारेत यांतच आनंद मानून श्राद्धाचे जेवण आनंदानेच करावे. आ.न., -गा.पै.

अतिशय संतुलित आणी व्यवहार्य प्रतिसाद. संस्कार,श्राद्ध इत्यादी समाज व्यवस्था होती काही प्रमाणात आजही आहे. संगणकाचे उद्योग, प्रशिक्षण वर्ग काढताना सुद्धा पुजा पाठ करूनच सुरुवात करतात. अनेक संतानी ,माउली,तुकोबाराय, एकनाथ, कबीरदास इत्यादींनी कर्मकांडावर ताशेरे ओढले असले तरी ते या पाठमागची मुळ भावनेचा आदरच करताना दिसले आहेत. उदाहरणार्थ, बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥ जित्या माय बापा न घालिती अन्न | मेल्या प्रेतावर करिती पिंडदान || पहा पहा संसाराचा कैसा आचारु | जिता अबोला मा मेल्या उच्चारू || जित्या मायबापा न करिती नमन | मेल्या मागे करिती मस्तक वपन || जित्या मायबापा धड गोड नाही | श्राद्धी तळण-मळण परवडी पाही || जिंदा बाप ना पुजे,मरे बाद पुजवाय मुठ्ठीभर चावल दे के कौवे को बाप बनवाय वरील संत वचने आजच्या समाज व्यवहारावर टिका केली आहे . काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला. असो,कालाय तस्मै नमा:

In reply to by कर्नलतपस्वी

गामा पैलवान 20/09/2025 - 22:23
कर्नलतपस्वी,
काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला.
सहमत आहे. यांतला काही म्हणजे कम्युनिस्ट. त्यांना श्राद्धविधी बंद पाडायचे आहेत. देवांच्या मूर्तींवरील मर्यादांचा उफराटा अर्थ सिख विकी वर आढळून येतो. संत नामदेव विठ्ठलाच्या मूर्तीस भावपूर्ण आळवायचे. त्यांच्या तोंडी बघा मूर्तीनिषिद्ध संवाद टाकलेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.sikhiwiki.org/index.php/Bhagat_Namdev_and_Idol_Worship लगेच खाली गुरु ग्रंथसाहिब मधील अवतरण दिलं आहे. त्यात मूर्तीपूजेचा धिक्कार आजीबात केलेला दिसंत नाही. दैवी वचनांचा विपरीत अर्थ काढणे हा घोर अधर्म आहे. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 23/09/2025 - 11:33
श्राद्ध म्हणजे ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला प्रेम होतं त्या व्यक्तीची श्रद्धेने आठवण काढणे. हा समारंभ दुःखाचा का समजतात हे समजले नाही. उलट दहाव्याला किंवा तेराव्याला गोडाचे जेवण केले जाते याचा मूळ हेतू आता दुःख बाजूला ठेवून व्यवहाराला सुरवात करा आयुष्य हा एक सण आहे आणि आता तोंड गोड करून हा सण साजरा करा असे धर्मशास्त्र सांगते. मृत्यू हे अटळ सत्य आहे. दोन दिवसापूर्वी माझा मामा (वय वर्षे ८७) निवर्तला. पण गेले वर्षभर तो अन्थरुणावर बेशुद्धावस्थेत खिळून होता. आता केवळ अस्तित्व संपले म्हणून तुम्हाला दुःख होणे हे साहजिक आहे परंतु हे दुःख किती कुरवाळत बसायचे ? तो गेला म्हणजे त्याचा प्राण मुक्त झाला म्हणून आनंद का करू नये? बहुसंख्य वेळेस लोक काय म्हणतील याचा विचार करून दुःखाचा बाजार मांडला जातो. पंजाबात "चौथ"करतात म्हणजे चौथ्या दिवशी सर्व जण गोडाचे जेवण करून व्यवहाराला लागतात. त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. माझे वडील ८६ व्या वर्षी मेंदूत रक्तस्त्रावाने गेले. उत्तम स्थितीत असलेला मेंदू एक तासात निकामी झाला नि सहा दिवसात सर्व उपचार करूनही सर्व संपले. लोकांच्या दृष्टीने ८६ वय होते म्हणजे गेले ते ठीक आहे. आपण आमच्या दृष्टीने आयुष्यभराचा आधार गेला पोरके झाल्याची भावना आली. हे लोकांना कसे आणि काय समजणार? अकाली निधन झाले तर अत्यंत जवळच्या माणसांना होणारे दुःख सुद्धा त्यांचे स्वतःचे असते. जरा लांबची माणसे सुद्धा हळहळ व्यक्त करून काम सुरु करतात मग दुःख कुरवाळत बसून राहणे हे कशासाठी?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आबा, अंतिम संस्कार हा प्रत्येक धर्मात प्रतिपादन केलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या धर्मशास्त्रानुसार हे कार्य करतात. हिन्दू धर्मशास्त्रानुसार गरूड पुराण व इतर धर्मग्रंथात याचे सविस्तर वर्णन लिहून ठेवले आहे. कर्मकांडावर शास्त्रीय आधार कदाचित नसेल पण भावनिक नक्कीच आहे.

चित्रगुप्त 24/09/2025 - 08:09
मी अनेकांचे मृत्यू बघितलेले आहेत. त्यापैकी अगदी सगळ्यात दोन-तीन दिवसातच बायको/नवरा/ मुले/ नातेवाईक/ मित्र वगैरे अगदी 'नॉर्मल' झालेले आहेत. कुणी भेटायला आले की तेवढ्यापुरता उमाळा येतो. आतल्या खोलीत गेल्यावर तो लगेच ओसरतो, आणि हे सगळे अगदी नैसर्गिक आणि आवश्यकच आहे. वर्षश्राद्ध वगैरे तर खूप काळानंतर होत असते. हिंदु संस्कृतीत प्रत्येक घटनेला 'उत्सव' म्हणून साजरा करण्याची परंपरा खूपच चांगली आहे. प्रसंग कोणताही असो, 'आग्रहाने' जेवायला घालणे, यात जो जिव्हाळा असतो, तो बुफे मधे गर्दीत घुसून आपले आपणच डिशमधे घ्यायचे, गर्दीत कुठेतरी उभ्या उभ्या जेवायचे आणि निघून जायचे, यात मला तरी अजिबात अनुभवाला येत नाही.

वेळ आणी विस्मरण हे बहुतेक दुखांवरचे रामबाण उपाय आहे. मृत्यूनंतर आयुष्य पूर्वपदावर येणे ही जगरहाटी. परंतू असामायीक मृत्यू हा सर्वात जास्त दु:खद व बराच काळ स्मरणात रहाते. विशाल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

रामकृष्ण ही आले गेले त्याविना जग काय ओसची पडले? कुणी सदोदीत सूतक धरीले ? मग काय अटकले मज शिवाय? जन पळभर म्हणतील हायहाय मी जाता राहील कार्य काय?
लेखनविषय:
लेखनप्रकार
छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते. तो-आई,तांदळाची खीर कर ना! "हात मेल्या दळभद्री कुठला!" वडील दुसर्‍या गावी नोकरीवर होते.सुट्टीवर येताना रातराणीचा अपघात झाला. मोठा मुलगा म्हणून जे काही सांगितलं ते करत गेला. "बाई,आज आमच्या घरी चौदावा आहे,मी शाळेत येवू शकणार नाही". न सांगता घरी राहीला असता तरी कुणी काही म्हणले नसते. तांदळाची खीर वाढताना आईचा बांध फुटला. भर पंक्तीत त्याला बदडला. लहान होता तरी मोठे व्हावे लागले. उद्ध्वस्त घडी बसवायला अर्धे आयुष्य गेले. अचानक,म्हातारी आई गेली. तेरावा झाला,कोपर्‍यात बसून होता.

द्रष्टादृश्यदर्शन

प्रसाद गोडबोले ·

Prakashputra 28/09/2025 - 11:43
# स्वान्तःसुखाय अर्थात इथे कोणालाही काहीही पटवुन देण्याचा उद्देश नाही. हे केवळ स्वतःच्या सुखाकरिता आहे , मजेकरिता आहे , आनंदाकरिता आहे. >> गोडबोले साहेब, जर तुम्ही स्वान्तःसुखाय लिहिताय, तर इथे का पोस्ट करता ? मी जेंव्हा स्वान्तःसुखाय लिहितो, तेंव्हा फक्त लिहितो, कुठेच टाकत नाही. स्वतः लिहिलेले दुसऱ्यांनी वाचावे असे वाटणे यात काहीच चुकीचे नाही. समाज असाच पुढे जातो.

Prakashputra 28/09/2025 - 11:43
# स्वान्तःसुखाय अर्थात इथे कोणालाही काहीही पटवुन देण्याचा उद्देश नाही. हे केवळ स्वतःच्या सुखाकरिता आहे , मजेकरिता आहे , आनंदाकरिता आहे. >> गोडबोले साहेब, जर तुम्ही स्वान्तःसुखाय लिहिताय, तर इथे का पोस्ट करता ? मी जेंव्हा स्वान्तःसुखाय लिहितो, तेंव्हा फक्त लिहितो, कुठेच टाकत नाही. स्वतः लिहिलेले दुसऱ्यांनी वाचावे असे वाटणे यात काहीच चुकीचे नाही. समाज असाच पुढे जातो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
द्रष्टादृश्यदर्शन ________________________ #सनातनी मनुवादी लेखन अर्थात ज्या सनातन ज्ञानाच्या, आकलनाच्या रक्षणाकरिता , जतन करण्याकरिता वर्णाश्रम धर्माची व्यवस्था भगवंताने घडवली त्या विषयाशी संबंधित. # स्वान्तःसुखाय अर्थात इथे कोणालाही काहीही पटवुन देण्याचा उद्देश नाही. हे केवळ स्वतःच्या सुखाकरिता आहे , मजेकरिता आहे , आनंदाकरिता आहे. ________________________ साधारण संध्याकाळची सात साडेसातची वेळ असावी. सप्तर्षीगडावरुन खाली उतरत होतो . आज कसे कोण जाणे ध्यानाला बसलो ते इतके खोल गेलो कि स्थलकालाचे भानच राहिले नाही. आता मात्र अंधार पडायला लागला होता. काहीही स्पष्ट दिसेनासे झालेले होते.

हिंदुत्ववादी आणि उजवे

उपयोजक ·

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अभ्या.. 10/09/2025 - 19:02
हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन. कीतीची पैज मेहेंदळे सर? . मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.

In reply to by अभ्या..

अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द पेरले नी एका अशिक्षित अडाणचोट नेत्याबद्दल खरे बोलले की त्याचे अंधभक्त अंगावर सुटतील, मग सेंचुरी कुठेच नाही गेली! :)

In reply to by नावातकायआहे

अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. 11/09/2025 - 18:46
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पश्चीम बंगाल मधे अजिबात मतचोरी नाही तसेच अडवणूक आयोग उत्तम काम करत आहे. तिथे हि तक्रार नाही. :-) स्वगतः धागा ऊठत नाहीये.

In reply to by नावातकायआहे

जितेंद्र आव्हाडांच्या मतदार संघातही नाही झाली म्हणे, अगदी बारीक लक्ष ठेऊन होते, अडवणूक आयोगाच्या हालचालींवर.

In reply to by नावातकायआहे

विवेकपटाईत 22/09/2025 - 16:28
शिक्षित नेत्याला अडाणी म्हणणरे निश्चित महाविद्वान श्रेणीत येतात. ही व्यक्तीगत द्वेषाची पराकाष्ठा आहे. बाकी शिक्षित असाल तर देशाची प्रगति दिसेल. आयकर अडीच लाखापासून 12 लक्ष झालेला दिसेल. एक्साइज विक्री कर सहित अनेक स्थानीय कर इत्यादि जे बजेट मध्ये दरवर्षी वाढत होते आता अर्ध्याहून कमी झाले आहे. बाकी पुढील दहावर्ष तरी मोदी किंवा योगी सहन करावे लागेल.

In reply to by अभ्या..

अभ्या.. 22/09/2025 - 15:54
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स. माझा हा एकविसावा. दहा बारा दिवस झाले की आता. . काय शिकायचे ह्यातून? मज्जा :)

स्वधर्म 10/09/2025 - 20:06
तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ काय आहे? की या तुमच्या मनातल्या कल्पना आहेत? मी सहज उजव्यांची व्याख्या पाहिली: the section of a political party or system that advocates free enterprise and private ownership, and typically favours socially traditional ideas; the conservative group or section: मला उजव्यांबाबतचे तुमचे १ ते ३ मुद्दे फारसे पटले नाहीत. विशेषतः विकासाबाबतचे. उजवे म्हणजे विकासवादी नसून समाजातल्या खालच्या स्तराकडे बघून धोरणे न ठरवता प्रस्थापित समाज, जात व समूहांनाच फायदा होईल अशी धोरणे ठरवणारे असे वाटते. विकासवादी कोणीही असू शकतो. कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच,

In reply to by स्वधर्म

उपयोजक 10/09/2025 - 20:48
हे माझे निरीक्षण आहे. भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांबद्दलचे. डावे विकासवादी असते तर केंद्रात सलग ३ वेळा भाजप आली नसती.

In reply to by उपयोजक

स्वधर्म 11/09/2025 - 16:53
आपल्या देशातील मतदारांचे देव-धर्मावरील प्रेम (राममंदीर, वेगवेगळ्या गावांची नांवे हिंदू करणे इ.) आणि तर्कशुध्द विचार न करता, भावनेच्या आहारी जाऊन आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती ही कारणे आहेत. विकास हा काही फार आधिक दराने झालाय असे नाही, उलट महागाई खूप जास्त प्रमाणात वाढली आहे भाजपच्या शासनकाळात. पण असे वस्तुनिष्ठ विचार करणारे मतदार कमी व जय श्रीराम वाले जास्त, त्यामुळे...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 11/09/2025 - 17:10
आपल्या समाजाची वृत्ती कशी आहे याचा. असा श्रध्दाळू, आपल्याला खरंच काय हवे आहे याचा विचार न करता देव-धर्मामागे फरपटत जाणार्‍या गर्दीने बनलेला समाज असेल तर उजवे काहीही बोलून सत्तेत येणारच. लालबागच्या राजावरील चर्चा >>> लोक लाखोंच्या संखेने गर्दी करतात. त्यामुळे अशा संस्था शेफारल्या आहेत. अशी असंख्य गणपतीची स्थापना करणारी मंडळे असतील पण लालबागलाच येणारे चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकारणी, देशाचे गृहमंत्री यामुळे अशा मंडळाना एक वलय प्राप्त होतं. आपण साध्या भोळ्या आणि फकीर माणसांना अशा चमचमाटाचं फार आकर्षण असतं. आपण त्यातले एक होऊ पाहतो तेव्हा ते पदाधिकारी आपल्या मानगुटाला धरुन ढकलून देतात पण श्रद्धेपोटी या सगळ्या लाथळ्या सहन करतो. आपण स्वत: हून ही गर्दी करतो. ही गर्दी अशीच पुढे वाढत राहणार.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 22/09/2025 - 16:38
उजवे समजाच्या खालच्या स्तरांच्या लोकांची आर्थिक प्रगति व्हावी या कडे विशेष लक्ष देतात. भारताच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य उतरले आहे. देशातील 50 टक्के गरीब जनतेपाशी बँक अकाऊंट नव्हते. त्यांची सबसिडी इत्यादि दलाल खाऊन जायचे. डीबीटी मुलेसरकारला साडे तीन कोटी लक्ष रुपयांची बचत झाली आणि सबसिडी खर्‍या लोकांना मिळाली. जे मोदींनी सर्वांचे बँक खाते उघडले. शाळेची स्कॉलरशिप सर्व अनुदान आणि शेतकर्‍यांना ही एफसीआय सरल खात्यात पैसे देऊ लागली. - खाद्य सब्सिडी: ₹1.85 लाख करोड़ की बचत - MGNREGS: ₹42,534 करोड़ की बचत - PM-KISAN: ₹22,106 करोड़ की बचत शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.

In reply to by नावातकायआहे

अभ्या.. 23/09/2025 - 16:40
हा पंचविसावा, धाग्यासाठी नाही, हे असले दिवे आहेत त्यांच्यासाठी. शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली. मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती. आता वस्तूस्थिती. ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा. शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा. बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत. आता आकड्यांचा मोट्ठेपणा. लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त. ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त. 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले ह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने. जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली गोल्ड लोन घेणार्‍या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्‍या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्‍यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का? . वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?

उपयोजक 10/09/2025 - 20:56
कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच, करतात की पण सोबतच ते अल्पसंख्यकांचे लांगुलचालन , हिंदू धर्माची निंदा , हिंदू धर्माला कमी लेखणे हे सुद्धा करतात.

शेखर काळे 11/09/2025 - 18:42
उजवे हे विकासाविरूध्द, परंपरा जपणारे, प्रतिगामी समजले जायचे. डावे, समाजवादी, पुरोगामी, परंपरा तोडुन समाज नवनिर्मीती करणार होतेे. हा तुम्ही मांडलेला बदल कधी झाला ?

उपयोजक 12/09/2025 - 18:37
ओली शासन नेपाळात नवतरुणांनी पळवून लावले. पुन्हा हिंदूराष्ट्र करा म्हणताहेत. म्हणजे राष्ट्र हिंदू असणे आणि कम्युनिस्ट असणे या दोन्हीत हिंदुराष्ट्र असणे अधिक लाभदायी आहे असे नेपाळच्या नवतरुणाईला वाटत आहे.

In reply to by उपयोजक

निनाद 14/09/2025 - 15:40
नेपाळमध्ये २००६ साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर आणि २००८ मध्ये देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित झाल्यानंतर, राजकीय स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती. मात्र, मागील १७ वर्षांत नेपाळमध्ये १३ पेक्षा जास्त सरकारे बदलली. या सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा, कम्युनिस्ट सरकारांवरचा विश्वास उडाला आहे. कम्युनिस्ट सरकारांवर भ्रष्टाचार, कुशासन आणि परकीय शक्तींच्या (विशेषतः चीनच्या) प्रभावाखाली असल्याचा आरोप केला जातो. जनतेला असे वाटते की राजकीय नेत्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता वापरली आणि देशाचा विकास थांबला. राजेशाही आणि हिंदू राष्ट्र असताना देशात अधिक स्थिरता आणि शिस्त होती! नेपाळमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र ही ओळख त्यांच्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारल्यानंतर देशात परदेशी संस्थांनी केलेल्या धार्मिक धर्मांतरण घुसखोरीबद्दल वाढती चिंता व्यक्त केली जात आहे. काही अहवालानुसार, तुर्की आणि इतर काही देशांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर नेपाळमधील गरीब आणि अनाथ मुलांना कुराण शिकवण्यासाठी केला जात आहे, ज्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही भीती तरुण हिंदू पिढीला त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोका वाटत आहे, ज्यामुळे ते पुन्हा हिंदू राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.

रामचंद्र 12/09/2025 - 21:46
चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र प्रदेशातील विकासाला गती मिळाली यावर बहुतेक सर्वांचीच सहमती असावी. त्या धर्तीवर त्रिपुरा, प. बंगाल आणि केरळ या राज्यांत दीर्घकाळ कम्युनिस्ट सत्ताकालात असा लक्षणीय विकास झाला का, नसल्यास त्याची कारणे काय असावीत, कोणी सांगेल काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अभ्या.. 10/09/2025 - 19:02
हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन. कीतीची पैज मेहेंदळे सर? . मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.

In reply to by अभ्या..

अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द पेरले नी एका अशिक्षित अडाणचोट नेत्याबद्दल खरे बोलले की त्याचे अंधभक्त अंगावर सुटतील, मग सेंचुरी कुठेच नाही गेली! :)

In reply to by नावातकायआहे

अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. 11/09/2025 - 18:46
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पश्चीम बंगाल मधे अजिबात मतचोरी नाही तसेच अडवणूक आयोग उत्तम काम करत आहे. तिथे हि तक्रार नाही. :-) स्वगतः धागा ऊठत नाहीये.

In reply to by नावातकायआहे

जितेंद्र आव्हाडांच्या मतदार संघातही नाही झाली म्हणे, अगदी बारीक लक्ष ठेऊन होते, अडवणूक आयोगाच्या हालचालींवर.

In reply to by नावातकायआहे

विवेकपटाईत 22/09/2025 - 16:28
शिक्षित नेत्याला अडाणी म्हणणरे निश्चित महाविद्वान श्रेणीत येतात. ही व्यक्तीगत द्वेषाची पराकाष्ठा आहे. बाकी शिक्षित असाल तर देशाची प्रगति दिसेल. आयकर अडीच लाखापासून 12 लक्ष झालेला दिसेल. एक्साइज विक्री कर सहित अनेक स्थानीय कर इत्यादि जे बजेट मध्ये दरवर्षी वाढत होते आता अर्ध्याहून कमी झाले आहे. बाकी पुढील दहावर्ष तरी मोदी किंवा योगी सहन करावे लागेल.

In reply to by अभ्या..

अभ्या.. 22/09/2025 - 15:54
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स. माझा हा एकविसावा. दहा बारा दिवस झाले की आता. . काय शिकायचे ह्यातून? मज्जा :)

स्वधर्म 10/09/2025 - 20:06
तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ काय आहे? की या तुमच्या मनातल्या कल्पना आहेत? मी सहज उजव्यांची व्याख्या पाहिली: the section of a political party or system that advocates free enterprise and private ownership, and typically favours socially traditional ideas; the conservative group or section: मला उजव्यांबाबतचे तुमचे १ ते ३ मुद्दे फारसे पटले नाहीत. विशेषतः विकासाबाबतचे. उजवे म्हणजे विकासवादी नसून समाजातल्या खालच्या स्तराकडे बघून धोरणे न ठरवता प्रस्थापित समाज, जात व समूहांनाच फायदा होईल अशी धोरणे ठरवणारे असे वाटते. विकासवादी कोणीही असू शकतो. कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच,

In reply to by स्वधर्म

उपयोजक 10/09/2025 - 20:48
हे माझे निरीक्षण आहे. भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांबद्दलचे. डावे विकासवादी असते तर केंद्रात सलग ३ वेळा भाजप आली नसती.

In reply to by उपयोजक

स्वधर्म 11/09/2025 - 16:53
आपल्या देशातील मतदारांचे देव-धर्मावरील प्रेम (राममंदीर, वेगवेगळ्या गावांची नांवे हिंदू करणे इ.) आणि तर्कशुध्द विचार न करता, भावनेच्या आहारी जाऊन आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती ही कारणे आहेत. विकास हा काही फार आधिक दराने झालाय असे नाही, उलट महागाई खूप जास्त प्रमाणात वाढली आहे भाजपच्या शासनकाळात. पण असे वस्तुनिष्ठ विचार करणारे मतदार कमी व जय श्रीराम वाले जास्त, त्यामुळे...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 11/09/2025 - 17:10
आपल्या समाजाची वृत्ती कशी आहे याचा. असा श्रध्दाळू, आपल्याला खरंच काय हवे आहे याचा विचार न करता देव-धर्मामागे फरपटत जाणार्‍या गर्दीने बनलेला समाज असेल तर उजवे काहीही बोलून सत्तेत येणारच. लालबागच्या राजावरील चर्चा >>> लोक लाखोंच्या संखेने गर्दी करतात. त्यामुळे अशा संस्था शेफारल्या आहेत. अशी असंख्य गणपतीची स्थापना करणारी मंडळे असतील पण लालबागलाच येणारे चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकारणी, देशाचे गृहमंत्री यामुळे अशा मंडळाना एक वलय प्राप्त होतं. आपण साध्या भोळ्या आणि फकीर माणसांना अशा चमचमाटाचं फार आकर्षण असतं. आपण त्यातले एक होऊ पाहतो तेव्हा ते पदाधिकारी आपल्या मानगुटाला धरुन ढकलून देतात पण श्रद्धेपोटी या सगळ्या लाथळ्या सहन करतो. आपण स्वत: हून ही गर्दी करतो. ही गर्दी अशीच पुढे वाढत राहणार.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 22/09/2025 - 16:38
उजवे समजाच्या खालच्या स्तरांच्या लोकांची आर्थिक प्रगति व्हावी या कडे विशेष लक्ष देतात. भारताच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य उतरले आहे. देशातील 50 टक्के गरीब जनतेपाशी बँक अकाऊंट नव्हते. त्यांची सबसिडी इत्यादि दलाल खाऊन जायचे. डीबीटी मुलेसरकारला साडे तीन कोटी लक्ष रुपयांची बचत झाली आणि सबसिडी खर्‍या लोकांना मिळाली. जे मोदींनी सर्वांचे बँक खाते उघडले. शाळेची स्कॉलरशिप सर्व अनुदान आणि शेतकर्‍यांना ही एफसीआय सरल खात्यात पैसे देऊ लागली. - खाद्य सब्सिडी: ₹1.85 लाख करोड़ की बचत - MGNREGS: ₹42,534 करोड़ की बचत - PM-KISAN: ₹22,106 करोड़ की बचत शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.

In reply to by नावातकायआहे

अभ्या.. 23/09/2025 - 16:40
हा पंचविसावा, धाग्यासाठी नाही, हे असले दिवे आहेत त्यांच्यासाठी. शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली. मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती. आता वस्तूस्थिती. ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा. शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा. बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत. आता आकड्यांचा मोट्ठेपणा. लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त. ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त. 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले ह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने. जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली गोल्ड लोन घेणार्‍या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्‍या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्‍यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का? . वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?

उपयोजक 10/09/2025 - 20:56
कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच, करतात की पण सोबतच ते अल्पसंख्यकांचे लांगुलचालन , हिंदू धर्माची निंदा , हिंदू धर्माला कमी लेखणे हे सुद्धा करतात.

शेखर काळे 11/09/2025 - 18:42
उजवे हे विकासाविरूध्द, परंपरा जपणारे, प्रतिगामी समजले जायचे. डावे, समाजवादी, पुरोगामी, परंपरा तोडुन समाज नवनिर्मीती करणार होतेे. हा तुम्ही मांडलेला बदल कधी झाला ?

उपयोजक 12/09/2025 - 18:37
ओली शासन नेपाळात नवतरुणांनी पळवून लावले. पुन्हा हिंदूराष्ट्र करा म्हणताहेत. म्हणजे राष्ट्र हिंदू असणे आणि कम्युनिस्ट असणे या दोन्हीत हिंदुराष्ट्र असणे अधिक लाभदायी आहे असे नेपाळच्या नवतरुणाईला वाटत आहे.

In reply to by उपयोजक

निनाद 14/09/2025 - 15:40
नेपाळमध्ये २००६ साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर आणि २००८ मध्ये देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित झाल्यानंतर, राजकीय स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती. मात्र, मागील १७ वर्षांत नेपाळमध्ये १३ पेक्षा जास्त सरकारे बदलली. या सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा, कम्युनिस्ट सरकारांवरचा विश्वास उडाला आहे. कम्युनिस्ट सरकारांवर भ्रष्टाचार, कुशासन आणि परकीय शक्तींच्या (विशेषतः चीनच्या) प्रभावाखाली असल्याचा आरोप केला जातो. जनतेला असे वाटते की राजकीय नेत्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता वापरली आणि देशाचा विकास थांबला. राजेशाही आणि हिंदू राष्ट्र असताना देशात अधिक स्थिरता आणि शिस्त होती! नेपाळमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र ही ओळख त्यांच्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारल्यानंतर देशात परदेशी संस्थांनी केलेल्या धार्मिक धर्मांतरण घुसखोरीबद्दल वाढती चिंता व्यक्त केली जात आहे. काही अहवालानुसार, तुर्की आणि इतर काही देशांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर नेपाळमधील गरीब आणि अनाथ मुलांना कुराण शिकवण्यासाठी केला जात आहे, ज्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही भीती तरुण हिंदू पिढीला त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोका वाटत आहे, ज्यामुळे ते पुन्हा हिंदू राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.

रामचंद्र 12/09/2025 - 21:46
चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र प्रदेशातील विकासाला गती मिळाली यावर बहुतेक सर्वांचीच सहमती असावी. त्या धर्तीवर त्रिपुरा, प. बंगाल आणि केरळ या राज्यांत दीर्घकाळ कम्युनिस्ट सत्ताकालात असा लक्षणीय विकास झाला का, नसल्यास त्याची कारणे काय असावीत, कोणी सांगेल काय?
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात. आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय? १) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात. २) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात. ३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत.