मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कल्पद्रुमाचिये तळी(ऐसी अक्षरे ३२)

Bhakti ·

निनाद 16/09/2025 - 15:11
फारच थोडक्यात मांडला आहे विषय. विस्तार आवडला असता. शेवट तर अगदीच त्रोटक आहे. तेथे विस्तार हवाच हवा.

In reply to by निनाद

Bhakti 16/09/2025 - 15:44
धन्यवाद,ह्या सर्व गोष्टींची ओळख माझ्यासाठी खूप नवी अनोखी होती.यातील प्रत्येक मुद्द्यांवर मोठे अभ्यासपूर्ण लेख मालिका होईल असे हे विषय आहेत.तरीही अजून बरेच मुद्दे मांडायला हवे होते हे मान्य आहे. हो कैलास लेणं आणि गीतेचा अठरावा अध्याय ज्ञानेश्वरांची रूपक रचना नक्कीच वाचली पाहिजे, अप्रतिम!!!

निनाद 16/09/2025 - 15:11
फारच थोडक्यात मांडला आहे विषय. विस्तार आवडला असता. शेवट तर अगदीच त्रोटक आहे. तेथे विस्तार हवाच हवा.

In reply to by निनाद

Bhakti 16/09/2025 - 15:44
धन्यवाद,ह्या सर्व गोष्टींची ओळख माझ्यासाठी खूप नवी अनोखी होती.यातील प्रत्येक मुद्द्यांवर मोठे अभ्यासपूर्ण लेख मालिका होईल असे हे विषय आहेत.तरीही अजून बरेच मुद्दे मांडायला हवे होते हे मान्य आहे. हो कैलास लेणं आणि गीतेचा अठरावा अध्याय ज्ञानेश्वरांची रूपक रचना नक्कीच वाचली पाहिजे, अप्रतिम!!!
लेखनविषय:
१ कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे दिसते सुनीळ तेज गे मज पाहता वेणु वेदध्वनि नाद । उमटताली सहज गे बाईजे ।। ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही.

देव आणि धर्माचे चेताविज्ञान

युयुत्सु ·

निपा 26/08/2025 - 18:51
नास्तिक वर्तुळात या विषयावर सामान्यपणे चर्चा केली जाते. जर सामान्य मानवी लोकसंख्या श्रद्धेशिवाय जगू शकत नसेल, तर मग विरुद्ध दृष्टिकोन मांडणे आणि त्याचा प्रचार करणे योग्य आहे का - की जग देवाशिवाय आहे? मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.

युयुत्सु 27/08/2025 - 07:08
श्री० निपा मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.> "जगात देव नाही" हे कितीही सत्य असले तरी श्रद्धाळूंचा जगण्याचा आधार काढून घेण्याने समस्या गंभीर व्हायची शक्यताच जास्त. लोकांच्या श्रद्धांमुळे त्यांचे शोषण होत असेल तर त्याची जाणीव करून देणे फक्त योग्य आहे, असे मला वाटते. श्रद्धा अतार्किक आहेत, हे गळी उतरवल्याने एखादी व्यक्ती मुक्त किंवा ताकदवान (एम्पॉवर्ड) होइलच असे नाही कारण विवेकाचे वाटप निसर्ग सर्वाना समान करत नाही.

मूकवाचक 27/08/2025 - 17:47
स्थळ, काळ आणि परिस्थितीचा ज्यांच्या श्रद्धावान किंवा अश्रद्ध असण्यावर मुळीच परिणाम होत नाही असे लोक विरळेच असतात. तळ्यात मळ्यात करणारे/ संभ्रमित वृत्तीचे/ गतानुगतिक असल्याने वरवर पाहता सश्रद्ध भासणारे किंवा जातीयवाद/ व्यक्तिगत वैफल्य/ धार्मिक बुरख्याआडून जवळच्या नातलगांकडून छळवाद सहन करावा लागल्याने विद्रोही वृत्तीला कवटाळून बसलेले बहुसंख्येने आहेत. भलेही अशा प्रयत्नांना कुणी कवडीची किंमत देत नसेल, तरीही यातली सश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांना आपल्या फेव्हरिट बुवा, बापू किंवा पंथाच्या नादी लावण्यात तर अश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांचे प्रबोधन(!) करण्यात आपले समाधान शोधत राहतात. गतानुगतिक असल्याने श्रद्धेला कवटाळून बसलेले विवेकहीन असतात आणि उपरोक्त कारणामुळे अश्रद्ध झालेले मात्र विवेकी असतात असे मानण्याची गरज नाही. विपरीत परिस्थितीला तोंड देताना कितीही विवेकहीन असला तरीही वैचारीक कडवेपणा (मग तो श्रद्धा असो, तथाकथित विद्रोह असो, आणखी काही असो) एखाद्याच्या कामी येत असेल, तर त्याचे समर्थन करू नये, विरोध देखील करू नये, परिस्थिती निवळून त्या व्यक्तीचा विवेक जागा व्हावा अशी प्रार्थना करावी असे माझे मत झाले आहे. असो.

स्वधर्म 27/08/2025 - 19:02
देव ही उपयुक्त संकल्पना असून ज्याच्या त्याच्या परिपक्वतेप्रमाणे, विचारक्षमतेप्रमाणे तिचा उपयोग ठरतो. तथापि ती सत्य आहे किंवा कसे ते अज्ञात आहे. ही बातमी या बाबतीत रोचक आहे. 8 सितंबर को देह त्याग कर वैकुंठ जाएंगे… 20 लोगों के फैसले से हड़कंप! पुलिस और तहसीलदार ने लगाई दौड़

निपा 26/08/2025 - 18:51
नास्तिक वर्तुळात या विषयावर सामान्यपणे चर्चा केली जाते. जर सामान्य मानवी लोकसंख्या श्रद्धेशिवाय जगू शकत नसेल, तर मग विरुद्ध दृष्टिकोन मांडणे आणि त्याचा प्रचार करणे योग्य आहे का - की जग देवाशिवाय आहे? मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.

युयुत्सु 27/08/2025 - 07:08
श्री० निपा मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.> "जगात देव नाही" हे कितीही सत्य असले तरी श्रद्धाळूंचा जगण्याचा आधार काढून घेण्याने समस्या गंभीर व्हायची शक्यताच जास्त. लोकांच्या श्रद्धांमुळे त्यांचे शोषण होत असेल तर त्याची जाणीव करून देणे फक्त योग्य आहे, असे मला वाटते. श्रद्धा अतार्किक आहेत, हे गळी उतरवल्याने एखादी व्यक्ती मुक्त किंवा ताकदवान (एम्पॉवर्ड) होइलच असे नाही कारण विवेकाचे वाटप निसर्ग सर्वाना समान करत नाही.

मूकवाचक 27/08/2025 - 17:47
स्थळ, काळ आणि परिस्थितीचा ज्यांच्या श्रद्धावान किंवा अश्रद्ध असण्यावर मुळीच परिणाम होत नाही असे लोक विरळेच असतात. तळ्यात मळ्यात करणारे/ संभ्रमित वृत्तीचे/ गतानुगतिक असल्याने वरवर पाहता सश्रद्ध भासणारे किंवा जातीयवाद/ व्यक्तिगत वैफल्य/ धार्मिक बुरख्याआडून जवळच्या नातलगांकडून छळवाद सहन करावा लागल्याने विद्रोही वृत्तीला कवटाळून बसलेले बहुसंख्येने आहेत. भलेही अशा प्रयत्नांना कुणी कवडीची किंमत देत नसेल, तरीही यातली सश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांना आपल्या फेव्हरिट बुवा, बापू किंवा पंथाच्या नादी लावण्यात तर अश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांचे प्रबोधन(!) करण्यात आपले समाधान शोधत राहतात. गतानुगतिक असल्याने श्रद्धेला कवटाळून बसलेले विवेकहीन असतात आणि उपरोक्त कारणामुळे अश्रद्ध झालेले मात्र विवेकी असतात असे मानण्याची गरज नाही. विपरीत परिस्थितीला तोंड देताना कितीही विवेकहीन असला तरीही वैचारीक कडवेपणा (मग तो श्रद्धा असो, तथाकथित विद्रोह असो, आणखी काही असो) एखाद्याच्या कामी येत असेल, तर त्याचे समर्थन करू नये, विरोध देखील करू नये, परिस्थिती निवळून त्या व्यक्तीचा विवेक जागा व्हावा अशी प्रार्थना करावी असे माझे मत झाले आहे. असो.

स्वधर्म 27/08/2025 - 19:02
देव ही उपयुक्त संकल्पना असून ज्याच्या त्याच्या परिपक्वतेप्रमाणे, विचारक्षमतेप्रमाणे तिचा उपयोग ठरतो. तथापि ती सत्य आहे किंवा कसे ते अज्ञात आहे. ही बातमी या बाबतीत रोचक आहे. 8 सितंबर को देह त्याग कर वैकुंठ जाएंगे… 20 लोगों के फैसले से हड़कंप! पुलिस और तहसीलदार ने लगाई दौड़
लेखनविषय:
लेखनप्रकार
देव आणि धर्माचे चेताविज्ञान =============== -राजीव उपाध्ये "देवदानवा नरे निर्मिले हे मत कळवू द्या काठोकाठ भरूनी द्या पेला फेस भराभर उसळूं द्या" - केशवसुत, स्फूर्ति  एका नव्या चेता शास्त्रीय अभ्यासा नुसार लोक देव-देव का करतात या वर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अभ्यासानुसार periaqueductal grey नावाचा एक विशिष्ट मेंदूचा भाग (brain region) या देव आणि धार्मिक भावनांशी (feelings) संबंधित आहे. हा भाग भीती, वेदना आणि परोपकार (altruism) यांसारख्या भावनांवर प्रक्रिया करतो.

अनवधानातील गमतीजमती . . .

हेमंतकुमार ·

Bhakti 18/08/2025 - 10:49
माणूसच अशा गमतीशीर चुका करणार :) आणि घाई वा कामाच्या ताणामुळे अशी गंमत होतं राहते.
तसंही कामाच्या व्यापतापाने शिणलेल्या मनांना अशा घटकाभर विरंगुळयाची अधूनमधून गरज देखील असते.
होय होय मी जेव्हा पेपर चेकिंगला जायचे ,तेव्हा खुप खुप अशी गमतीशीर उत्तर सापडायची.मग आम्ही सगळे शिक्षक उत्तरं वाचून खूप हसायचो.खुप काळ लोटला.इतकं आठवत नाही पण एकदा दोनदा दोन पानांच्या उत्तरात सुरूवातीला थोडं उत्तर मध्ये पानभर कुठले तरी सिनेमाचं गाणं नंतर परत शेवटी चार ओळी काहीतरी उत्तर लिहिले होते. एकजणाने खुप गरीब आहे,नापास झालो तर जीव देईन,पास करा अशी दीनवाणी लिहिली.पण तो नापासच झाला..किती क्रूर होते मी ;) आता परीक्षा ऑनलाइन आणि NEP मुळे कमी मार्काची प्रश्नपत्रिका आहे.ती खरडघाशीची गम्मत संपली.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 18/08/2025 - 11:31
अशी दीनवाणी लिहिली.पण तो नापासच झाला
>> ओ हो ! एकेकाळी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला काही विद्यार्थी सातत्याने नापास होत. त्यांच्या पेपरांमधून अशा बऱ्याच करामती होत असल्याचे (अगदी पैशांची नोट टाचून ठेवण्यापर्यंत) ऐकलेले आहे.

गवि 18/08/2025 - 10:55
गमतीदार.. हसू आले. या सर्व चुका विनोदी या पातळीवर आहेत. गंभीर चुका, ज्यातून पुढील ट्रीटमेंट चुकू शकेल अशा चुकांचे काय होते कोण जाणे.

In reply to by गवि

हेमंतकुमार 18/08/2025 - 11:33
गंभीर चुका, ज्यातून पुढील ट्रीटमेंट चुकू शकेल
>> महत्त्वाचा मुद्दा ! जिथे अक्षम्य चूक झालेली असेल तिथे संबंधितांना कानपिचक्या मिळण्यापासून ते कायदेशीर कारवाई होण्यापर्यंत परिस्थितीनुसार काहीही होऊ शकते. एका वेगळ्या क्षेत्रातले उदाहरण इथे पूर्वी लिहिलेले आहे. लेखक ह मो मराठे दैनिकात काम करीत असताना त्यांच्या हातून अल्सरच्या ऐवजी कॅन्सर लिहीले गेल्याने त्यांची नोकरी गेली होती.

मजा आली वाचताना!! लहानपनी अमृत मासिकात मुद्रा राक्षसाचा विनोद की असे कायतरी सदर असायचे त्याची आठवण झाली. आठवणारे असेच काही --एका बाईचा जावई बी.एड. पास झाल्यावर तिला आलेली तार--सन इन लॉ सक्सीडेड इन बेड

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि 18/08/2025 - 16:14
अमृत मासिकात मुद्रा राक्षसाचा विनोद
हो हो.. तू उगीच चहात पाय गाळतोस. बंदूक घेऊन पळणाऱ्या सशाचा पाठलाग करताना.. माननीय मंत्र्यांना पाच सुवासिनींनी आवळले. इत्यादि.

चौथा कोनाडा 18/08/2025 - 14:54
मस्त खुसखुषीत लेख ! हे किस्से वाचून धमाल मजा आली ! शी जिनपिंगचा (xi jinping) चा उच्चार एकरावे जिनपिंग असा केल्याने त्या वृत्तनिवेदिकेला नोलंबित केले गेले हा किस्सा आठवला !

स्वधर्म 18/08/2025 - 17:18
धन्यवाद वैद्यकीय क्षेत्रातील गमती जमती शेअर केल्याबद्दल. पूर्वी जेंव्हा खूप खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हती, तेंव्हा... आमचे पश्चिम महाराष्ट्रातील एक अत्यंत जुने (स्थापना १९४७) व सरकारचे कॉलेज. अर्थात सर्व मुले मेरीटची आणि घासू. पण सगळे वातावरण व प्राध्यापकही मराठी. एक दिवस आमचे एक शिक्षक वर्गावर तास घेत असताना आमच्या वर्गातील एक मुलगा वर्गाबाहेर घुटमळत होता. सगळ्यांचे लक्ष त्यामुळे विचलित होत होते. हे लक्षात आल्यावर सरांनी त्याला हटकले. त्यांनी विचारले: 'What is work?' बहुधा त्यांना 'काय काम आहे?' असे विचारायचे होते. त्या बावचळलेल्या मुलाने ताबडतोब उत्तर दिले: 'Sir, Force into Displacement!' अख्खा वर्ग हसून फुटल्याचे आठवते. मराठीतून इंग्रजी बोलण्याने अशा खूप गमती होत असतात.

हेमंतकुमार 18/08/2025 - 18:20
छान लिहिताय सर्वजण. शाळा कॉलेजच्या वर्गात शिकवताना घडलेल्या अशा गमतीजमती तर चिक्कार असतात. वैद्यकीयच्या पहिल्या वर्षात घडलेला हा किस्सा. त्या काळी शिकवताना ओव्हर हेड प्रोजेक्टर वर प्लास्टिक स्लाईड्स ठेवून शिकवले जाई. आमचे एक प्राध्यापक फार रटाळ होते व त्यांच्या तासाला कायमच दंगा ठरलेला असायचा. एकदा ते स्लाईड्स दाखवत असताना काही मुलांनी पुन्हा दंगा सुरू केला. त्यावर ते चिडून म्हणाले, “ गाढवानो, दिसत नाही का, I am sliding on the wall आणि तुम्ही खुशाल दंगा करताय !”

In reply to by हेमंतकुमार

गवि 18/08/2025 - 18:26
एक ऐकीव प्रसंग. स्रोत लक्षात नाही. गावी कॉलेजात एक अध्यापक लेक्चर घेत असताना पोरे गोंगाट करत असतात. मग ते अध्यापक फळ्यावर लिहू लागतात. तेवढ्यात पोरे एकदम शांत होतात. अगदी गप्प. सर वळून विचारतात, why are you silent now? एक मुलगा खिडकीतून बाहेर पॅसेजकडे बघत म्हणतो, because the principal sir just passed away.

मस्त लेख आणि प्रतिसाद. मुंबईतील एका कॉलेजातील एका प्रोफेसरविषयी काही गोष्टी ऐकल्या होत्या. नंतरच्या काळात त्याच गोष्टी इतर कोणत्या कोणत्या प्रोफेसरविषयीही तेच ऐकले. किती खरे किती खोटे माहित नाही आणि खरोखर ते प्रोफेसर असे काहीतरी बोलले होते की नाही हे पण माहित नाही. अगदी काल्पनिक गोष्टी त्यांच्या नावावर खपविल्या असल्या तरी आहेत मनोरंजक. तर या प्रोफेसरांची त्यांच्या अचाट इंग्लिशमुळे विद्यार्थी टर उडवत असत. त्यांनी पुढील काही गोष्टी बोलल्या होत्या असे ऐकले होते. खखोदेजा. १. morning morning don't rotate my head - म्हणजे सकाळी सकाळी माझे डोके फिरवू नका. २. एकदा एक विद्यार्थी कॉलेजच्या व्हरांड्यात वर्गांच्या पुढे येरझार्‍या घालत होता. त्याला उद्देशून- Why are you vibrating here? ३. दुसर्‍या एका प्रोफेसरांना मुख्याध्यापकांना भेटायचे होते. ते कॉलेजात अमुक एका ठिकाणी आहेत असे त्या प्रोफेसरांना कळले होते. त्यामुळे ते तिथे मुख्याध्यापकांना भेटायला म्हणून गेले पण ते तिथे नव्हते. तेवढ्यात हे प्रोफेसर त्यांना दिसले. त्या दुसर्‍या प्रोफेसरांनी यांना मुख्याध्यापकांना बघितलेत का असे विचारले. त्यावर यांचे उत्तर- Yes I saw him. He just passed away. या तीन गोष्टी ऐकलेल्या कदाचित काल्पनिक असतील. मात्र मी स्वतः एक गोष्ट बघितली आहे कारण आमचेच एक प्रोफेसर ते वर्गात म्हणाले होते. Our college has a very good library. You should visit it to get rid of books. हिरव्या देशात सगळे विद्यार्थी असाईनमेंट वगैरेंसाठी पेनाऐवजी पेन्सिलचा वापर करतात. एक भारतीय विद्यार्थी काही दिवसांपूर्वीच आला होता. वर्गात प्रोफेसरनी एक गणित सोडवायला दिले होते. तो विद्यार्थी माझ्या मित्राशेजारी बसला होता. गणित सोडविताना त्याच्याकडचे रबर खाली पडले आणि बाजूला एक गोरी मुलगी होती तिच्या पायापाशी जाऊन पडले. तेव्हा त्या रबराकडे बोट दाखवत तो सरळ म्हणाला- "could you please pass on my rubber?". तिच्या चेहर्‍यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह दिसत होते. खरं इतर दोघांमध्ये संवाद चालू असताना आपण विनाकारण मधे बोलायला जाऊ नये हा सामाजिक संकेत आहे. पण त्या गोरीने चप्पल काढली असती तर या बिचार्‍याला आपण का मार खात आहोत ते पण कळले नसते म्हणून माझ्या मित्राने तिला सांगितले- he means eraser :) अमेरिकेत रबरचा अर्थ वेगळा होतो हे त्याला माहित नव्हते :) :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 18/08/2025 - 19:29
सांगलीत लिमये सरांचे ८ वी ते १० वीचे नवगणिताचे वर्ग प्रसिध्द होते. ते खूप रंजक पध्दतीने गणित शिकवायचे आणि मला गणित आवडू लागण्याबद्दल त्यांचे मोठे योगदान आहे. पण त्याच वेळी गणित चुकलेल्या मुलांचा अत्यंत सृजनशील पध्दतीने अपमान करण्याबद्दल ते प्रसिध्द होते. कित्येकांच्या वडीलांना त्यांनीच गणित शिकवले होते व आमचे मित्र ते कोणत्या प्रकरणात कोणते विनोद करतील हे आधीच सांगत असत, इतके त्यांचे विनोद सांगलीत प्रसिध्द होते. त्यांनी भूमितीच्या तासाला प्रचंड खाडाखोड करणार्‍या मित्रास खोडरबर ऐवजी उद्यापासून ट्रॅक्टरचे टायर घेऊन येत जा, असे सुनावले होते. गणित सोडवायला वेळ मोजून द्यायचे व वेळ संपली की ज्यांचं झालंय त्यांनी जागेवर उभे रहावे असे सांगत. अर्थात सगळ्यांचेच उत्तर बरोबर येत नसे. ज्यांचे उत्तर चुकीचे आले त्यांना तुझे गणित चुकले असे ते कधीही म्हणाल्याचे आठवत नाही. उलट खालीलप्रमाणे खास शाब्बासकी द्यायचे: वाट्टोळं बोंबाबों..ब उध्वस्त सत्त्यानाश महान शोध (अपेक्षेपेक्षा अगदी वेगळे उत्तर आलेले असेल तर) स्वयंपाकघरापर्यंत डांबरी रस्ता (खाडाखोड) मला सगळं येतं (अतिआत्मविश्वास दाखवून चूक झाले असेल तर) दीड फूट पाण्यात बुडून मेलात आपण (सोडवताना उदाहरणात सांगितलेल्या पेक्षा वेगळीच किंमत घेतली असेल तर) इ.इ. सरांचे खास गुण होते जे आत्ताच्या गुळगुळीत झालेल्या महानगरी व्यक्तीमत्वांमध्ये क्वचितच आढळतात. विनोदी पण अतिशय आदरणीय व्यक्तीमत्व होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार 18/08/2025 - 19:58
‘रबर’च्या अन्य टोपणनावांची उजळणी इथे झालेली आहे. passed away चा भारतातील गोंधळ नित्याचा आहे. pass out = बेशुद्ध पडणे, चक्कर येणे हा मूळ अर्थ आहे आणि अमेरिकेत तोच समजला जातो. इंग्लंडमध्ये मात्र त्या अर्थाव्यतिरिक्त फक्त लष्करी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर passed out असे म्हणायची पद्धत आहे; पण सामान्य कॉलेजमधून झाले असता मात्र नाही. भारतीय इंग्लिशमध्ये आपण तो वाक्प्रचार सर्रास कुठल्याही कॉलेजातून पदवीधर झाल्यावर वापरतो.

माझा चुलतभाऊ काही वर्षे पंजाबमध्ये वास्तव्याला होता. त्याचे लग्न लुधियानात झाले होते. माझी वहिनी तिकडचीच. त्या लग्नाला मी तिथे गेलो होतो. लग्नाच्या काही दिवस आधी काही गोष्टींची खरेदी करायला आणि इतर काही कामे करायला दिवसभरासाठी गाडी केली होती. त्यावेळेस माझी काकू (नवर्‍या मुलाची आई) आणि चुलतबहिण (नवर्‍या मुलाची बहिण) आणि सोबत म्हणून तसेच सामान उचलायलाही मी असे तिघे त्यावेळेस बाजारात गेलो होतो. एके ठिकाणी बाजारात गेल्यावर ड्रायव्हरने विचारले की बाजारात तुम्हाला किती वेळ लागेल- मधल्या वेळेत मी थोडा वेळ झोपून घेईन. माझ्या काकूने त्या ड्रायव्हरला सांगितले की एक तास लागेल. त्यापुढचे वाक्य मात्र अगदी सिक्सर होते. काकू म्हणाली- "आपको उतना टाईम सोना है तो सो लेना. कोई बात नही. हम वापस आने के बाद आपको उठाके ले जायेंगे". ड्रायव्हर अवाक झाला. कारण उत्तर भारतात उठाके ले जायेंगे चा अर्थ उचलून घेऊन जाऊ. मग चुलतबहिणीला झालेला गोंधळ लक्षात आला. मग तिने सांगितले- आपको जगाके ले जायेंगे :)

टॉकिंग वॉकिंग शिवाजी फेल किंग. हू कुड स्पीक इन फ्रन्ट ऑफ हिम? - बोलून चालून शिवाजी पडला राजा ..... वॉकिंग वॉकिंग रिव्हर केम. - चालता चालता नदी आली. डोन्ट पुल सिगरेट इन कॉलेज. व्हाय आर यू टॉकिंग बिटवीन बिटवीन? छान गंमत सुरू आहे. थोडी माझीही भर. धन्यवाद.

कॉलेजात इंजिनिअरींग ड्रॉईंग (ज्याला आमच्या विद्यापीठात इंजिनिअरींग ग्राफिक्स असे म्हणायचे) म्हणून एक विषय पहिल्या वर्षी होता. तो मला जाम झेपला नव्हता. त्यात Perspective म्हणून एक माझ्यासाठी अगम्य प्रकार होता. तो शिकविताना आमचे प्रोफेसर म्हणाले होते- as the object moves away from the picture plane, its image goes on reducing reducing (लहान लहान होत जाते). हा या धाग्याच्या विषयाशी संबंधित प्रतिसाद आहे त्यामुळे थोडेफार मनोरंजन (झालेच तर) इतकाच या प्रतिसादाचा उद्द्देश आहे.संबंधित प्रोफेसरांचा अनादर करायचा अजिबात हेतू नाही. त्यातही मला अजिबात न झेपलेल्या विषयांच्या प्रोफेसरांचा तर नक्कीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 19/08/2025 - 14:47
मराठीत निर्जीव वस्तूंना लिंग असते. उदा. छिन्नी ही स्त्रीलिंगी असते तर हातोडा हा तो हतोडा असतो. कानडीत आणि इंग्रजीतही असे निर्जीव वस्तूंना लिंग नसते, त्यामुळे क्रियापद तसे चालवावे लागत नाही. आमचे एक प्राध्यापक चक्क इंग्रजीत पण Shaft चा उल्लेख he तर Key चा उल्लेख she असा करायचे, पण शिकवायचे असे छान की सगळे एकदम क्लिअर होऊन जायचे. अजून एक शिक्षक हायड्रॉलिक्सचे प्रॅक्टीकल घ्यायचे, ते संपूर्ण मराठीतून. त्यांचे इंग्रजी अगदी चांगले असूनही.

In reply to by कानडाऊ योगेशु

स्वधर्म 20/08/2025 - 03:09
जुन्या मराठी सिनेमात राघवेंद्र कडकोळ असे हुकमी कानडी माणसाचे मराठी बोलताना असे नपुंसकलिंग वापरायचे. आंम्ही सीमा भागाजवळचे, त्यामुळे कानडीचा काय परिणाम होतो ते नीट कळायचे. किंवा पुलं च्या रावसाहेबांचं मराठी इथे ऐका: ''तुमचं बाप लावलवतं काय वो चा...ल?''पु.ल.देशपांडे - रावसाहेब

हेमंतकुमार 19/08/2025 - 16:36
सर्व झकास ! . . . . . . . . . वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत असताना हाऊसमन डॉक्टर सातत्याने रुग्णाच्या दैनंदिन स्थितीची टिपणे लिहीत असतात. काही वॉर्डसमध्ये अगदी भिन्न प्रकारचे रुग्ण सुद्धा एकत्र ठेवलेले असतात. अशा वेळेस ओळीने नोंदी लिहीत गेले की कधीतरी लिहिताना महाघोटाळे होऊन बसलेले आहेत. त्याचे एक उदा.: मेंदूबिघाड झालेल्या किंवा गंभीर अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत दोन्ही उघड्या डोळ्यांवर टॉर्चचा प्रकाश मारून डोळ्यातील बाहुलीचा ( pupil) प्रतिसाद पाहिला जातो. निरोगी व्यक्तीमध्ये असा प्रकाश पडल्यानंतर दोन्ही बाहुल्या शिस्तीत बारीक होतात. हे निरीक्षण नोंदवण्याचे ठरलेले वाक्य असे असते : Both pupils are equal in size and reactive to light. एका नोंदीत घोटाळा झालेल्या वाक्यात pupils ऐवजी breasts हा शब्द लिहिलेला होता !! . . . शरीरात ज्या गोष्टी डाव्या उजव्या अशा जोडीने असतात त्यांच्या बाबतीत असा घोटाळा होणे शक्य असते. म्हणून आपण लिहिलेली टिपणे पुन्हा एकदा नजरे करून घातली तर बरे असते.

मध्यंतरी लिन्क्ड इन वरचा जॉब ओपनिंग संबंधित असलेला एक स्क्रीन्शॉट व्हाट्सपवर वा असाच कुठेतरी वाचला होता. त्यात जॉब डिटेल्स टाकताना तत्सम कंपनीच्या एच.आर प्रतिनिधीने स्पेलिंग मिस्टेक केली होती. Job details are as below ह्याऐवजी चुकुन Job details are as blow असे लिहिले होते. :)

सौन्दर्य 19/08/2025 - 22:56
माझ्या एका मित्राचे हिंदी अगदी अगाध होते, बाजारात कांदे घ्यायला एका भैयाकडे गेल्यावरच त्याचे हे वाक्य मला नेहेमीच हसवते . "भैया, ये कांदा कितने मी गिरेंगा ?" हे ऐकल्यावर भैयाच कोलमडला असेल.

हेमंतकुमार 20/08/2025 - 07:47
मराठी-हिंदी, कन्नड-मराठी या भाषकांच्या संदर्भातील लिंगांचा घोळ बऱ्यापैकी ऐकलेला आहे. . . . अनेकांच्या रजेच्या अर्जातील भाषा हा देखील भारी विषय आहे. प्राध्यापक द दि पुंडे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला हा त्यांचा अनुभव : ते विभाग प्रमुख असताना त्यांच्या हाताखालील एका प्राध्यापकाने रजेच्या अर्जात, “There is fracture to my right hand leg असे वाक्य लिहिले होते आणि तो प्राध्यापक खुद्द इंग्रजीचाच होता !

माझ्या मित्राने सांगितलेला एक किस्सा. जपानी भाषेमध्ये यासुमी असा शब्द आहे ज्याचा अर्थ सुट्टी असा होतो आणि यासुई असा शब्द आहे त्याचा अर्थ स्वस्त असा आहे. साधारणपणे, व्याकरणाचा काही भाग शिकवला की शिक्षक उदाहरण तयार करायला सांगायचे. तेव्हा त्यांच्या वर्गात असंच एक वाक्य तयार करताना एका मुलीला म्हणायचं होतं, मला शनिवार रविवार सुट्टी असते. त्याच्यात बिचारीनी यासुमीच्या ऐवजी यासुई म्हटलं आणि अर्थाचा अनर्थ झाला! मुळात जपानी भाषेमध्ये मला,मी असा फरक नाहीये. त्यामुळे मला शनिवार रविवार सुट्टी असते हे वाक्य मी शनिवार रविवार सुट्टी असते असे म्हटले जाते. त्यामुळे वरील गोंधळ झाला असावा :)

छान लेख, आवडला. अशाच गमती आपल्या रोजच्या वापरात झालेल्याही दिसून येतात. (१) 'बॅकसाइड' हा शब्द आपला पश्चभाग / पृष्ठभाग या अर्थी इंग्रजीत वापरतात. त्यामुळे मला 'बॅकसाइड'ला भेट म्हणणं मजेशीर होतं. (२) झूम किंवा टीम्स मीटिंग मध्ये 'फ्रॉम दि अदर साइड' (उदा. 'एनी कॉमेंट्स फ्रॉम द अदर साइड') असं विचारलं तर त्याचा अर्थ मृत व्यक्तींकडून ('एनी कॉमेंट्स फ्रॉम दोज हू आर डेड') असा होतो. (३) इतकंच काय तर 'प्रीपोन' हा शब्दही इंग्रजीत नव्हता. भारतानं तो (पोस्टपोन च्या विरुद्धार्थी) बहाल करून कामं लवकर करून द्यायची सोय केली. - कुमार

In reply to by कुमार जावडेकर

हेमंतकुमार 21/08/2025 - 07:51
'बॅकसाइड'ला भेट
बरोबर ! हा भारतीय घोळ पण नेहमीचा. मध्यंतरी मी एका जुन्या इंग्लिश कादंबरीत backside passage हा शब्दप्रयोग वाचला. त्याचा अर्थ आहे शौच. आता भारतीय इंग्लिशमध्ये या 'passage' साठी काही वेगळे निघाले आहे का ते पाहावं लागेल !

कांदा लिंबू 21/08/2025 - 06:00
करियरच्या सुरुवातीच्या काळात हैदराबादला माझ्या ऑफिसात अनेक तेलुगु, मराठी, इतर असे मुले-मुली सहकारी होते. त्यांपैकी एक अपर्णा नावाची एक तेलुगु मुलगी होती. तिला आम्ही सर्वजण अपू म्हणायचो. आम्ही सर्वच फ्रेशर्स होतो. फार कुणाचे इंग्लिश काही खूप चांगले नव्हते आणि एकमेकांच्या मातृभाषाही फार काही कुणाला अवगत नव्हत्या. मीही त्या काळात रॅपिडेक्स नावाच्या पुस्तकांतून तेलुगु, इंग्लिश वगैरे शिकायचो. भाषिक फरकांमुळे मोकळ्या वेळांत गप्पा मारताना अनेकदा गंमतीजमती व्हायायच्या. तेलुगु लिपीत आणि या दोन अक्षरांमध्ये, देवनागरी लिपीतील आणि या दोन अक्षरांसारखा अगदी किरकोळ, नवीन शिकणाऱ्याला पटकन न कळणारा असा फरक आहे. "गाय आपल्याला दूध देते" हे तेलुगुत "आवू मनकु पालु इस्तुंदी" असे म्हणतात. पुस्तकात पाहून मी "गाय आपल्याला दूध देते" हे "अपू मनकु पालु इस्तुंदी" असे म्हणालो. त्यावर तेलुगु समजणाऱ्यांत एकाच हशा पिकला. ती अपू अगदीच गोरीमोरी झाली. काय झाले हे कळल्यावर मीही काहीसा ओशाळलो. अजूनही ते वाक्य आठवून हसायला येतं.

हेमंतकुमार 21/08/2025 - 07:57
परभाषा आणि आणि परकीय भाषांमधले किस्से छान आहेत. *************************************************** इंग्रजीतील स्पेलिंगच्या अनास्थेबाबत Does spelling matter? हे Simon Horobin यांनी लिहिलेले पुस्तक 2013मध्ये ऑक्सफर्डने प्रकाशित केलेले आहे. त्याचा जालावर उपलब्ध असलेला ४० पानी सारांश नजरेखालून घातला . त्यातील प्रास्ताविक प्रकरण रोचक असून त्यात लेखकाने या विषयाचा चांगला उहापोह केलेला आहे. अचूक स्पेलिंग ही तर अत्यावश्यक बाब आणि निव्वळ स्पेलिंग येणे म्हणजे ज्ञानवर्धन नव्हे, अशा दोन्ही बाजूंवर पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे : १ . स्पेलिंगची चूक जाहीररीत्या केल्यामुळे अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष Dan Quayleआणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान Tony Blair यांच्यावर माध्यमांनी बरीच आगपाखड केली. Quayle यांच्या बाबतीत तर potato या साध्या सोप्या शब्दाच्या स्पेलिंगमधील चुकीमुळे त्यांची राजकीय कारकीर्द देखील उतरणीला लागली. तर ब्लेअर यांनी आपल्या हातून tomorrow या शब्दाचे स्पेलिंग चुकल्याची जाहीर कबुली दिली. २. ऑनलाइन व्यापाराच्या बाबतीत मात्र स्पेलिंग महत्त्वाचे आहेच. संकेतस्थळामध्ये केलेल्या स्पेलिंगच्या चुकांमुळे संबंधित संस्थळ बनावट असल्याचा संशय ग्राहकांमध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष व्यापारावर परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. ३. ‘स्पेलिंग बी’ सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये विचारले जाणारे काही शब्द तर अचाट व अतर्क्य असतात आणि त्यांचा पुढे व्यवहारात काडीचा उपयोग होत नसतो. ‘स्पेलिंग हे काही बुद्धिमत्तेचे निदर्शक नव्हे’, असा दृष्टिकोन बाळगणारे लोक या स्पर्धांच्या प्रसंगी जाहीर निदर्शने करतात. ४. इंग्रजी साहित्यिक मार्क ट्वेन यांनी, अचूक स्पेलिंग लक्षात राहणे ही देखील एक नैसर्गिक देणगी असल्याचे म्हटलेले आहे; त्यामुळे प्रत्येकालाच ते जमते असे नाही. ५. इंग्लिशच्या तुलनेत अन्य काही युरोपीय भाषांमध्ये स्पेलिंग आणि उच्चार यांचे गूळपीठ अधिक चांगल्या प्रकारे जमते. इंग्लिशमध्ये या संदर्भात असलेल्या नियमांना कितीतरी अपवाद असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घोळ होत राहतो. इंग्लिशच्या स्पेलिंगमध्ये आमूलाग्र बदल व्हावेत अशी मागणी कित्येक व्यासपीठांवरून अनेक वर्षांपासून होत आहे. बर्नार्ड Shaw तर ह्या बाबतीत खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी निधी देखील ठेवलेला आहे. ६. परंतु वरील मुद्द्याची दुसरी बाजू लेखकाने पुस्तकात प्रकर्षाने मांडली आहे आणि त्याचे उत्तर इंग्रजी भाषेच्या इतिहासात आहे. इंग्रजीने जगातील अनेक भाषांतील भाषांमधून शब्द स्वीकारलेले असल्यामुळे मूळच्या भाषेशी इमान राखणे आवश्यक ठरले. म्हणून प्रत्येक वेळेस इंग्रजी उच्चार आणि स्पेलिंग यांचे तारतम्य असतेच असे नाही.

आपण मराठी लोक हिंदी बोलतानाही अनेकदा विचित्र चुका करत असतो. मराठीत आपण 'कशावरून' असे नेहमी विचारतो. तसे हिंदीत बोलताना 'किसके उपरसे' असा प्रश्न मी एकाला विचारला होता. त्याला काहीच समजले नाही हे वेगळे सांगायलाच नको :) दुसरे म्हणजे मराठीत आपण 'हो का' असेही विचारतो. तसे मी 'हा क्या' असे विचारले होते. ते पण त्याला कळले नव्हते :)

हेमंतकुमार 25/08/2025 - 11:46
अनवधान ते अज्ञान या टप्प्यात . . . राजकारणी तर आपल्या सर्वांचे बाप म्हणावे लागतील ! स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाचा घोळ केल्याचा किस्सा अद्यापही लोकांच्या स्मरणात आहे. हा एक जुना प्रसंग नटवर्य केशवराव दाते यांच्या मुंबईतील सत्कार प्रसंगीचा. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि त्यात त्यांना एक चांदीची सुरेख फुलदाणी दिली जाणार होती. प्रत्यक्ष सत्कार करताना तत्कालीन मंत्रीमहोदय म्हणाले,
“आता मी नटवर्य दाते यांना ही चांदीची पीकदाणी अर्पण करीत आहे !!”
दुसऱ्या दिवशीच्या सर्व छापील वृत्तपत्रांमध्ये ही बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली होती यात नवल ते कसले? ( भयंकर सुंदर मराठी भाषा या पुस्तकातून साभार )

गामा पैलवान 25/08/2025 - 19:26
कुमारेक,
बर्नार्ड Shaw तर ह्या बाबतीत खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी निधी देखील ठेवलेला आहे.
यावरनं फिश चं स्पेलिंग ghoti होतं, हा किस्सा आठवला. जॉर्ज बर्नार्ड शॉच्या मते फिश मधल्या फ चा उच्चार enough मधल्या gh सारखा होतो. ई चा उच्चार women मधल्या o सारखा होतो. आणि श चा उच्चार nation मधल्या ti सारखा होतो. म्हणून फिश चं स्पेलिंग = फ + ई + श = gh + o + ti = ghoti असं होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हेमंतकुमार 25/08/2025 - 19:52
पूर्वी एका धाग्यावर शॉ यांच्या अन्य पण नोंदी केल्या आहेत वाटतं. पण ghoti च्या बाबतीत एक गंमत आहे बघा. हे विनोदी स्पेलिंग शॉनी प्रचारात आणले असे आत्तापर्यंत आपण समजत होतो. परंतु भाषापंडितांच्या संशोधनानुसार शॉ यांच्या जन्मापूर्वी देखील या स्पेलिंगचा उल्लेख झालेला आहे आणि आता त्याचे श्रेय Matthew Gordon यांना दिले जाते. ‘राईट बेटर, स्पीक बेटर’ या पुस्तकात शॉ यांचे किस्से देऊन शेवटी समारोप अशा मजेदार स्पेलिंगने केलेला आहे : Enuf sed ? (for enough said !) . . . असं एक निरीक्षण आहे की, आपल्याकडे बरेच मराठी मध्यमवर्गीय विनोद अत्रे किंवा पु.ल. यांच्या नावाने सांगितले जातात (जरी त्यातले काही त्यांचे नसले तरी). तोच प्रकारे इंग्लंडमध्ये शॉ यांच्या बाबतीत आहे असे दिसते.

नपा 26/08/2025 - 17:44
Readers Digest मध्ये येणाऱ्या विनोदांची आठवण झाली. मस्त लेख. इंजिनीरिंगला असतांना मराठमोळ्या प्राध्यापकांना मराठीचे शब्दशः भाषांतर करतानाची वाक्ये : वर्गात फळ्यावर काही लिहीत असतांना मुलं बडबड करत असली तर हे वाक्य यायचं - Do not talk in front of my back. मुलांचा वर्गातील गोंधळाला थांबवण्यासाठी म्हणत - Principal is rotating around the collage. कदाचित आमच्या कॉलेजमध्ये बरेच परप्रांतीय विद्यार्थी होते म्हणून इंग्रजीचा अट्टाहास असावा. दुबईला असताना आलेला एक मजेशीर अनुभव - ऑफीस मधील दोन डिपार्टमेंट हेड - एक अरब आणि दुसरा मूळचा अरब पण युरोपात वाढलेला ज्याला अरबी भाषा येत नव्हती. एकदा Dubai Municipality ने एक अरबीत लिहिलेले लेटर पाठवले, पहिल्या अरबाने 'for action' शेरा लिहून दुसऱ्याला पाठवलं. दुसर्याने 'translate in English' असा शेरा टाकून पुन्हा पहिल्याकडे लेटर परत पाठवले. पहिला पण मुरलेला होता - 'learn Arabic' असा शेरा मारून पुन्हा दुसऱ्याला पाठवलं.

In reply to by नपा

हेमंतकुमार 26/08/2025 - 18:44
Readers Digest मध्ये येणाऱ्या विनोदांची
होय, अगदी भारी असायचे. अलीकडे इंग्लिश शब्द आणि वाक्प्रचारांच्या (बिनडोक) मराठी गुगल भाषांतराने त्यांची जागा घेतलेली आहे. बहुतेक इ-वृत्तपत्रांमध्ये मूळ इंग्लिशचा मथितार्थ लक्षात न घेता यांत्रिक गुगल भाषांतरे येतील तशी प्रकाशित केली जातात आणि त्यातून बरेच विनोद होतात. काही उदाहरणे : १. fruit bat = फळ फलंदाजी २. " . . . चर्चेदरम्यान पाश्चिमात्य देश कशाचाही विचार करू शकत नाहीत. हा एक मृत अंत आहे".

"या प्रकारची लघुशस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी रुग्णाला त्या क्रियेतील थोडेफार धोके देखील समजावून सांगितले जातात." थोडेफारच? सगळे नाही?

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार 04/09/2025 - 18:46
'थोडेफारच' हे लेखनाच्या ओघात लिहिले आहे. त्या चाचणीत मोठे असे धोके नसतात. रुग्ण घाबरून जाणार नाही अशा बेताने महत्त्वाचे सगळे सांगितले जाते.

In reply to by अनामिक सदस्य

असंका 07/09/2025 - 20:11
सगळेच धोके कुणी ओळखू शकतो का? भुकंप झाला तर काय? डॉक्टरला स्वतःलाच काही झालं तर काय? वरून बॉंब पडला तर काय? ( टीप: धाग्यावर आपण एक अगदी विसंगत प्रश्न आणला आहे. आशा आहे, की आपणास त्या प्रश्नाशी संबंधित काही व्यक्तिगत दुर्दैवी अनुभव नसावा! )

In reply to by असंका

अभ्या.. 07/09/2025 - 20:34
सगळेच धोके कुणी ओळखू शकतो का? भुकंप झाला तर काय? डॉक्टरला स्वतःलाच काही झालं तर काय? वरून बॉंब पडला तर काय? अरे हा प्रश्न तर मला सलून मध्ये अर्धी दाढी किंवा कटिंग झाली की पडतो. भूकंप झाला, कारागीराला अ‍ॅटॅक आला, रस्त्यावरुन ट्रक सलूनमध्येच घुसला, बॉम्ब पडला तर आपल्या अर्ध्या दाढीचे कसे? मला तर सेफ्टी रेझरची सवय. सलूनमध्ये वस्तरा असतो. तो काही मला चालवता येत नाही. मग अर्धी दाढी मिशा घेऊन घरी जायचे का? बर त्या सर्व संभावित दुर्घटनेमधे माझ्या जीवाची काळजी नाही येत मनात. येते ते फक्त अर्धीच दाढी किंवा कटिंग झाली तर कसे? अद्याप तसे काही झालेले नाही पण काळजी वाटायची थांबली नाही ना त्याने.

डॉ. कुमार यांचा इच्छामरणावरील धागा वर आल्यामुळे एक गोष्ट आठवली. मी ती गोष्ट ऐकून पंधरा वर्षे झाली असतील आणि ती गोष्ट त्यापूर्वी दहा वर्षे तरी झाली होती. त्याकाळी महत्वाच्या बी-स्कूल्समध्ये प्रवेशासाठी ग्रुप डिस्कशन घ्यायचे. अशाच एका मोठ्या बी-स्कूलमध्ये ग्रुप डिस्कशनसाठी विषय होता- Should euthanasia be legalized? सगळे विद्यार्थी आल्यावर कोणीतरी प्राध्यापक येऊन ग्रुप डिस्कशनचा विषय जाहीर करणार आणि त्यावर विद्यार्थ्यांनी चर्चा करायची अशी रचना असायची. तो विषय जाहीर करणारे प्राध्यापक थोडे जड आणि अगदी टिपीकल गोल गोल उच्चार असलेले बंगाली होते. त्यांनी विषय जाहीर केल्यावर दोन मिनिटांपर्यंत कोणीही काहीही बोलायला तयार नव्हते. प्राध्यापकांना आश्चर्य वाटले कारण इतर वेळेस ग्रुप डिस्कशनमध्ये रिपब्लिकचा स्टुडिओ शोभावा असा आरडा ओरडाही त्यांनी बघितला होता. पण इथे कोणीच काही बोलायला तयार नव्हते. मग त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले की तुम्हाला विषय कळला नाहीये का? त्यातून मग उलगडा झाला की त्या प्राध्यापकांच्या उच्चारांमुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी Should euthanasia be legalized? ऐवजी ऐकले होते- Should youth in Asia be legalized? :) मग त्यावर काय चर्चा करणार- जसे काही आता आशिया खंडात तरूणांवर बंदी आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार 01/10/2025 - 12:20
youth in Asia लैच भारी ! :) उच्चारांमधल्या गमतीजमती हा एक छान उपविषयच आहे. जरा आठवावे लागतील एक दोन किस्से . . .

हेमंतकुमार 01/10/2025 - 12:26
एकेकाळी कॉलेजच्या सूचना फलकावर श्रद्धांजलीची सूचना अशी होती : 'May his sole rest in piece !" त्या दिवशी जिने चढताना ती आमच्या अनेकांसह आमच्या इंग्रजीच्या प्राध्यापकांनाही दिसली. त्यानंतर वर्गात आल्यावर त्यांनी आमच्याकडून soul & peace या दोन्ही शब्दांचे स्पेलिंग घोटून घेतले होते त्याची आठवण झाली.

गामा पैलवान 01/10/2025 - 18:52
हे इंग्रजी वाक्य नेकांच्या परिचयाचं आहे : Democracy is 'government of the people, for the people, by the people'. वर्णक्रम म्हणजे स्पेलिंग चुक(व)ल्याने ते असं होतं : Democracy is 'government off the people, far the people, buy the people'. -गा.पै.

Bhakti 18/08/2025 - 10:49
माणूसच अशा गमतीशीर चुका करणार :) आणि घाई वा कामाच्या ताणामुळे अशी गंमत होतं राहते.
तसंही कामाच्या व्यापतापाने शिणलेल्या मनांना अशा घटकाभर विरंगुळयाची अधूनमधून गरज देखील असते.
होय होय मी जेव्हा पेपर चेकिंगला जायचे ,तेव्हा खुप खुप अशी गमतीशीर उत्तर सापडायची.मग आम्ही सगळे शिक्षक उत्तरं वाचून खूप हसायचो.खुप काळ लोटला.इतकं आठवत नाही पण एकदा दोनदा दोन पानांच्या उत्तरात सुरूवातीला थोडं उत्तर मध्ये पानभर कुठले तरी सिनेमाचं गाणं नंतर परत शेवटी चार ओळी काहीतरी उत्तर लिहिले होते. एकजणाने खुप गरीब आहे,नापास झालो तर जीव देईन,पास करा अशी दीनवाणी लिहिली.पण तो नापासच झाला..किती क्रूर होते मी ;) आता परीक्षा ऑनलाइन आणि NEP मुळे कमी मार्काची प्रश्नपत्रिका आहे.ती खरडघाशीची गम्मत संपली.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 18/08/2025 - 11:31
अशी दीनवाणी लिहिली.पण तो नापासच झाला
>> ओ हो ! एकेकाळी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला काही विद्यार्थी सातत्याने नापास होत. त्यांच्या पेपरांमधून अशा बऱ्याच करामती होत असल्याचे (अगदी पैशांची नोट टाचून ठेवण्यापर्यंत) ऐकलेले आहे.

गवि 18/08/2025 - 10:55
गमतीदार.. हसू आले. या सर्व चुका विनोदी या पातळीवर आहेत. गंभीर चुका, ज्यातून पुढील ट्रीटमेंट चुकू शकेल अशा चुकांचे काय होते कोण जाणे.

In reply to by गवि

हेमंतकुमार 18/08/2025 - 11:33
गंभीर चुका, ज्यातून पुढील ट्रीटमेंट चुकू शकेल
>> महत्त्वाचा मुद्दा ! जिथे अक्षम्य चूक झालेली असेल तिथे संबंधितांना कानपिचक्या मिळण्यापासून ते कायदेशीर कारवाई होण्यापर्यंत परिस्थितीनुसार काहीही होऊ शकते. एका वेगळ्या क्षेत्रातले उदाहरण इथे पूर्वी लिहिलेले आहे. लेखक ह मो मराठे दैनिकात काम करीत असताना त्यांच्या हातून अल्सरच्या ऐवजी कॅन्सर लिहीले गेल्याने त्यांची नोकरी गेली होती.

मजा आली वाचताना!! लहानपनी अमृत मासिकात मुद्रा राक्षसाचा विनोद की असे कायतरी सदर असायचे त्याची आठवण झाली. आठवणारे असेच काही --एका बाईचा जावई बी.एड. पास झाल्यावर तिला आलेली तार--सन इन लॉ सक्सीडेड इन बेड

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि 18/08/2025 - 16:14
अमृत मासिकात मुद्रा राक्षसाचा विनोद
हो हो.. तू उगीच चहात पाय गाळतोस. बंदूक घेऊन पळणाऱ्या सशाचा पाठलाग करताना.. माननीय मंत्र्यांना पाच सुवासिनींनी आवळले. इत्यादि.

चौथा कोनाडा 18/08/2025 - 14:54
मस्त खुसखुषीत लेख ! हे किस्से वाचून धमाल मजा आली ! शी जिनपिंगचा (xi jinping) चा उच्चार एकरावे जिनपिंग असा केल्याने त्या वृत्तनिवेदिकेला नोलंबित केले गेले हा किस्सा आठवला !

स्वधर्म 18/08/2025 - 17:18
धन्यवाद वैद्यकीय क्षेत्रातील गमती जमती शेअर केल्याबद्दल. पूर्वी जेंव्हा खूप खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हती, तेंव्हा... आमचे पश्चिम महाराष्ट्रातील एक अत्यंत जुने (स्थापना १९४७) व सरकारचे कॉलेज. अर्थात सर्व मुले मेरीटची आणि घासू. पण सगळे वातावरण व प्राध्यापकही मराठी. एक दिवस आमचे एक शिक्षक वर्गावर तास घेत असताना आमच्या वर्गातील एक मुलगा वर्गाबाहेर घुटमळत होता. सगळ्यांचे लक्ष त्यामुळे विचलित होत होते. हे लक्षात आल्यावर सरांनी त्याला हटकले. त्यांनी विचारले: 'What is work?' बहुधा त्यांना 'काय काम आहे?' असे विचारायचे होते. त्या बावचळलेल्या मुलाने ताबडतोब उत्तर दिले: 'Sir, Force into Displacement!' अख्खा वर्ग हसून फुटल्याचे आठवते. मराठीतून इंग्रजी बोलण्याने अशा खूप गमती होत असतात.

हेमंतकुमार 18/08/2025 - 18:20
छान लिहिताय सर्वजण. शाळा कॉलेजच्या वर्गात शिकवताना घडलेल्या अशा गमतीजमती तर चिक्कार असतात. वैद्यकीयच्या पहिल्या वर्षात घडलेला हा किस्सा. त्या काळी शिकवताना ओव्हर हेड प्रोजेक्टर वर प्लास्टिक स्लाईड्स ठेवून शिकवले जाई. आमचे एक प्राध्यापक फार रटाळ होते व त्यांच्या तासाला कायमच दंगा ठरलेला असायचा. एकदा ते स्लाईड्स दाखवत असताना काही मुलांनी पुन्हा दंगा सुरू केला. त्यावर ते चिडून म्हणाले, “ गाढवानो, दिसत नाही का, I am sliding on the wall आणि तुम्ही खुशाल दंगा करताय !”

In reply to by हेमंतकुमार

गवि 18/08/2025 - 18:26
एक ऐकीव प्रसंग. स्रोत लक्षात नाही. गावी कॉलेजात एक अध्यापक लेक्चर घेत असताना पोरे गोंगाट करत असतात. मग ते अध्यापक फळ्यावर लिहू लागतात. तेवढ्यात पोरे एकदम शांत होतात. अगदी गप्प. सर वळून विचारतात, why are you silent now? एक मुलगा खिडकीतून बाहेर पॅसेजकडे बघत म्हणतो, because the principal sir just passed away.

मस्त लेख आणि प्रतिसाद. मुंबईतील एका कॉलेजातील एका प्रोफेसरविषयी काही गोष्टी ऐकल्या होत्या. नंतरच्या काळात त्याच गोष्टी इतर कोणत्या कोणत्या प्रोफेसरविषयीही तेच ऐकले. किती खरे किती खोटे माहित नाही आणि खरोखर ते प्रोफेसर असे काहीतरी बोलले होते की नाही हे पण माहित नाही. अगदी काल्पनिक गोष्टी त्यांच्या नावावर खपविल्या असल्या तरी आहेत मनोरंजक. तर या प्रोफेसरांची त्यांच्या अचाट इंग्लिशमुळे विद्यार्थी टर उडवत असत. त्यांनी पुढील काही गोष्टी बोलल्या होत्या असे ऐकले होते. खखोदेजा. १. morning morning don't rotate my head - म्हणजे सकाळी सकाळी माझे डोके फिरवू नका. २. एकदा एक विद्यार्थी कॉलेजच्या व्हरांड्यात वर्गांच्या पुढे येरझार्‍या घालत होता. त्याला उद्देशून- Why are you vibrating here? ३. दुसर्‍या एका प्रोफेसरांना मुख्याध्यापकांना भेटायचे होते. ते कॉलेजात अमुक एका ठिकाणी आहेत असे त्या प्रोफेसरांना कळले होते. त्यामुळे ते तिथे मुख्याध्यापकांना भेटायला म्हणून गेले पण ते तिथे नव्हते. तेवढ्यात हे प्रोफेसर त्यांना दिसले. त्या दुसर्‍या प्रोफेसरांनी यांना मुख्याध्यापकांना बघितलेत का असे विचारले. त्यावर यांचे उत्तर- Yes I saw him. He just passed away. या तीन गोष्टी ऐकलेल्या कदाचित काल्पनिक असतील. मात्र मी स्वतः एक गोष्ट बघितली आहे कारण आमचेच एक प्रोफेसर ते वर्गात म्हणाले होते. Our college has a very good library. You should visit it to get rid of books. हिरव्या देशात सगळे विद्यार्थी असाईनमेंट वगैरेंसाठी पेनाऐवजी पेन्सिलचा वापर करतात. एक भारतीय विद्यार्थी काही दिवसांपूर्वीच आला होता. वर्गात प्रोफेसरनी एक गणित सोडवायला दिले होते. तो विद्यार्थी माझ्या मित्राशेजारी बसला होता. गणित सोडविताना त्याच्याकडचे रबर खाली पडले आणि बाजूला एक गोरी मुलगी होती तिच्या पायापाशी जाऊन पडले. तेव्हा त्या रबराकडे बोट दाखवत तो सरळ म्हणाला- "could you please pass on my rubber?". तिच्या चेहर्‍यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह दिसत होते. खरं इतर दोघांमध्ये संवाद चालू असताना आपण विनाकारण मधे बोलायला जाऊ नये हा सामाजिक संकेत आहे. पण त्या गोरीने चप्पल काढली असती तर या बिचार्‍याला आपण का मार खात आहोत ते पण कळले नसते म्हणून माझ्या मित्राने तिला सांगितले- he means eraser :) अमेरिकेत रबरचा अर्थ वेगळा होतो हे त्याला माहित नव्हते :) :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 18/08/2025 - 19:29
सांगलीत लिमये सरांचे ८ वी ते १० वीचे नवगणिताचे वर्ग प्रसिध्द होते. ते खूप रंजक पध्दतीने गणित शिकवायचे आणि मला गणित आवडू लागण्याबद्दल त्यांचे मोठे योगदान आहे. पण त्याच वेळी गणित चुकलेल्या मुलांचा अत्यंत सृजनशील पध्दतीने अपमान करण्याबद्दल ते प्रसिध्द होते. कित्येकांच्या वडीलांना त्यांनीच गणित शिकवले होते व आमचे मित्र ते कोणत्या प्रकरणात कोणते विनोद करतील हे आधीच सांगत असत, इतके त्यांचे विनोद सांगलीत प्रसिध्द होते. त्यांनी भूमितीच्या तासाला प्रचंड खाडाखोड करणार्‍या मित्रास खोडरबर ऐवजी उद्यापासून ट्रॅक्टरचे टायर घेऊन येत जा, असे सुनावले होते. गणित सोडवायला वेळ मोजून द्यायचे व वेळ संपली की ज्यांचं झालंय त्यांनी जागेवर उभे रहावे असे सांगत. अर्थात सगळ्यांचेच उत्तर बरोबर येत नसे. ज्यांचे उत्तर चुकीचे आले त्यांना तुझे गणित चुकले असे ते कधीही म्हणाल्याचे आठवत नाही. उलट खालीलप्रमाणे खास शाब्बासकी द्यायचे: वाट्टोळं बोंबाबों..ब उध्वस्त सत्त्यानाश महान शोध (अपेक्षेपेक्षा अगदी वेगळे उत्तर आलेले असेल तर) स्वयंपाकघरापर्यंत डांबरी रस्ता (खाडाखोड) मला सगळं येतं (अतिआत्मविश्वास दाखवून चूक झाले असेल तर) दीड फूट पाण्यात बुडून मेलात आपण (सोडवताना उदाहरणात सांगितलेल्या पेक्षा वेगळीच किंमत घेतली असेल तर) इ.इ. सरांचे खास गुण होते जे आत्ताच्या गुळगुळीत झालेल्या महानगरी व्यक्तीमत्वांमध्ये क्वचितच आढळतात. विनोदी पण अतिशय आदरणीय व्यक्तीमत्व होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार 18/08/2025 - 19:58
‘रबर’च्या अन्य टोपणनावांची उजळणी इथे झालेली आहे. passed away चा भारतातील गोंधळ नित्याचा आहे. pass out = बेशुद्ध पडणे, चक्कर येणे हा मूळ अर्थ आहे आणि अमेरिकेत तोच समजला जातो. इंग्लंडमध्ये मात्र त्या अर्थाव्यतिरिक्त फक्त लष्करी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर passed out असे म्हणायची पद्धत आहे; पण सामान्य कॉलेजमधून झाले असता मात्र नाही. भारतीय इंग्लिशमध्ये आपण तो वाक्प्रचार सर्रास कुठल्याही कॉलेजातून पदवीधर झाल्यावर वापरतो.

माझा चुलतभाऊ काही वर्षे पंजाबमध्ये वास्तव्याला होता. त्याचे लग्न लुधियानात झाले होते. माझी वहिनी तिकडचीच. त्या लग्नाला मी तिथे गेलो होतो. लग्नाच्या काही दिवस आधी काही गोष्टींची खरेदी करायला आणि इतर काही कामे करायला दिवसभरासाठी गाडी केली होती. त्यावेळेस माझी काकू (नवर्‍या मुलाची आई) आणि चुलतबहिण (नवर्‍या मुलाची बहिण) आणि सोबत म्हणून तसेच सामान उचलायलाही मी असे तिघे त्यावेळेस बाजारात गेलो होतो. एके ठिकाणी बाजारात गेल्यावर ड्रायव्हरने विचारले की बाजारात तुम्हाला किती वेळ लागेल- मधल्या वेळेत मी थोडा वेळ झोपून घेईन. माझ्या काकूने त्या ड्रायव्हरला सांगितले की एक तास लागेल. त्यापुढचे वाक्य मात्र अगदी सिक्सर होते. काकू म्हणाली- "आपको उतना टाईम सोना है तो सो लेना. कोई बात नही. हम वापस आने के बाद आपको उठाके ले जायेंगे". ड्रायव्हर अवाक झाला. कारण उत्तर भारतात उठाके ले जायेंगे चा अर्थ उचलून घेऊन जाऊ. मग चुलतबहिणीला झालेला गोंधळ लक्षात आला. मग तिने सांगितले- आपको जगाके ले जायेंगे :)

टॉकिंग वॉकिंग शिवाजी फेल किंग. हू कुड स्पीक इन फ्रन्ट ऑफ हिम? - बोलून चालून शिवाजी पडला राजा ..... वॉकिंग वॉकिंग रिव्हर केम. - चालता चालता नदी आली. डोन्ट पुल सिगरेट इन कॉलेज. व्हाय आर यू टॉकिंग बिटवीन बिटवीन? छान गंमत सुरू आहे. थोडी माझीही भर. धन्यवाद.

कॉलेजात इंजिनिअरींग ड्रॉईंग (ज्याला आमच्या विद्यापीठात इंजिनिअरींग ग्राफिक्स असे म्हणायचे) म्हणून एक विषय पहिल्या वर्षी होता. तो मला जाम झेपला नव्हता. त्यात Perspective म्हणून एक माझ्यासाठी अगम्य प्रकार होता. तो शिकविताना आमचे प्रोफेसर म्हणाले होते- as the object moves away from the picture plane, its image goes on reducing reducing (लहान लहान होत जाते). हा या धाग्याच्या विषयाशी संबंधित प्रतिसाद आहे त्यामुळे थोडेफार मनोरंजन (झालेच तर) इतकाच या प्रतिसादाचा उद्द्देश आहे.संबंधित प्रोफेसरांचा अनादर करायचा अजिबात हेतू नाही. त्यातही मला अजिबात न झेपलेल्या विषयांच्या प्रोफेसरांचा तर नक्कीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 19/08/2025 - 14:47
मराठीत निर्जीव वस्तूंना लिंग असते. उदा. छिन्नी ही स्त्रीलिंगी असते तर हातोडा हा तो हतोडा असतो. कानडीत आणि इंग्रजीतही असे निर्जीव वस्तूंना लिंग नसते, त्यामुळे क्रियापद तसे चालवावे लागत नाही. आमचे एक प्राध्यापक चक्क इंग्रजीत पण Shaft चा उल्लेख he तर Key चा उल्लेख she असा करायचे, पण शिकवायचे असे छान की सगळे एकदम क्लिअर होऊन जायचे. अजून एक शिक्षक हायड्रॉलिक्सचे प्रॅक्टीकल घ्यायचे, ते संपूर्ण मराठीतून. त्यांचे इंग्रजी अगदी चांगले असूनही.

In reply to by कानडाऊ योगेशु

स्वधर्म 20/08/2025 - 03:09
जुन्या मराठी सिनेमात राघवेंद्र कडकोळ असे हुकमी कानडी माणसाचे मराठी बोलताना असे नपुंसकलिंग वापरायचे. आंम्ही सीमा भागाजवळचे, त्यामुळे कानडीचा काय परिणाम होतो ते नीट कळायचे. किंवा पुलं च्या रावसाहेबांचं मराठी इथे ऐका: ''तुमचं बाप लावलवतं काय वो चा...ल?''पु.ल.देशपांडे - रावसाहेब

हेमंतकुमार 19/08/2025 - 16:36
सर्व झकास ! . . . . . . . . . वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत असताना हाऊसमन डॉक्टर सातत्याने रुग्णाच्या दैनंदिन स्थितीची टिपणे लिहीत असतात. काही वॉर्डसमध्ये अगदी भिन्न प्रकारचे रुग्ण सुद्धा एकत्र ठेवलेले असतात. अशा वेळेस ओळीने नोंदी लिहीत गेले की कधीतरी लिहिताना महाघोटाळे होऊन बसलेले आहेत. त्याचे एक उदा.: मेंदूबिघाड झालेल्या किंवा गंभीर अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत दोन्ही उघड्या डोळ्यांवर टॉर्चचा प्रकाश मारून डोळ्यातील बाहुलीचा ( pupil) प्रतिसाद पाहिला जातो. निरोगी व्यक्तीमध्ये असा प्रकाश पडल्यानंतर दोन्ही बाहुल्या शिस्तीत बारीक होतात. हे निरीक्षण नोंदवण्याचे ठरलेले वाक्य असे असते : Both pupils are equal in size and reactive to light. एका नोंदीत घोटाळा झालेल्या वाक्यात pupils ऐवजी breasts हा शब्द लिहिलेला होता !! . . . शरीरात ज्या गोष्टी डाव्या उजव्या अशा जोडीने असतात त्यांच्या बाबतीत असा घोटाळा होणे शक्य असते. म्हणून आपण लिहिलेली टिपणे पुन्हा एकदा नजरे करून घातली तर बरे असते.

मध्यंतरी लिन्क्ड इन वरचा जॉब ओपनिंग संबंधित असलेला एक स्क्रीन्शॉट व्हाट्सपवर वा असाच कुठेतरी वाचला होता. त्यात जॉब डिटेल्स टाकताना तत्सम कंपनीच्या एच.आर प्रतिनिधीने स्पेलिंग मिस्टेक केली होती. Job details are as below ह्याऐवजी चुकुन Job details are as blow असे लिहिले होते. :)

सौन्दर्य 19/08/2025 - 22:56
माझ्या एका मित्राचे हिंदी अगदी अगाध होते, बाजारात कांदे घ्यायला एका भैयाकडे गेल्यावरच त्याचे हे वाक्य मला नेहेमीच हसवते . "भैया, ये कांदा कितने मी गिरेंगा ?" हे ऐकल्यावर भैयाच कोलमडला असेल.

हेमंतकुमार 20/08/2025 - 07:47
मराठी-हिंदी, कन्नड-मराठी या भाषकांच्या संदर्भातील लिंगांचा घोळ बऱ्यापैकी ऐकलेला आहे. . . . अनेकांच्या रजेच्या अर्जातील भाषा हा देखील भारी विषय आहे. प्राध्यापक द दि पुंडे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला हा त्यांचा अनुभव : ते विभाग प्रमुख असताना त्यांच्या हाताखालील एका प्राध्यापकाने रजेच्या अर्जात, “There is fracture to my right hand leg असे वाक्य लिहिले होते आणि तो प्राध्यापक खुद्द इंग्रजीचाच होता !

माझ्या मित्राने सांगितलेला एक किस्सा. जपानी भाषेमध्ये यासुमी असा शब्द आहे ज्याचा अर्थ सुट्टी असा होतो आणि यासुई असा शब्द आहे त्याचा अर्थ स्वस्त असा आहे. साधारणपणे, व्याकरणाचा काही भाग शिकवला की शिक्षक उदाहरण तयार करायला सांगायचे. तेव्हा त्यांच्या वर्गात असंच एक वाक्य तयार करताना एका मुलीला म्हणायचं होतं, मला शनिवार रविवार सुट्टी असते. त्याच्यात बिचारीनी यासुमीच्या ऐवजी यासुई म्हटलं आणि अर्थाचा अनर्थ झाला! मुळात जपानी भाषेमध्ये मला,मी असा फरक नाहीये. त्यामुळे मला शनिवार रविवार सुट्टी असते हे वाक्य मी शनिवार रविवार सुट्टी असते असे म्हटले जाते. त्यामुळे वरील गोंधळ झाला असावा :)

छान लेख, आवडला. अशाच गमती आपल्या रोजच्या वापरात झालेल्याही दिसून येतात. (१) 'बॅकसाइड' हा शब्द आपला पश्चभाग / पृष्ठभाग या अर्थी इंग्रजीत वापरतात. त्यामुळे मला 'बॅकसाइड'ला भेट म्हणणं मजेशीर होतं. (२) झूम किंवा टीम्स मीटिंग मध्ये 'फ्रॉम दि अदर साइड' (उदा. 'एनी कॉमेंट्स फ्रॉम द अदर साइड') असं विचारलं तर त्याचा अर्थ मृत व्यक्तींकडून ('एनी कॉमेंट्स फ्रॉम दोज हू आर डेड') असा होतो. (३) इतकंच काय तर 'प्रीपोन' हा शब्दही इंग्रजीत नव्हता. भारतानं तो (पोस्टपोन च्या विरुद्धार्थी) बहाल करून कामं लवकर करून द्यायची सोय केली. - कुमार

In reply to by कुमार जावडेकर

हेमंतकुमार 21/08/2025 - 07:51
'बॅकसाइड'ला भेट
बरोबर ! हा भारतीय घोळ पण नेहमीचा. मध्यंतरी मी एका जुन्या इंग्लिश कादंबरीत backside passage हा शब्दप्रयोग वाचला. त्याचा अर्थ आहे शौच. आता भारतीय इंग्लिशमध्ये या 'passage' साठी काही वेगळे निघाले आहे का ते पाहावं लागेल !

कांदा लिंबू 21/08/2025 - 06:00
करियरच्या सुरुवातीच्या काळात हैदराबादला माझ्या ऑफिसात अनेक तेलुगु, मराठी, इतर असे मुले-मुली सहकारी होते. त्यांपैकी एक अपर्णा नावाची एक तेलुगु मुलगी होती. तिला आम्ही सर्वजण अपू म्हणायचो. आम्ही सर्वच फ्रेशर्स होतो. फार कुणाचे इंग्लिश काही खूप चांगले नव्हते आणि एकमेकांच्या मातृभाषाही फार काही कुणाला अवगत नव्हत्या. मीही त्या काळात रॅपिडेक्स नावाच्या पुस्तकांतून तेलुगु, इंग्लिश वगैरे शिकायचो. भाषिक फरकांमुळे मोकळ्या वेळांत गप्पा मारताना अनेकदा गंमतीजमती व्हायायच्या. तेलुगु लिपीत आणि या दोन अक्षरांमध्ये, देवनागरी लिपीतील आणि या दोन अक्षरांसारखा अगदी किरकोळ, नवीन शिकणाऱ्याला पटकन न कळणारा असा फरक आहे. "गाय आपल्याला दूध देते" हे तेलुगुत "आवू मनकु पालु इस्तुंदी" असे म्हणतात. पुस्तकात पाहून मी "गाय आपल्याला दूध देते" हे "अपू मनकु पालु इस्तुंदी" असे म्हणालो. त्यावर तेलुगु समजणाऱ्यांत एकाच हशा पिकला. ती अपू अगदीच गोरीमोरी झाली. काय झाले हे कळल्यावर मीही काहीसा ओशाळलो. अजूनही ते वाक्य आठवून हसायला येतं.

हेमंतकुमार 21/08/2025 - 07:57
परभाषा आणि आणि परकीय भाषांमधले किस्से छान आहेत. *************************************************** इंग्रजीतील स्पेलिंगच्या अनास्थेबाबत Does spelling matter? हे Simon Horobin यांनी लिहिलेले पुस्तक 2013मध्ये ऑक्सफर्डने प्रकाशित केलेले आहे. त्याचा जालावर उपलब्ध असलेला ४० पानी सारांश नजरेखालून घातला . त्यातील प्रास्ताविक प्रकरण रोचक असून त्यात लेखकाने या विषयाचा चांगला उहापोह केलेला आहे. अचूक स्पेलिंग ही तर अत्यावश्यक बाब आणि निव्वळ स्पेलिंग येणे म्हणजे ज्ञानवर्धन नव्हे, अशा दोन्ही बाजूंवर पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे : १ . स्पेलिंगची चूक जाहीररीत्या केल्यामुळे अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष Dan Quayleआणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान Tony Blair यांच्यावर माध्यमांनी बरीच आगपाखड केली. Quayle यांच्या बाबतीत तर potato या साध्या सोप्या शब्दाच्या स्पेलिंगमधील चुकीमुळे त्यांची राजकीय कारकीर्द देखील उतरणीला लागली. तर ब्लेअर यांनी आपल्या हातून tomorrow या शब्दाचे स्पेलिंग चुकल्याची जाहीर कबुली दिली. २. ऑनलाइन व्यापाराच्या बाबतीत मात्र स्पेलिंग महत्त्वाचे आहेच. संकेतस्थळामध्ये केलेल्या स्पेलिंगच्या चुकांमुळे संबंधित संस्थळ बनावट असल्याचा संशय ग्राहकांमध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष व्यापारावर परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. ३. ‘स्पेलिंग बी’ सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये विचारले जाणारे काही शब्द तर अचाट व अतर्क्य असतात आणि त्यांचा पुढे व्यवहारात काडीचा उपयोग होत नसतो. ‘स्पेलिंग हे काही बुद्धिमत्तेचे निदर्शक नव्हे’, असा दृष्टिकोन बाळगणारे लोक या स्पर्धांच्या प्रसंगी जाहीर निदर्शने करतात. ४. इंग्रजी साहित्यिक मार्क ट्वेन यांनी, अचूक स्पेलिंग लक्षात राहणे ही देखील एक नैसर्गिक देणगी असल्याचे म्हटलेले आहे; त्यामुळे प्रत्येकालाच ते जमते असे नाही. ५. इंग्लिशच्या तुलनेत अन्य काही युरोपीय भाषांमध्ये स्पेलिंग आणि उच्चार यांचे गूळपीठ अधिक चांगल्या प्रकारे जमते. इंग्लिशमध्ये या संदर्भात असलेल्या नियमांना कितीतरी अपवाद असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घोळ होत राहतो. इंग्लिशच्या स्पेलिंगमध्ये आमूलाग्र बदल व्हावेत अशी मागणी कित्येक व्यासपीठांवरून अनेक वर्षांपासून होत आहे. बर्नार्ड Shaw तर ह्या बाबतीत खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी निधी देखील ठेवलेला आहे. ६. परंतु वरील मुद्द्याची दुसरी बाजू लेखकाने पुस्तकात प्रकर्षाने मांडली आहे आणि त्याचे उत्तर इंग्रजी भाषेच्या इतिहासात आहे. इंग्रजीने जगातील अनेक भाषांतील भाषांमधून शब्द स्वीकारलेले असल्यामुळे मूळच्या भाषेशी इमान राखणे आवश्यक ठरले. म्हणून प्रत्येक वेळेस इंग्रजी उच्चार आणि स्पेलिंग यांचे तारतम्य असतेच असे नाही.

आपण मराठी लोक हिंदी बोलतानाही अनेकदा विचित्र चुका करत असतो. मराठीत आपण 'कशावरून' असे नेहमी विचारतो. तसे हिंदीत बोलताना 'किसके उपरसे' असा प्रश्न मी एकाला विचारला होता. त्याला काहीच समजले नाही हे वेगळे सांगायलाच नको :) दुसरे म्हणजे मराठीत आपण 'हो का' असेही विचारतो. तसे मी 'हा क्या' असे विचारले होते. ते पण त्याला कळले नव्हते :)

हेमंतकुमार 25/08/2025 - 11:46
अनवधान ते अज्ञान या टप्प्यात . . . राजकारणी तर आपल्या सर्वांचे बाप म्हणावे लागतील ! स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाचा घोळ केल्याचा किस्सा अद्यापही लोकांच्या स्मरणात आहे. हा एक जुना प्रसंग नटवर्य केशवराव दाते यांच्या मुंबईतील सत्कार प्रसंगीचा. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि त्यात त्यांना एक चांदीची सुरेख फुलदाणी दिली जाणार होती. प्रत्यक्ष सत्कार करताना तत्कालीन मंत्रीमहोदय म्हणाले,
“आता मी नटवर्य दाते यांना ही चांदीची पीकदाणी अर्पण करीत आहे !!”
दुसऱ्या दिवशीच्या सर्व छापील वृत्तपत्रांमध्ये ही बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली होती यात नवल ते कसले? ( भयंकर सुंदर मराठी भाषा या पुस्तकातून साभार )

गामा पैलवान 25/08/2025 - 19:26
कुमारेक,
बर्नार्ड Shaw तर ह्या बाबतीत खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी निधी देखील ठेवलेला आहे.
यावरनं फिश चं स्पेलिंग ghoti होतं, हा किस्सा आठवला. जॉर्ज बर्नार्ड शॉच्या मते फिश मधल्या फ चा उच्चार enough मधल्या gh सारखा होतो. ई चा उच्चार women मधल्या o सारखा होतो. आणि श चा उच्चार nation मधल्या ti सारखा होतो. म्हणून फिश चं स्पेलिंग = फ + ई + श = gh + o + ti = ghoti असं होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हेमंतकुमार 25/08/2025 - 19:52
पूर्वी एका धाग्यावर शॉ यांच्या अन्य पण नोंदी केल्या आहेत वाटतं. पण ghoti च्या बाबतीत एक गंमत आहे बघा. हे विनोदी स्पेलिंग शॉनी प्रचारात आणले असे आत्तापर्यंत आपण समजत होतो. परंतु भाषापंडितांच्या संशोधनानुसार शॉ यांच्या जन्मापूर्वी देखील या स्पेलिंगचा उल्लेख झालेला आहे आणि आता त्याचे श्रेय Matthew Gordon यांना दिले जाते. ‘राईट बेटर, स्पीक बेटर’ या पुस्तकात शॉ यांचे किस्से देऊन शेवटी समारोप अशा मजेदार स्पेलिंगने केलेला आहे : Enuf sed ? (for enough said !) . . . असं एक निरीक्षण आहे की, आपल्याकडे बरेच मराठी मध्यमवर्गीय विनोद अत्रे किंवा पु.ल. यांच्या नावाने सांगितले जातात (जरी त्यातले काही त्यांचे नसले तरी). तोच प्रकारे इंग्लंडमध्ये शॉ यांच्या बाबतीत आहे असे दिसते.

नपा 26/08/2025 - 17:44
Readers Digest मध्ये येणाऱ्या विनोदांची आठवण झाली. मस्त लेख. इंजिनीरिंगला असतांना मराठमोळ्या प्राध्यापकांना मराठीचे शब्दशः भाषांतर करतानाची वाक्ये : वर्गात फळ्यावर काही लिहीत असतांना मुलं बडबड करत असली तर हे वाक्य यायचं - Do not talk in front of my back. मुलांचा वर्गातील गोंधळाला थांबवण्यासाठी म्हणत - Principal is rotating around the collage. कदाचित आमच्या कॉलेजमध्ये बरेच परप्रांतीय विद्यार्थी होते म्हणून इंग्रजीचा अट्टाहास असावा. दुबईला असताना आलेला एक मजेशीर अनुभव - ऑफीस मधील दोन डिपार्टमेंट हेड - एक अरब आणि दुसरा मूळचा अरब पण युरोपात वाढलेला ज्याला अरबी भाषा येत नव्हती. एकदा Dubai Municipality ने एक अरबीत लिहिलेले लेटर पाठवले, पहिल्या अरबाने 'for action' शेरा लिहून दुसऱ्याला पाठवलं. दुसर्याने 'translate in English' असा शेरा टाकून पुन्हा पहिल्याकडे लेटर परत पाठवले. पहिला पण मुरलेला होता - 'learn Arabic' असा शेरा मारून पुन्हा दुसऱ्याला पाठवलं.

In reply to by नपा

हेमंतकुमार 26/08/2025 - 18:44
Readers Digest मध्ये येणाऱ्या विनोदांची
होय, अगदी भारी असायचे. अलीकडे इंग्लिश शब्द आणि वाक्प्रचारांच्या (बिनडोक) मराठी गुगल भाषांतराने त्यांची जागा घेतलेली आहे. बहुतेक इ-वृत्तपत्रांमध्ये मूळ इंग्लिशचा मथितार्थ लक्षात न घेता यांत्रिक गुगल भाषांतरे येतील तशी प्रकाशित केली जातात आणि त्यातून बरेच विनोद होतात. काही उदाहरणे : १. fruit bat = फळ फलंदाजी २. " . . . चर्चेदरम्यान पाश्चिमात्य देश कशाचाही विचार करू शकत नाहीत. हा एक मृत अंत आहे".

"या प्रकारची लघुशस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी रुग्णाला त्या क्रियेतील थोडेफार धोके देखील समजावून सांगितले जातात." थोडेफारच? सगळे नाही?

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार 04/09/2025 - 18:46
'थोडेफारच' हे लेखनाच्या ओघात लिहिले आहे. त्या चाचणीत मोठे असे धोके नसतात. रुग्ण घाबरून जाणार नाही अशा बेताने महत्त्वाचे सगळे सांगितले जाते.

In reply to by अनामिक सदस्य

असंका 07/09/2025 - 20:11
सगळेच धोके कुणी ओळखू शकतो का? भुकंप झाला तर काय? डॉक्टरला स्वतःलाच काही झालं तर काय? वरून बॉंब पडला तर काय? ( टीप: धाग्यावर आपण एक अगदी विसंगत प्रश्न आणला आहे. आशा आहे, की आपणास त्या प्रश्नाशी संबंधित काही व्यक्तिगत दुर्दैवी अनुभव नसावा! )

In reply to by असंका

अभ्या.. 07/09/2025 - 20:34
सगळेच धोके कुणी ओळखू शकतो का? भुकंप झाला तर काय? डॉक्टरला स्वतःलाच काही झालं तर काय? वरून बॉंब पडला तर काय? अरे हा प्रश्न तर मला सलून मध्ये अर्धी दाढी किंवा कटिंग झाली की पडतो. भूकंप झाला, कारागीराला अ‍ॅटॅक आला, रस्त्यावरुन ट्रक सलूनमध्येच घुसला, बॉम्ब पडला तर आपल्या अर्ध्या दाढीचे कसे? मला तर सेफ्टी रेझरची सवय. सलूनमध्ये वस्तरा असतो. तो काही मला चालवता येत नाही. मग अर्धी दाढी मिशा घेऊन घरी जायचे का? बर त्या सर्व संभावित दुर्घटनेमधे माझ्या जीवाची काळजी नाही येत मनात. येते ते फक्त अर्धीच दाढी किंवा कटिंग झाली तर कसे? अद्याप तसे काही झालेले नाही पण काळजी वाटायची थांबली नाही ना त्याने.

डॉ. कुमार यांचा इच्छामरणावरील धागा वर आल्यामुळे एक गोष्ट आठवली. मी ती गोष्ट ऐकून पंधरा वर्षे झाली असतील आणि ती गोष्ट त्यापूर्वी दहा वर्षे तरी झाली होती. त्याकाळी महत्वाच्या बी-स्कूल्समध्ये प्रवेशासाठी ग्रुप डिस्कशन घ्यायचे. अशाच एका मोठ्या बी-स्कूलमध्ये ग्रुप डिस्कशनसाठी विषय होता- Should euthanasia be legalized? सगळे विद्यार्थी आल्यावर कोणीतरी प्राध्यापक येऊन ग्रुप डिस्कशनचा विषय जाहीर करणार आणि त्यावर विद्यार्थ्यांनी चर्चा करायची अशी रचना असायची. तो विषय जाहीर करणारे प्राध्यापक थोडे जड आणि अगदी टिपीकल गोल गोल उच्चार असलेले बंगाली होते. त्यांनी विषय जाहीर केल्यावर दोन मिनिटांपर्यंत कोणीही काहीही बोलायला तयार नव्हते. प्राध्यापकांना आश्चर्य वाटले कारण इतर वेळेस ग्रुप डिस्कशनमध्ये रिपब्लिकचा स्टुडिओ शोभावा असा आरडा ओरडाही त्यांनी बघितला होता. पण इथे कोणीच काही बोलायला तयार नव्हते. मग त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले की तुम्हाला विषय कळला नाहीये का? त्यातून मग उलगडा झाला की त्या प्राध्यापकांच्या उच्चारांमुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी Should euthanasia be legalized? ऐवजी ऐकले होते- Should youth in Asia be legalized? :) मग त्यावर काय चर्चा करणार- जसे काही आता आशिया खंडात तरूणांवर बंदी आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार 01/10/2025 - 12:20
youth in Asia लैच भारी ! :) उच्चारांमधल्या गमतीजमती हा एक छान उपविषयच आहे. जरा आठवावे लागतील एक दोन किस्से . . .

हेमंतकुमार 01/10/2025 - 12:26
एकेकाळी कॉलेजच्या सूचना फलकावर श्रद्धांजलीची सूचना अशी होती : 'May his sole rest in piece !" त्या दिवशी जिने चढताना ती आमच्या अनेकांसह आमच्या इंग्रजीच्या प्राध्यापकांनाही दिसली. त्यानंतर वर्गात आल्यावर त्यांनी आमच्याकडून soul & peace या दोन्ही शब्दांचे स्पेलिंग घोटून घेतले होते त्याची आठवण झाली.

गामा पैलवान 01/10/2025 - 18:52
हे इंग्रजी वाक्य नेकांच्या परिचयाचं आहे : Democracy is 'government of the people, for the people, by the people'. वर्णक्रम म्हणजे स्पेलिंग चुक(व)ल्याने ते असं होतं : Democracy is 'government off the people, far the people, buy the people'. -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
डॉक्टरांच्या रुग्णालयीन कामातील एक महत्त्वाचा कारकुनी भाग म्हणजे रुग्णासंबंधीच्या दैनंदिन नोंदी करणे. प्रत्येक रुग्णाच्या केस पेपरवर सुरुवातीस कनिष्ठ डॉक्टर सविस्तर माहिती लिहितात आणि पुढे त्यामध्ये अनेक वरिष्ठ डॉक्टरांच्या टिपणांची भर पडत जाते. अवाढव्य कारभार असलेल्या रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णतपासणीची आणि इतर आनुषंगिक कामे खूप दमवणारी असतात. रुग्णालयाच्या काही विभागांमध्ये तर परिस्थिती सतत तणावपूर्ण असते. हा सर्व बोजा सतत डोक्यावर घेऊनच डॉक्टरांना या जोडीने रुग्णनोंदीचे कामही इमानइतबारे करावे लागते. त्याला कायदेशीर महत्त्व आहे. संगणकपूर्वकाळात अशा सर्व नोंदी हातानेच केल्या जायच्या.

खरडवहीतील ‘भेळ’ !

हेमंतकुमार ·

गवि 11/08/2025 - 15:34
सर्वात पहिल्यांदा म्हणजे खूप काळानंतर तुमचे नाव लेखक कॉलममधे बघून फार आनंद झाला. लेख सुंदर.. अगदी रिलेट करण्यासारखा. आमच्या शालेय जीवनापासून आताच्या कॉन्फरन्स आदि प्रवासात या खरडण्याची सदैव साथ मिळाली आहे. पाकळ्या पाकळ्या आणि त्याचे फूल.. ही एक सुपरहिट खरड. गाण्यांच्या दोन चार ओळी, वहीच्या पानांवर कोपऱ्यात थोडे थोडे बदलते असे काटकी सदृश मनुष्य चित्र. मग फ्लिप बुक सारखी पाने टर्र करून पलटली की सलग चल- चित्र.. इतरही बरेच काही. नववीत एका सॅडिस्ट सरांना एखाद्या पोराची वही उचलून त्यातील शेवटची पाने जाहीर वाचून दाखवण्याची करमणूक सापडली होती. एखादे भाषण किंवा कॉन्फरन्स मधील प्रेझेंटेशन याचे मोठे अपयश म्हणजे टेबला टेबलावर पडलेल्या रायटिंग पॅडस मधे प्रेक्षक आणि श्रोते लोकांनी गिरबटलेली टकलू माणूस, फुले पाने, रांगोळ्या..

वरील प्रमाणेच म्हणतो, पहीले लेखकाचे नाव बघुन आनंद वाटला. लेख आवडलाच आणि स्वतःच्या शालेय आणि कॉलेजिय जीवनाशी रिलेटही करता आला. याच खात्यात पुस्तकातील माणसा/बायकांना काढलेल्या दाढीमिशा, कुंकू, वेण्या वगैरेही धरावे काय? तीही एक प्रकारे क्रिएटिव्हिटिच, नाही का? याचेच मोठ्या प्रमाणावरचे रुप म्हणजे बाथरूम लिटरेचर, शाळेच्या मुतारीत, आडनिड्या भिंतींवर वगैरे काढलेली चित्रे आणि लेखन, जोड्या लावा वगैरे वगैरे बरेच काय काय आठवले या निमित्ताने :)

भेळ आवडली. आमच्या शाळेमध्ये वह्या शिक्षकांकडे नियमित तपासणीसाठी जात असल्याने हे सगळे उद्योग रफ वही म्हणून वेगळ्या वहीमध्ये चालायचे. वरचं ते हात न उचलता, आणि रेघ न गिरवता काढण्याचं कोडं चांगलं आठवतंय, आणि ऑफ तासांना फुली-गोळ्याने भरलेल्या वह्या आहेत. पुस्तकांना मात्र विद्रुप करण्याची इच्छा कधी झाली नाही.

हेमंतकुमार 11/08/2025 - 16:21
जुने जाणते मिपाकरहो, उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद !! होय, मी मोजून सव्वा वर्ष ठरवून येथे लेखनविश्रांती घेतली होती. याचे कारण म्हणजे एकंदरीत आंतरजाल वावर ठरवून कमी करणे. दोन संस्थळांवर विहार करतांना दुप्पट वेळ जातो. त्यातून माझे बरेचसे लेखन माहितीपर असल्यामुळे प्रश्नोत्तरांचा भागही बऱ्यापैकी असतो; त्यात दमछाक देखील होते. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षात पलीकडे प्रमाणात लेखन आणि इथे फक्त निवडक वाचनाचा अधूनमधून आनंद घेतला. असो. तुम्हा सर्वांच्या प्रेमपूर्वक स्वागतामुळे हुरूप आलेला आहे हे नक्की. आपणा सर्वांचेच प्रतिसाद रोचक आणि रंजक आहेत हे वे सां न ल. 😀 आता एखाद्या खरड-चित्रमय प्रतिसादाची पण वाट पाहतो. 🤚

Bhakti 11/08/2025 - 21:15
मस्तच भेळ आहे.लहानपणी वहीच्या मागील पानांवर चांदण्या(हात न उचलता स्टार काढणे),फुलं असायची.थोर व्यक्तींची नावं,उगाच सुचलेल्या कवितेच्या ओळी असायच्या. आता भेळ जास्त करत नाही,पण डायरीतल्या बऱ्याच पानांवर अगदी लहानपणापासून सुविचार म्हणजे "You can do it",Don't get scare,Be strong ,Goal -focus-dream ही अशी वाक्य आपोआप कोपऱ्यात ,समोर ,वरती लिहिली जातात. १० वर्षांच्या माझ्या मुलीच्या भेळेत "श्रद्धा ,माझी तुझ्याशी कट्टी आहे." "शुभ्रा,तू माझ्याशी बोल" असे काही आहे ;)

हेमंतकुमार 12/08/2025 - 07:25
*
१० वर्षांच्या माझ्या मुलीच्या भेळेत
लहान मुलांची भेळ म्हणजे तर आनंदयात्राच ! .. *
थोडासा इरसालपणा
होय, अ ग दी !

तुमचं आमचं सेम असतं. आपली अनुपस्थिती जाणवली. मस्तच, आठवणी जागवल्यात. आम्ही एक ते दहा आकडे वहीच्या मागच्या पानावर काढून मामाचं घर प्राथमिक शाळेत खेळायचो.

छान, जोरदार पुनरागमन. अभिनंदन. भेळ आवडली. माझ्या शालेय कंपूचा छंद थोडासा वेगळा होता. वेगवेगळे ध्वनी निर्माण करून ठराविक, कंटाळवाणे शिकवणार्‍या शिक्षकांना सतावणे वा कंटाळा घालवणारी करमणूक निर्माण करणे हा उद्योग होता. १. डेस्कच्या लाकडी सांध्यात ब्लेडचा तुकडा अडकवून तो वाद्याच्या तारेसारखा छेडला की टाँय टाँय असा एकतारीचा आवाज येत असे. पण तो कोठून येतो कसा येतो हे सरांना काय, इतर मुलांना पण कळत नसे. मग निर्माता शोधणे ही करमणूक असे. हे ठराविक मुलांचे गुपित होते. २. शाळेत जमिनीवर शहाबादी फरशी होती. त्या जुन्या काळचे शर्टाचे काढता येणारे प्लॅस्टीकचे बटण फरशीवर ठेवून चपलेच्या वा बुटाच्या चामड्याच्या सोलने दाब देवून बटण सरकवले की कर्र् र्र र्र र्र .....च्च च्च .... चुईक ...च्युईक ..... असा जोरदार कर्कश ध्वनी येत असे. हाही कोठून येतो कसा येतो हे मात्र कळत नसे. हेही ठराविक मुलांचे गुपित होते. मग निर्माता शोधणे ही करमणूक असे. काही शिक्षक दुर्लक्ष करीत तर काही शिक्षक भलत्याच पण द्वाडपणात प्रसिद्ध मुलांना पकडत आणि शिक्षा करीत. त्या मुलांनाही त्याचे काही वाटत नसे. पण करमणूक होऊन कंटाळा निघून जात असे. ३. काही मुले मुद्दाम कंपास पेटी जोरात जमिनीवर आपटत तर चुगलीखोर मुलांचे टिफीन पळवून जोरात आवाज करून पाडले जात. मग ज्याचा डबा त्याला शिक्षा होई. मग एक कंपासपेटी/डबा पडल्यानंतर आणखी काही कंपासपेट्यांना/डब्यांना पण पडावेसे वाटे. ३५ मिनिटे कंटाळवाणी जाण्यापेक्षां एकदोन वेळा असे घडणे चांगलेच! नाही? व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे हवेच! नाही? मस्त आठवणी जागविल्यात. धन्यवाद.

हेमंतकुमार 12/08/2025 - 19:14
आपुलकीयुक्त प्रतिसादांबद्दल धन्यवाद ! ..
मामाचं घर प्राथमिक शाळेत खेळायचो.
खासच. हा खेळ बहुतेक सर्वांनी खेळलेला असतो. **
शालेय कंपूचा छंद थोडासा वेगळा . . . व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे हवेच!
आ हा हा ! अशा खोड्या हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. लिहा कोणीतरी.

गवि 11/08/2025 - 15:34
सर्वात पहिल्यांदा म्हणजे खूप काळानंतर तुमचे नाव लेखक कॉलममधे बघून फार आनंद झाला. लेख सुंदर.. अगदी रिलेट करण्यासारखा. आमच्या शालेय जीवनापासून आताच्या कॉन्फरन्स आदि प्रवासात या खरडण्याची सदैव साथ मिळाली आहे. पाकळ्या पाकळ्या आणि त्याचे फूल.. ही एक सुपरहिट खरड. गाण्यांच्या दोन चार ओळी, वहीच्या पानांवर कोपऱ्यात थोडे थोडे बदलते असे काटकी सदृश मनुष्य चित्र. मग फ्लिप बुक सारखी पाने टर्र करून पलटली की सलग चल- चित्र.. इतरही बरेच काही. नववीत एका सॅडिस्ट सरांना एखाद्या पोराची वही उचलून त्यातील शेवटची पाने जाहीर वाचून दाखवण्याची करमणूक सापडली होती. एखादे भाषण किंवा कॉन्फरन्स मधील प्रेझेंटेशन याचे मोठे अपयश म्हणजे टेबला टेबलावर पडलेल्या रायटिंग पॅडस मधे प्रेक्षक आणि श्रोते लोकांनी गिरबटलेली टकलू माणूस, फुले पाने, रांगोळ्या..

वरील प्रमाणेच म्हणतो, पहीले लेखकाचे नाव बघुन आनंद वाटला. लेख आवडलाच आणि स्वतःच्या शालेय आणि कॉलेजिय जीवनाशी रिलेटही करता आला. याच खात्यात पुस्तकातील माणसा/बायकांना काढलेल्या दाढीमिशा, कुंकू, वेण्या वगैरेही धरावे काय? तीही एक प्रकारे क्रिएटिव्हिटिच, नाही का? याचेच मोठ्या प्रमाणावरचे रुप म्हणजे बाथरूम लिटरेचर, शाळेच्या मुतारीत, आडनिड्या भिंतींवर वगैरे काढलेली चित्रे आणि लेखन, जोड्या लावा वगैरे वगैरे बरेच काय काय आठवले या निमित्ताने :)

भेळ आवडली. आमच्या शाळेमध्ये वह्या शिक्षकांकडे नियमित तपासणीसाठी जात असल्याने हे सगळे उद्योग रफ वही म्हणून वेगळ्या वहीमध्ये चालायचे. वरचं ते हात न उचलता, आणि रेघ न गिरवता काढण्याचं कोडं चांगलं आठवतंय, आणि ऑफ तासांना फुली-गोळ्याने भरलेल्या वह्या आहेत. पुस्तकांना मात्र विद्रुप करण्याची इच्छा कधी झाली नाही.

हेमंतकुमार 11/08/2025 - 16:21
जुने जाणते मिपाकरहो, उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद !! होय, मी मोजून सव्वा वर्ष ठरवून येथे लेखनविश्रांती घेतली होती. याचे कारण म्हणजे एकंदरीत आंतरजाल वावर ठरवून कमी करणे. दोन संस्थळांवर विहार करतांना दुप्पट वेळ जातो. त्यातून माझे बरेचसे लेखन माहितीपर असल्यामुळे प्रश्नोत्तरांचा भागही बऱ्यापैकी असतो; त्यात दमछाक देखील होते. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षात पलीकडे प्रमाणात लेखन आणि इथे फक्त निवडक वाचनाचा अधूनमधून आनंद घेतला. असो. तुम्हा सर्वांच्या प्रेमपूर्वक स्वागतामुळे हुरूप आलेला आहे हे नक्की. आपणा सर्वांचेच प्रतिसाद रोचक आणि रंजक आहेत हे वे सां न ल. 😀 आता एखाद्या खरड-चित्रमय प्रतिसादाची पण वाट पाहतो. 🤚

Bhakti 11/08/2025 - 21:15
मस्तच भेळ आहे.लहानपणी वहीच्या मागील पानांवर चांदण्या(हात न उचलता स्टार काढणे),फुलं असायची.थोर व्यक्तींची नावं,उगाच सुचलेल्या कवितेच्या ओळी असायच्या. आता भेळ जास्त करत नाही,पण डायरीतल्या बऱ्याच पानांवर अगदी लहानपणापासून सुविचार म्हणजे "You can do it",Don't get scare,Be strong ,Goal -focus-dream ही अशी वाक्य आपोआप कोपऱ्यात ,समोर ,वरती लिहिली जातात. १० वर्षांच्या माझ्या मुलीच्या भेळेत "श्रद्धा ,माझी तुझ्याशी कट्टी आहे." "शुभ्रा,तू माझ्याशी बोल" असे काही आहे ;)

हेमंतकुमार 12/08/2025 - 07:25
*
१० वर्षांच्या माझ्या मुलीच्या भेळेत
लहान मुलांची भेळ म्हणजे तर आनंदयात्राच ! .. *
थोडासा इरसालपणा
होय, अ ग दी !

तुमचं आमचं सेम असतं. आपली अनुपस्थिती जाणवली. मस्तच, आठवणी जागवल्यात. आम्ही एक ते दहा आकडे वहीच्या मागच्या पानावर काढून मामाचं घर प्राथमिक शाळेत खेळायचो.

छान, जोरदार पुनरागमन. अभिनंदन. भेळ आवडली. माझ्या शालेय कंपूचा छंद थोडासा वेगळा होता. वेगवेगळे ध्वनी निर्माण करून ठराविक, कंटाळवाणे शिकवणार्‍या शिक्षकांना सतावणे वा कंटाळा घालवणारी करमणूक निर्माण करणे हा उद्योग होता. १. डेस्कच्या लाकडी सांध्यात ब्लेडचा तुकडा अडकवून तो वाद्याच्या तारेसारखा छेडला की टाँय टाँय असा एकतारीचा आवाज येत असे. पण तो कोठून येतो कसा येतो हे सरांना काय, इतर मुलांना पण कळत नसे. मग निर्माता शोधणे ही करमणूक असे. हे ठराविक मुलांचे गुपित होते. २. शाळेत जमिनीवर शहाबादी फरशी होती. त्या जुन्या काळचे शर्टाचे काढता येणारे प्लॅस्टीकचे बटण फरशीवर ठेवून चपलेच्या वा बुटाच्या चामड्याच्या सोलने दाब देवून बटण सरकवले की कर्र् र्र र्र र्र .....च्च च्च .... चुईक ...च्युईक ..... असा जोरदार कर्कश ध्वनी येत असे. हाही कोठून येतो कसा येतो हे मात्र कळत नसे. हेही ठराविक मुलांचे गुपित होते. मग निर्माता शोधणे ही करमणूक असे. काही शिक्षक दुर्लक्ष करीत तर काही शिक्षक भलत्याच पण द्वाडपणात प्रसिद्ध मुलांना पकडत आणि शिक्षा करीत. त्या मुलांनाही त्याचे काही वाटत नसे. पण करमणूक होऊन कंटाळा निघून जात असे. ३. काही मुले मुद्दाम कंपास पेटी जोरात जमिनीवर आपटत तर चुगलीखोर मुलांचे टिफीन पळवून जोरात आवाज करून पाडले जात. मग ज्याचा डबा त्याला शिक्षा होई. मग एक कंपासपेटी/डबा पडल्यानंतर आणखी काही कंपासपेट्यांना/डब्यांना पण पडावेसे वाटे. ३५ मिनिटे कंटाळवाणी जाण्यापेक्षां एकदोन वेळा असे घडणे चांगलेच! नाही? व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे हवेच! नाही? मस्त आठवणी जागविल्यात. धन्यवाद.

हेमंतकुमार 12/08/2025 - 19:14
आपुलकीयुक्त प्रतिसादांबद्दल धन्यवाद ! ..
मामाचं घर प्राथमिक शाळेत खेळायचो.
खासच. हा खेळ बहुतेक सर्वांनी खेळलेला असतो. **
शालेय कंपूचा छंद थोडासा वेगळा . . . व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे हवेच!
आ हा हा ! अशा खोड्या हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. लिहा कोणीतरी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शालेय वयापासून हातांना एक खोड लागलेली आहे. शाळेत दररोज जेवढे तास असायचे तेवढ्या वह्या दप्तरात न्यायला लागायच्याच. प्रत्येक तासाला मास्तर काय शिकवत आहेत याकडे निम्मेच लक्ष असायचं आणि वहीत त्यांचे शिकवणे उतरवून घेण्याचा फारच आळस. पण त्याचबरोबर वहीची मागची पाने मात्र उलट्या क्रमाने ‘भरण्याचा’ नाद होता. काही विषयांचे तास कंटाळवाणे असायचे. मग अशावेळी मास्तरांचे आपण ऐकत आहोत असे खोटे खोटे भासवून एकीकडे वहीच्या मागच्या पानांवर पेन अथवा पेन्सिलने अनेक गोष्टी लिहिल्या आणि चितारल्या जात. चित्रकलेच्या बाबतीत अगदी उजेड असल्यामुळे मास्तरांचे चित्र/ व्यंगचित्र काढणे काही कधी जमले नाही.

इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना

कुमार जावडेकर ·

या काल्पनिक कथा आहेत. काही ऐतिहासिक संदर्भ, प्रसंग आणि व्यक्ती जरी यांत असल्या तरी त्यांचा उपमर्द करणे किंवा कुणाच्या भावना दुखावणे हा उद्देश नाही. पण सतत भारावून न जाता आणि त्या भारानं न झुकता फक्त हलका-फुलका विनोद करणं हा एकमेव हेतू या लेखनामागे आहे. यातल्या व्यक्तींचा यथायोग्य आदर मलाही वाटतोच. त्यामुळे केवळ मनोरंजन या व्यतिरिक्त काहीही वेगळा अर्थ यातून लावू नये ही वाचकांना नम्र विनंती. अशीच भूमिका ‘अंताजीची बखर’ मध्ये मराठीत नंदा खरे यांनी मांडली आहे. इंग्लंडमधल्या ‘हॉरिबल हिस्टरीज’ या टी. व्ही. कार्यक्रमातूनही असा खेळकर पद्धतीनं असा इतिहास बघायला / शिकायला मिळतो. इरावती कर्व्यांनी महाभारतानं कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये असं म्हटलं होतं असं आठवतंय. तसाच इतिहासानंही कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवायचा प्रयत्न केलेला नाहीये असं मला वाटतं. किंबहुना इतिहास प्रतिमा रंगवतच नाही - तो फक्त घडतो. त्यातले काही प्रसंग घेऊन आपण त्यांना किंवा त्यांतल्या व्यक्तींना पूज्य अथवा त्याज्य मानू लागतो. कधी कधी हे काही प्रभावांमुळेही होतं. हे सगळं बाजूला ठेवून निव्वळ हसण्यासाठी फक्त काही व्यक्ती / प्रसंगांना विनोदाचीच जोड दिली तर होतील त्या इतिहास्यकथा वा इतिहास्यटिका! थोडक्यात, त्या ‘हास्यास्पद इति’ राहाव्यात म्हणून त्यांचं नाव ‘इति-हास्यास्पद’! त्यातूनही काही चूक झाल्यास वा उणीव राहिल्यास कृपया क्षमस्व. - कुमार जावडेकर

महाभारतावर धर्मक्षेत्र नावाची हिन्दी टि व्ही सिरीज आहे. हे इतिहास्यापद नसून विचार करायला लावणारे आहे. लेख आवडला.

माहितगार 16/08/2025 - 12:46
* एकदा अल्लाउद्दीन खिलजी [अ], चेंगिज खान आणि हिटलर यांच्यामध्ये ‘जिनोसाइडचे खात्रीशीर मार्ग’ या विषयावर परिसंवाद रंगला होता.... * असंच एका दिवशी अफझलखान, गझनीचा महमूद आणि ओसामा बिन लादेन देवळं आणि शिल्पं कशी फोडावीत याबाबतचे आपले अनुभव एकमेकांना सांगत होते.... *अशा संवाद-वितंडवादांना एका धाग्यात गुंफणं अशक्य आहे. गझलेचा प्रत्येक शेर जसा स्वतंत्र कविता म्हणून आनंद देतो, तसाच इथला प्रत्येक वाद असतो. पण आपल्याला एक दीर्घकाव्य ऐकायचं असलं तर? अशा विचारातून आमच्या साहेबांना – म्हणजे यमदेवांना – एक शक्कल सुचली. आपण कार्यक्रम घडवला या मंडळींचा तर? यातून आजचा ‘स्वातंत्र्यदिन सोहळा’ जन्माला आला...
वाचताना मजा आली, अगदी झकास, पुढील अनेक भागांच्या लेखनासाठी शुभेच्छा आणि प्रति़क्षा

या काल्पनिक कथा आहेत. काही ऐतिहासिक संदर्भ, प्रसंग आणि व्यक्ती जरी यांत असल्या तरी त्यांचा उपमर्द करणे किंवा कुणाच्या भावना दुखावणे हा उद्देश नाही. पण सतत भारावून न जाता आणि त्या भारानं न झुकता फक्त हलका-फुलका विनोद करणं हा एकमेव हेतू या लेखनामागे आहे. यातल्या व्यक्तींचा यथायोग्य आदर मलाही वाटतोच. त्यामुळे केवळ मनोरंजन या व्यतिरिक्त काहीही वेगळा अर्थ यातून लावू नये ही वाचकांना नम्र विनंती. अशीच भूमिका ‘अंताजीची बखर’ मध्ये मराठीत नंदा खरे यांनी मांडली आहे. इंग्लंडमधल्या ‘हॉरिबल हिस्टरीज’ या टी. व्ही. कार्यक्रमातूनही असा खेळकर पद्धतीनं असा इतिहास बघायला / शिकायला मिळतो. इरावती कर्व्यांनी महाभारतानं कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये असं म्हटलं होतं असं आठवतंय. तसाच इतिहासानंही कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवायचा प्रयत्न केलेला नाहीये असं मला वाटतं. किंबहुना इतिहास प्रतिमा रंगवतच नाही - तो फक्त घडतो. त्यातले काही प्रसंग घेऊन आपण त्यांना किंवा त्यांतल्या व्यक्तींना पूज्य अथवा त्याज्य मानू लागतो. कधी कधी हे काही प्रभावांमुळेही होतं. हे सगळं बाजूला ठेवून निव्वळ हसण्यासाठी फक्त काही व्यक्ती / प्रसंगांना विनोदाचीच जोड दिली तर होतील त्या इतिहास्यकथा वा इतिहास्यटिका! थोडक्यात, त्या ‘हास्यास्पद इति’ राहाव्यात म्हणून त्यांचं नाव ‘इति-हास्यास्पद’! त्यातूनही काही चूक झाल्यास वा उणीव राहिल्यास कृपया क्षमस्व. - कुमार जावडेकर

महाभारतावर धर्मक्षेत्र नावाची हिन्दी टि व्ही सिरीज आहे. हे इतिहास्यापद नसून विचार करायला लावणारे आहे. लेख आवडला.

माहितगार 16/08/2025 - 12:46
* एकदा अल्लाउद्दीन खिलजी [अ], चेंगिज खान आणि हिटलर यांच्यामध्ये ‘जिनोसाइडचे खात्रीशीर मार्ग’ या विषयावर परिसंवाद रंगला होता.... * असंच एका दिवशी अफझलखान, गझनीचा महमूद आणि ओसामा बिन लादेन देवळं आणि शिल्पं कशी फोडावीत याबाबतचे आपले अनुभव एकमेकांना सांगत होते.... *अशा संवाद-वितंडवादांना एका धाग्यात गुंफणं अशक्य आहे. गझलेचा प्रत्येक शेर जसा स्वतंत्र कविता म्हणून आनंद देतो, तसाच इथला प्रत्येक वाद असतो. पण आपल्याला एक दीर्घकाव्य ऐकायचं असलं तर? अशा विचारातून आमच्या साहेबांना – म्हणजे यमदेवांना – एक शक्कल सुचली. आपण कार्यक्रम घडवला या मंडळींचा तर? यातून आजचा ‘स्वातंत्र्यदिन सोहळा’ जन्माला आला...
वाचताना मजा आली, अगदी झकास, पुढील अनेक भागांच्या लेखनासाठी शुभेच्छा आणि प्रति़क्षा
लेखनविषय:
समजा, मैफिलीची सुरुवात भीमसेन, तानसेन, मेहदी हसन, आमिर खुसरो आणि सुधीर फडके यांनी ‘यमन रागाचे प्रकार’ गाऊन केली तर? आमचा कार्यक्रम संस्मरणीय असण्याचं हे कारण होतं. त्याला खास उपस्थिती होती. नाही तर ‘स्वातंत्र्यदिन’ या विषयावर कार्यक्रम करणं यात आता नवलाई राहिली नाहीये. अगदी तो परदेशात साजरा झाला तरी त्यात विशेष असं काही वाटत नाही आजकाल. पण हे स्थळ अनोळखी होतं. उर्वरित जगाला (म्हणजे आम्ही उपस्थित आणि ‘यम टी.व्ही.’ दर्शकांव्यतिरिक्त कुणाला) हे कळणार नव्हतं. असे उपक्रम कुठे योजले जातात ते आता सांगणं आवश्यक आहे. आमच्याकडे तीन महादरवाजे आहेत. एकावर ‘स्वर्ग’ असं लिहिलंय. दुसऱ्यावर ‘नरक’.

किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?

युयुत्सु ·

जेमिनी सारांश : राजीव उपाध्ये यांचा "किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?" हा लेख मिसळपाववर प्रकाशित झाला आहे. हा लेख कृत्रिम जीवशास्त्रातील किमेरा संशोधनावर प्रकाश टाकतो, जे जागतिक स्तरावर, विशेषतः चीनसारख्या राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित होत आहे. किमेरा संशोधनाचा मुख्य उद्देश कृत्रिम अवयव निर्मिती आहे. वैज्ञानिकदृष्ट्या, किमेरा म्हणजे एकाच प्रजातीच्या दोन किंवा अधिक आनुवंशिकदृष्ट्या भिन्न व्यक्तींच्या पेशी एकत्र असलेला जीव. या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या राष्ट्रांना "अनफेअर ॲडव्हाण्टेज" मिळेल, असे लेखक सुचवतात. 'किमेरा' या शब्दाला प्राचीन ग्रीक पौराणिक कथांमधील भयभीत करणाऱ्या राक्षसाशी जोडले जाते, ज्यामुळे या संशोधनाभोवती एक गूढ आणि अनैसर्गिकतेची भावना निर्माण होते.

गामा पैलवान 11/08/2025 - 20:11
युयुत्सु, माहितीपूर्ण व उद्बोधक लेखाबद्दल आभार! सदर तंत्रामुळे माणूस म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित होतो. साहजिकंच उत्क्रांती ही संकल्पनाही अस्थिर होते. डुक्कर माणसापेक्षा अधिक उत्क्रांत मानावं का? आ.न., -गा.पै.

कांही वर्षांपूर्वी वाचली होती.
खर्च आणि समानता (Cost and Equity): सुरुवातीला किमेरापासून मिळणारे अवयव खूप महाग असू शकतात, ज्यामुळे केवळ श्रीमंत लोकांनाच ते परवडतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे आरोग्य सेवेतील विषमतेचा मुद्दा उपस्थित होतो.
हा मजकूर वाचल्यावर त्या कादंबरीची आठवण झाली. लेख माहितीपूर्ण. धार्मिक उल्लेख वगळून आवडला. वैज्ञानिक लेखनात शक्यतो धार्मिक संदर्भ टाळावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. धन्यवाद.

जेमिनी सारांश : राजीव उपाध्ये यांचा "किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?" हा लेख मिसळपाववर प्रकाशित झाला आहे. हा लेख कृत्रिम जीवशास्त्रातील किमेरा संशोधनावर प्रकाश टाकतो, जे जागतिक स्तरावर, विशेषतः चीनसारख्या राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित होत आहे. किमेरा संशोधनाचा मुख्य उद्देश कृत्रिम अवयव निर्मिती आहे. वैज्ञानिकदृष्ट्या, किमेरा म्हणजे एकाच प्रजातीच्या दोन किंवा अधिक आनुवंशिकदृष्ट्या भिन्न व्यक्तींच्या पेशी एकत्र असलेला जीव. या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या राष्ट्रांना "अनफेअर ॲडव्हाण्टेज" मिळेल, असे लेखक सुचवतात. 'किमेरा' या शब्दाला प्राचीन ग्रीक पौराणिक कथांमधील भयभीत करणाऱ्या राक्षसाशी जोडले जाते, ज्यामुळे या संशोधनाभोवती एक गूढ आणि अनैसर्गिकतेची भावना निर्माण होते.

गामा पैलवान 11/08/2025 - 20:11
युयुत्सु, माहितीपूर्ण व उद्बोधक लेखाबद्दल आभार! सदर तंत्रामुळे माणूस म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित होतो. साहजिकंच उत्क्रांती ही संकल्पनाही अस्थिर होते. डुक्कर माणसापेक्षा अधिक उत्क्रांत मानावं का? आ.न., -गा.पै.

कांही वर्षांपूर्वी वाचली होती.
खर्च आणि समानता (Cost and Equity): सुरुवातीला किमेरापासून मिळणारे अवयव खूप महाग असू शकतात, ज्यामुळे केवळ श्रीमंत लोकांनाच ते परवडतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे आरोग्य सेवेतील विषमतेचा मुद्दा उपस्थित होतो.
हा मजकूर वाचल्यावर त्या कादंबरीची आठवण झाली. लेख माहितीपूर्ण. धार्मिक उल्लेख वगळून आवडला. वैज्ञानिक लेखनात शक्यतो धार्मिक संदर्भ टाळावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ? --राजीव उपाध्ये ए०आय० या तंत्रज्ञानाने जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. जी राष्ट्रे अशा तंत्रज्ञानाला लवकर स्वीकारतील त्यांना एकूणच जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ’अनफेअर ॲडव्हाण्टेज’ मिळणार हे निश्चित आहे. या तंत्रज्ञानाबरोबरच आणखी एक विज्ञानशाखा चीन सारख्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित पावत आहे. ती म्हणजे कृत्रीम जीवशास्त्र. अलिकडेच वाचनात आलेल्या काही बातम्यावरून असे लक्षात येते की कृत्रीम जीवशास्त्रातील प्रगती काही राष्ट्रांना असाच अमर्याद फायदा मिळवून देईल.

रेकमेंडेशन लेटर

युयुत्सु ·

अमर विश्वास 23/07/2025 - 11:28
जेंव्हा एखाद्या विषयात गती नसताना कोगाईड व्हायला मान्यता दिलीत .. तेंव्हाच नैतिकतेचा विषय निकाली निघाला आहे .. उगाच रेकमेंडेशनच्या वेळी नैतिकतेचा बाऊ कशाला ?

In reply to by अमर विश्वास

युयुत्सु 23/07/2025 - 11:35
कोगाईड प्रशासकीय मदतीसाठी व्हायचे ठरले होते. शिवाय माझ्या मर्यादांची स्पष्ट कल्पना मित्राला दिली होती.

अमर विश्वास 23/07/2025 - 11:28
जेंव्हा एखाद्या विषयात गती नसताना कोगाईड व्हायला मान्यता दिलीत .. तेंव्हाच नैतिकतेचा विषय निकाली निघाला आहे .. उगाच रेकमेंडेशनच्या वेळी नैतिकतेचा बाऊ कशाला ?

In reply to by अमर विश्वास

युयुत्सु 23/07/2025 - 11:35
कोगाईड प्रशासकीय मदतीसाठी व्हायचे ठरले होते. शिवाय माझ्या मर्यादांची स्पष्ट कल्पना मित्राला दिली होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रेकमेंडेशन लेटर ========== पूर्वप्रसिद्धी - फेबु, ऑगस्ट २०२४ माझ्या आईवडीलांनी मला बरंच काही दिलं, पण त्यात काही गुण द्यायचे ते विसरले. ते जन्मत: मिळाले असते तर आतापर्यंतचे आयुष्य जास्त सोपं गेलं असतं... हे गुण कोणते? - कोडगेपणा, गेंड्याची कातडी आणि हलकटपणा हे तीन गुण तुमच्यामध्ये असतील तर नैतिक प्रश्नांचे त्रांगडं सोडविणे फारसे त्रासदायक होत नाही. अनेक वर्षांपूर्वी माझ्या एका अत्यंत बुद्धीमान मित्रामुळे आलेला एक गमतीदार अनुभव आजही स्मृतीमध्ये ताजा आहे. तर झालं असं की हा माझा मित्र आय० आय० टी० मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्णपदक विजेता होता.

आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात

विवेकपटाईत ·

कपिलमुनी 21/07/2025 - 10:45
तात्या घाबरले .. तिकडे पुतीन पण घबरले होते .. मग पापाने वॉर रुकवा दी आणि लोकांना बाहेर काढले .. तिकडे जिन्पिंग ला हगवण लागली .. त्याने डोक्लाम , लडाख मधून माघार घेतली.. शेठनी कामच असल्या जबर्‍या केला आहे..

In reply to by कपिलमुनी

उत्तम. पराकोटीच्या व्यक्ती द्वेषाचे अजून एक उत्तम उदाहरण ! मोदींचा इतका द्वेष करायचा की ते करताना ऑपरेशन सिन्दुर करणाऱ्या सैन्यच्या कारवाई वर देखील प्रश्न चिन्ह उभे राहील ! नवरा मेला तरी चालेल , पण सवत रंडकी व्हायला पाहिजेल =)))) मिसळपाव प्रशासन हे असले प्रतिसाद खपवून घेते ह्यातूनच त्यांचा एकांगीपणा उघड होतो ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कपिलमुनी 21/07/2025 - 14:09
आर्मी च्या मोठ्या ऑफिसर ने सांगितले आहे की आपण काही जेट्स गमावले . यात ट्रंपचा काय संबंध ? बाकी लडाख विषयी भाजप खासदारनेच सांगितला आहे. पापाने वॉर रुकवा दी क्या ? असा प्रश्न जयशंकर ला विचारला तेव्हाचे उत्तर ऐका .. उगा फुकाच्या बाता मारू नका बाकी सैन्याचा अभिमान हवा तेवढाच आहे .

In reply to by कपिलमुनी

दूत्त दूत्त. अशा कोतालद्या मोदी शलकाल ला आपन 2029 मदे शतेथून काली केच्चु अन् त्याचं घल उन्हात बांधू. तो पल्यांत ललत लाहु काय ना काय कालन कादून ! :))))

In reply to by कपिलमुनी

ते की. 2029 पर्यंत रुदाली कशाला उगाच चालू ठेवा, पण काहीकाही लोकांना वाटतं की दिसेल तिथं मोदी भाजप ल शिव्या घालून काहीतरी क्रांती होणार आहे म्हणून आम्ही मजा घेतो ह्या रडक्या लोकांची. =)))) मागे पुलवामाच्या वेळेस सुरू झालेली रुदाली कुठे हवेत विरून गेली देव जाणे .

In reply to by प्रसाद गोडबोले

आग्या१९९० 21/07/2025 - 14:11
विमान पडले असते तर त्यांनी अभिनंदन सारखे भारतीय वैमानिक ही पकडले असते किंवा त्यांचे प्रेत तरी मीडिया वर दाखविले असते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची हवाई हद्द ओलांडल्याचे अधिकृतपणे जाहीर न केल्याने, पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय वैमानिक पकडले जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाकी भारतीय युद्धक विमान भारतात पडले असते, तरीही इथला मीडिया त्या जागी पोहचला असत. स्थानीय लोक आणि मीडियाने विडियो टाकले असते. भारतीय मिडिया ' एक पाऊल पुढे ' असल्याने त्यांनी भारतीय हल्ल्याने कराची, लाहोर आणि इस्लामाबाद बेचिराख झाल्याच्या बातम्या दिल्या, खोटे व्हिडिओ दाखवले होते. अख्खी भारतीय मिडिया पाकिस्तानात घुसल्याने भारतीय हद्दीचे वृत्तांकन करायला कोणाला वेळ होता? उगाच बेडकाला फुगवायचा बालिशपणा बंद करा.

In reply to by कपिलमुनी

विवेकपटाईत 21/07/2025 - 14:03
असे आहे, पुतीन ज्या भागातून भारतीय विद्यार्थ्यांना काढायचे होते तिथे युद्ध विराम ठेवले होते. हे जागतिक सत्य आहे. डोकलाम लद्दाख कुठे ही भारताने माघारी घेतली नाही उलट क्षेत्र वाढविले आहे. चीनला चांगला धडा शिकविला आहे. भारताची द्रोण आणि मिसाईल सुरक्षा प्रणाली इजराईल अमेरिका पेक्षा उत्तम ठरली आहे. याचा प्रत्यय जगाला आला. भारतीय शस्त्रांची विक्री अनेकपट वाढणार. बाकी मोदी विरोधात मानसिक रोगांची लक्षणे अनेकांत दिसून येऊ लागली आहे.

In reply to by कपिलमुनी

झालं मोदी द्वेषाची , भाजप द्वेषाची गाडी हिंदू द्वेषाकडे वळाली, आता फायनल स्थानक ब्राह्मण द्वेष यायला किती वेळ लागतो ते पाहू :))))

साधी गोष्ट आहे. समजा आपली विमाने पडली असती तर ती एक तर आपल्या हद्दीत पडली असती नाहीतर पाकिस्तानच्या हद्दीत पडली असती. पाकिस्तानच्या हद्दीत आपले विमान पडले असते तर त्यांनी त्या विमानाचे अवशेष सगळ्या जगाला दाखविले असते आणि बघा आम्ही भारताचे कसे नुकसान केले हे मोठ्या अभिमानाने सांगितले असते. तसे झाले नाही. त्यामुळे आपले एकही विमान तिकडे पडले नाही असे म्हणायला जागा आहे. समजा भारतात आपले विमान पडले असते तर ते कुठे पडले असते? पंजाबात दाट लोकवस्ती आहे त्यामुळे कुठेही विमान पडले असते तरी ते लपवून ठेवता येणे अशक्य. गावातील/शहरातील लोकांनी विमान पडल्याविषयी त्यावेळेस नाही तरी आता तरी एक अवाक्षर उच्चारले नाही हे कसे शक्य आहे? समजा काश्मीरमध्ये विमान पडले आणि ते कोणीही राहात नाही अशा ठिकाणी कोणत्या तरी दरीत पडले तरी त्यात मारल्या गेलेल्या वैमानिकांच्या कुटुंबियांपैकी त्यांच्या परत न येण्याविषयी कोणीही काहीही बोलले नाही? समजा कुटुंबिय जाहीरपणे बोलले नसले असे गृहित धरले तरी शेजारी-पाजारी, मित्र वगैरे पण कोणी काही बोलले नाही? गेला बाजार आपल्या अती उत्साही मिडियातील कोणीतरी कॅमेरे घेऊन त्यांच्या घरी पोचलेच असते. ते पण झालेले नाही? बाकी पूंछ किंवा अन्य ठिकाणी एल.ओ.सी वर गोळीबारात मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांची नावे आली होती. मग याच वैमानिकांची नावे आपले सैन्यदल जाहीर करणार नाही यावर कसा विश्वास ठेवायचा? याचाच अर्थ आपले एकही विमान पडले नाही हे म्हणायला जागा आहे. बाप दाखव नाहीतर श्राध्द कर या धर्तीवर वर लिहिलेल्या मुद्द्यांपैकी एका तरी मुद्द्यावर आपले एक किंवा अनेक विमाने पडली होती हे सिध्द करावे नाहीतर आपले एकही विमान पडले नाही हे मान्य करायचे आव्हान डापु गँगला देत आहे. दुसरे म्हणजे केरळमध्ये मागच्या महिन्यात उतरलेले एफ-३५ विमान कोणतेही रडार पकडू शकत नाही असा बराच गाजावाजा झाला होता पण ते आपल्या रडार यंत्रणेने पकडले. त्यामुळे त्या अदृश्यतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने तात्या ती विमाने जगभर तितक्या सहजपणे विकू शकणार नाहीत हे पण तात्या पिसाळायचे एक कारण असू शकेल. बाकी ट्रम्पतात्या जी बडबड करत असतात ती नक्की कोण गांभीर्याने घेते हे पण बघायलाच हवे. तेव्हा तात्यांना फाट्यावर मारावे आणि त्यांच्या तालावर डोलणार्‍या भारतातील विरोधी पक्षांनाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कपिलमुनी 21/07/2025 - 14:25
व्हाटस अ‍ॅप मधून कधी बाहेर येणार देव जाणे ! एफ-३५ आपल्या रडार यंत्रणेने पकडले--- एक चांगला संदर्भ दाखवा . बाकी ट्रंप सोडा .. भारतीय आर्मी ऑफिसर १ बाबत काय म्हणणे आहे ?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 21/07/2025 - 14:49
चंसूकु अजूनही भारताचे *एकही* विमान पडले नाही असा आपला समज आहे की ते तसे असावे अशी आपली इच्छा आहे? आपल्या इच्छेचा अर्थात वस्तुस्थितीशी काही संबंध नाही. प्रत्यक्ष तीन्ही दलाच्या प्रमुखांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर कबुली देऊनही आपला समज जर आपण कायम ठेवत असाल, तर भाजप समर्थकांच्या डोक्यात नक्की कोणता केमीकल लोच्या झाला असावा याची प्रचंड उत्सुकता आहे.

मुळात, विमान पाडल्याबाबत जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, त्याला आपणच कारणीभूत आहोत. ११ मे रोजीच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये DGAO एअर मार्शल भारती यांनी, विमान पाडल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले: > "Losses are part of any operation." ही एक प्रकारची अप्रत्यक्ष कबुलीच आहे. त्यानंतर CDS अनिल चौहान यांनी Shangri-La Dialogue मध्ये स्पष्टपणे कबूल केले की, > "Indian Air Force had suffered aircraft losses in the early phase of Operation Sindoor." तसेच त्यांनी सांगितले की, पहिल्या दिवशी काही टॅक्टिकल चुका झाल्या, पण तिसऱ्या दिवशी त्या दुरुस्त करून हल्ला पुन्हा सुरू करण्यात आला. इंडोनेशियामध्येही आपण तेच मान्य केलं. संरक्षणदूत कॅप्टन शिवकुमार यांनी सांगितले की, राजकीय निर्बंधांमुळे सुरुवातीला फक्त दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची परवानगी होती, त्यामुळे काही नुकसान झालं. बरं समजा की ऑपरेशन सुरू असताना शत्रूला माहिती जाऊ नये म्हणून सांगितलं नाही, तर आता अडीच महिने महिने उलटले आहेत.आज तरी सत्य सांगायला हवं. आणि जर लपवायचंच असेल, तर ते तरी नको का स्पष्ट सांगायला? > “ की आमची विमान पडलीच नाहीत म्हणून. किंवा पाडले ते इस्राएली 'डेकॉय' होते आणि ते राफेल विमानाची सिग्नेचर emits करत होते" आपण सत्य लपवल्या मुळे किंवा स्पष्ट उत्तर न दिल्याचा फायदा पाकिस्तान आणि चीन पद्धतशीर पणे घेत आहेत. एवढा मोठा हल्ला होऊनही जिंकल्याच्या थाटात पाकिस्तान आहे आणि त्यांना आपणच ही संधी दिलेली आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

एवढा मोठा हल्ला होऊनही जिंकल्याच्या थाटात पाकिस्तान आहे आणि त्यांना आपणच ही संधी दिलेली आहे.
अगदी सपाटून मार खाल्ला तरी पाकडे आपणच जिंकलो असाच दावा करणार. तो त्यांचा स्वभाव आहे. ते सगळे सोडा पण... जर आपले विमान/विमाने पडले/पडली असतील तर त्याचे अवशेष मेनस्ट्रीम मिडिया, सोशल मिडिया वगैरे कुठेच कसे दिसत नाहीत? गेलाबाजार फेसबुकवर किंवा इन्स्टाग्रामवर एखादे रील, एखादा मनुष्य म्हणत आहे की मी विमान पडताना बघितले किंवा त्याचे अवशेष बघितले असे काहीही अजून पर्यंत आले कसे नाही? समजा आपले विमान/विमाने पडले/पडली तर त्यात एकही वैमानिक जखमी झाला नाही/मारला गेला नाही? तसे झाले असते तर कुठेतरी आतापर्यंत नक्कीच आले असते. जर बरखा दत्त १९९९ मध्ये कारगीलला जाऊन तिकडे काय चालले आहे हे बातम्यांमधून कव्हर करत असेल तर २०२५ मध्ये असलेच कोणीतरी पंजाब/काश्मीरात पडलेल्या तथाकथित विमानाच्या अवशेषापर्यंत पोचू शकले नाही आणि देशात कुठेतरी राहायला असलेल्या त्या वैमानिकाच्या घरी पोचले नाहीत हे शक्य वाटते का? आपल्या सेनाधिकार्‍यांनी- हो आम्ही विमाने गमावली अशी वक्तव्ये केली आहेत हे गृहित धरले तरी त्यामागे आपल्याला न कळणारे काही कूटनितीक कारण असेल असे मला पामराला तरी वाटते. परत एकदा- अनेक कोटी लोक राहात असलेल्या प्रदेशात आपले विमान समजा पडले ते कोणालाच कळले नाही हे कोडे कसे सोडवायचे? म्हणूनच बाप दाखव नाहीतर श्राध्द कर असे म्हटले आहे. विमान कुठे पडले, त्याचे अवशेष कुठे आहेत, त्या अवशेषांचे काय झाले, ते सगळे कोणीच कसे बघितले नाही, त्या वैमानिकांचे काय झाले, त्यांची नावे कुठेच कशी आली नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर आपली विमाने पडली आहेत हे मान्य करायला काहीच हरकत नाही. तो बाप दाखवा नाहीतर श्राध्द करा. पण आतापर्यंत तो बाप अस्तित्वात आहे या दिशेने अगदी कणभरही पुरावा मिळालेला नाही त्यामुळे मी तर श्राध्द करायला तयारच आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 22/07/2025 - 20:29
>> आपल्या सेनाधिकार्‍यांनी- हो आम्ही विमाने गमावली अशी वक्तव्ये केली आहेत हे गृहित धरले तरी त्यामागे आपल्याला न कळणारे काही कूटनितीक कारण असेल असे मला पामराला तरी वाटते. तुंम्ही आपल्या सेनाधिकार्‍यांनी केलेल्या विधानांवर सरळ अविश्वास दाखवत आहात व तुमच्या मनात 'असे काहीसे असावे' असा जो समज आहे त्याला 'बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल' असे सोयीस्कर विज्ञानवादी वाटावं असं नांव देत आहात. खरे तर हे आपल्या सेनाधिकार्‍यांच्या कथनावर अविश्वास दाखवणे आहे. एवढा प्रमाद जर कोणी तुमच्या विरूध्द मते असलेल्या कोणी केला असता तर तुंम्ही त्यावर एक दोन पानांचा तरी शाब्दीक हल्ला केला असता :-)

सुक्या 22/07/2025 - 11:48
साधारणपणे एखादा देशातील माणुस, माझा देश आहे त्याच्या ईभ्रतीला तडा जाईल असे मी करणार नाही किंवा माझ्या देशाच्या लष्कराच्या कारवाईवर शंका घेणार नाही वगेरे वगेरे करतो. ईथे मात्र भारतावर / भारतीय सेनेवर / भारतिय नेत्यांवर शिंतोडे उडवण्याची कोण शर्यत लागली आहे. आणी त्यातुन काय सिध्द करणार आहेत? गावात एखादा ड्रोन कुणाच्या डोक्यावर पडला तर त्याची ब्रेकिंग न्युज होते. १० / १५ व्हिडीयो बाजारात येतात. ईथे आख्खे विमान पडल्याची बात आहे .. त्यतही एक नाही ३ ते ५ लढाऊ विमान पडले / पाडले अशी बात आहे. फक्त बाता आहेत. कुठे पडले / कुणी पाडले ? वैमाणिकाचे काय झाले ? कुणालाही एकही बात दिसली नाही? पाकड्यांनाही नाही. मग उगा आपले राहुल गांधी सारखे शेंडा ना बुडखा बाता करण्यात काय हशील? राहीली बात पाकड्यांची. ईतका मार खाउनही त्यांनी किती लोक मेले किती दहशत्वादी मेले किती सैनिक मेले. किती विमाने जमीनीवर खराब झाली ? दिली का माहीती ? ईतके होउनही मीच जिंकलो म्हणुन बाता मारत आहेत. मग त्यांचे खरे मानता का? उगाच आपला फालतु अजेंडा चालवायला काळ / वेळ / स्थळ याचे भान असायला हवे. अजुन एक. आपण भारताचे नागरीक आहोत , टॅक्स देतो तरी सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्याच पाहिजे असे नाही. काही बाबी फक्त आणी फक्त ठराविक लोकांनाच माहीती असतात. आपल्याला त्या माहीती मिळाव्यात असा आपला हेका असेल तर ज्यांना ती माहीती मिळते त्या लोकांच्या समकक्ष हुद्या वर जावे. सगळी माहीती मिळेल. नगरपालीकेत पाणीपुरवठा विभागात काम करत असाल तर ती माहीती मिळवण्यात आपण पात्र नाही हे समजुन गप्प बसावे.

In reply to by सुक्या

कपिलमुनी 22/07/2025 - 11:52
अहो काका , आर्मीचे मोठे मोठे उछ्पदस्थ अधिकारी ह्या बाता मारत आहेत . सामान्य नागरीकांनी नक्की काय खरे अहे हे विचारले तर काय चुकले ? प्रत्येक वेळी प्रश्न विचारणार्याला अजेंडा , डावे , देशद्रोही ठरवून गप्प्प करायचे हा भाजपी अजेंडा आहे.. हा सरकार आणि आर्मी यातील समन्वयचा अभाव म्हणायचा का ?

In reply to by कपिलमुनी

सुक्या 22/07/2025 - 11:59
मी तेच म्हणालो. सगळ्या गोष्टी सामान्य नागरीकाला मिळाल्याच हव्या हा हेका बरा नाही. आपल्याला ती माहीती हवी असेल तर त्या हुद्यावर पोहोचा ... हाय काय अन नाय काय. बाकी अजेंडा वगेरे चालु द्या. मला शष्प फरक पडत नाही. मी लॉजीकल बाता करतो. सरकार आणि आर्मी यातील समन्वयचा अभाव आहे असे तुम्हाला वाटते. तो तुमचा विचार आहे. खरा असेलच असे नाही. पुन्हा तेच सांगतो. जर उच्च व गुप्त माहीती हवी असेल तर त्या प्रकारचे अधिकारी व्हा. ते होता येत नसेल तर कांगावा करु नका.

In reply to by कपिलमुनी

विवेकपटाईत 23/07/2025 - 21:19
जनतेला सर्व माहिती आर्मीने प्रेस कॉन्फेस करून सर्व डिटेल देशातील जनतेला दिलेली आहे.आपली आर्मी खोटं बोलते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? जे राजनेता मुंबई हल्ला पाकिस्तानने नाही आरएसएसने केला असा प्रचार करणारे होते त्यांना आतंकी मरण्याचे निश्चित दुःख झाले असेल. अशा नेत्यांच्या बोलण्यावर फक्त अशिक्षित माणूस विश्वास ठेवू शकतो शिक्षित नाही. पाकिस्तानला झालेली नुकसान विपक्षीदलांना आवडलेले नाही. मसूद अजहरचा वीडियो आहे हम लाशे लाशे उठाते उठाते थक गए . हैं.https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://www.youtube.com/watch%3Fv%3D1md2ES_iCR4&ved=2ahUKEwikmsnnqNOOAxVTh1YBHQjxKB4QFnoECCYQAQ&usg=AOvVaw3Y9_XKVyGwvDLV0mCz9zPu

लोकशाही म्हणजे काय तर - कारगिल युद्धाच्या वेळेला बरखा दत्त भारतीय सैन्याच्या हालचालींबद्दल पाकिस्तानला न्यूज चॅनेल मार्फत लाईव्ह अपडेट देत होती ती खरी लोकशाही - 2611 च्या वेळेस जसे बरखा मुंबईतील पोलिसांचे चालू प्रक्षेपण करून टेररिस्ट ना बित्तंबातमी पोहचवत होती ती खरी लोकशाही ह्या शेटजी भटजी सरकारने गळा घोटाळा लोकशाहीचा. त्यांनी कसं विमानावर gps अन् कॅमेरे लाऊन ह्यांना लाईव्ह अपडेट द्यायला हवे होते. कारण भारतीय सैन्याची विमाने पडल्याचा आनंद पाकिस्तान पेक्षा इंडियात जास्त झालाय . इकडे जास्त TRP मिळाला असता. =))))

पाकिस्तानकडून आपलं विमान पाडल्याचा दावा झाल्यानंतर आपल्या जनरल्सनी दिलेल्या विधानांकडे पाहिलं, तर त्यातून प्रत्यक्षात आपलं विमान पडल्याचं स्पष्ट होतं. मग तुम्ही भारतप्रेमी असाल वा भारतविरोधी, ह्यांन काहीच फरक पडत नाही. यात आनंद मानण्यासारखंही काही नाही.पण इतक्या जबाबदारीच्या पदावरचे अधिकारी जर असं वक्तव्य करत असेतील, तर त्यावर विश्वास ठेवायला हवाच. त्यात पुन्हा अजित डोवाल आणि CDS जनरल चौहान यांच्यातही वक्तव्यांमध्ये विसंगती दिसून आली आहे, म्हणजे यामध्ये एकसंघपणा नाही. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांवर दोष ठेवण्यात काही अर्थ नाही. वरती चंद्रसूर्याकुमार यांनी म्हटल्याप्रमाणे, जर यामागे काही मोठं मुत्सद्देगिरीचं कारण असेल, जसं की राफेलचे स्रोतकोड मिळवण्यासाठी डसॉल्टवर दबाव टाकणं, तर ती वेगळी बाब आहे. पण यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही, हे देखील तितकंच खरं. विमान पडले असेल, तर ते जंगलात असो वा अन्यत्र – ते पूर्णपणे लपवणं शक्य वाटत नाही. अर्थात, हा फक्त एक अंदाज आहे. कारगिल किंवा मुंबई हल्ल्याच्या वेळी माध्यमांनी कशी भूमिका घेतली हे माहिती नाही, पण यावेळी मात्र आपली मीडिया अत्यंत बेजबाबदारपणे वागली, हे नक्की. आठवा, ८ मेची रात्र – त्या वेळी जणू पाकिस्तान जिंकून इराणसुद्धा घेतोय की काय, असं वातावरण निर्माण केलं गेलं होतं. अशा गैरजबाबदार चॅनेल्स वर कोणतीही कारवाई झाल्याचं ऐकिवात नाही. जगभरात आपलं हसू होत असणार. यादरम्यान, बरखा दत्त मात्र यावेळी आपली बाजू समजूतदारपणे मांडताना दिसली, हे लक्षात घ्यायला हवं.

In reply to by रात्रीचे चांदणे

कारगिल किंवा मुंबई हल्ल्याच्या वेळी माध्यमांनी कशी भूमिका घेतली हे माहिती नाही,
आणि
बरखा दत्त मात्र यावेळी आपली बाजू समजूतदारपणे मांडताना दिसली,
ह्या दोन विधानातूनच कळायचं ते कळलं. असो.

सुबोध खरे 23/07/2025 - 11:05
एकंदर दोन्ही बाजूंचे आक्षेप किंवा दावे यात न पडता माझ्या लष्करी मित्रांच्या एकंदर चर्चेतून मला जे आकलन झाले ते असे आहे. यातील सत्य आणि असत्य काही काळाने दृगोच्चर होईलच. सुरवातीला सरकारने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार न करता भारतीय वायुदलाला भारतीय हद्दीतच राहूनच (STAND OFF) दूरवर मारा करणारी क्षेपणास्त्रे वापरून दहशतवादी तळावर हल्ले करायला सांगितले. सहसा वायुदल हल्ला करते तेंव्हा SEAD / DEAD करून मग हल्ल्याला सुरुवात करतात. SEAD, or Suppression of Enemy Air Defenses, involves disrupting or neutralizing enemy air defense systems, while DEAD, or Destruction of Enemy Air Defenses, refers to the physical elimination of these threats. सरकारने नियंत्रण रेषा पार करू नका आणि पाकिस्तानी लष्करी/ वायुदलाच्या लक्ष्यावर थेट हल्ला करू नका असा हुकूम दिला होता. यामुळे भारतीय हद्दीतच राहून आपण त्यांच्या दहशतवादी तळावर हल्ले केले परंतु SEAD / DEAD ना केल्याने पाकिस्तानी वायुदलाने आपल्या विमानांवर पाकिस्तानी हवाई हद्दीत राहून दूर पल्ल्याच्या PL १५ या क्षेपणास्त्रांचा मारा केला. यातील बहुसंख्य क्षेपणास्त्रे आपण पाडली यामुळे त्यांचे अवशेष भारतात ठिकठिकाणी पाहायला मिळतात. माझा असा कयास आहे कि काही विमानांचे या क्षेपणास्त्रांमुळे नुकसान झाले असावे पण एकही विमान पडले नाही किंवा एखाद दोन विमाने पडली असली तरी सर्व वैमानिक त्यातून इजेकट झाल्यामुळे सर्व वैमानिक सुरक्षित आहेत. वायू दलाच्या हवाई हल्ल्याच्या महानिदेशकांच्या विधानाचा अर्थ मी तरी असा काढलेला आहे. पाकिस्तानी पत्रकार काय म्हणतात त्यात काहीही अर्थ नाही कारण १९४७, १९६५ आणि कारगिल या युद्धात पाकिस्तानला जबरदस्त विजय मिळाला असेच तेथील इतिहासात शिकवले जाते. १९७१ मध्ये मात्र प्रत्यक्ष ९३ हजार युद्धकैदी पकडून पाकिस्तानी सैन्याला शरणागती यायला लागले हे त्यांना नाकारता येत नाहीये. असो या विमानांच्या नुकसानीनंतर वायुदलाने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणाली वर हल्ला करण्याची परवानगी मागितली आणि ती मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवसापासून पाकिस्तानवर भारताने जबरदस्त हल्ला चढवून त्यांच्या वायुदलाचे निदान ३०-३५ % नुकसान केले. S -४०० प्रणालीच्या क्षेपणास्त्राने भारताने पाकिस्तानचे AWACS विमान पाकिस्तानच्या हद्दीत साधारण ३५० किमी आतमध्ये उडवून दिल्यामुळे पाकिस्तानच्या हृदयात धडकी भरली आहे. कारण आता पाकिस्तानमध्ये कोणतीच जागा सुरक्षित नाही. पाकिस्तानची STRATEGIC DEPTH बद्दल असलेली सुरक्षेची भावना आता नष्ट झाली आहे. याशिवाय पाकिस्तानकडे असलेली चिनी HQ ९ हि क्षेपणास्त्र प्रणाली कुचकामी ठरवली आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेली अमेरिकी रडार आपण उडवून दिली आहेत. Indian forces targeted and destroyed multiple Pakistani air defense radar systems, including some recently acquired American AN/TPS-77 radars, during a series of strikes. The destruction of these radars significantly weakens Pakistan's air defense network, potentially impacting its ability to detect and respond to aerial threats. ब्रम्होस क्षेपणास्त्राने केलेला प्रचंड विध्वंस पाहून पाकिस्तानने ताबडतोब शस्त्रसंधी साठी विनवण्या केल्या. मग ते तात्यांनी सांगितल्यामुळे झाले कि नाही हा प्रश्न भारताच्या दृष्टीने गौण आहे. नोबेल पारितोषिकासाठी हपापलयामुळे तात्या बरीच बेताल बडबड करत आहेत असे दिसते. एका अंदाजाप्रमाणे पाकिस्तानचे निदान २० हजार कोटी (भारतीय) रुपयांची युद्धसामग्री नष्ट झाली आहे. हे नुकसान त्यांना भरून काढणे आवश्यकच आहे कारण भारताने त्यांची हवाई संरक्षण प्रणालीच उध्वस्त केली आहे( ज्यात रडार क्षेपणास्त्रे आणि त्यांची नियंत्रण प्रणाली येते) (पाकिस्तान ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून १००० कोटी रुपयांचे कर्ज ( एकंदर ७००० कोटी पैकी) यावर्षी मिळाले आहे. भारतीय विमानांचे झालेले नुकसान (हि सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे) सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे वायुदलाला दोष देणे शक्य नाही. जर एक राफाल आणि एक मिराज २००० पडले असतील तर ती विमाने का पडली आणि त्यांच्या संरक्षण प्रणालीत काय त्रुटी आहे हे आपले वायू द्लच नव्हे तर फ्रान्सचे सरकारसुद्धा जाणून घेण्यास उत्सुक असेल. कारण हि सुरक्षाप्रणालीतील हि भेग ताबडतोब बुजवणे आवश्यक असेल. यामुळेच याबद्दलची बातमी उघड करणे म्हणजे शत्रूला (पाकिस्तान आणि चीन) तुमच्या गुप्त गोष्टी उघड करण्यासारखे आहे. बाकी उंदीर मारण्याच्या विभागात कामाला असलेल्या लुंग्या सुंग्याला विमाने पडली आहेत किंवा किती विमाने पाडली गेली आहेत हे सांगण्याची मुळी सुद्धा आवश्यकता नाही. आपण केवळ एक मत देतो म्हणून आपल्याला सर्वच जाणून घ्यायचा हक्क आहे असे दावे करणाऱ्या भंपक लोकांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 23/07/2025 - 13:06
फ्रान्सच्या राफेलला बदनाम करता आलं तरच अमेरिकेची एफ16 ची इज्जत शिल्लक राहील. त्यामुळे भारताची विमाने पडली हा मुद्दा सतत ऐरणीवर आणणे अमेरिकन सरकारला अत्यावश्यक आहे. त्यासाठी ते सर्वप्रकारे प्रयत्न करताहेत. मात्र त्यासाठी कोणताही ठोस पुरावा अमेरिकेकडे नाही. चीन भारताच्या हालचालीवर लक्ष ठेऊन असूनही चीनकडेही त्याचा पुरावा नाही. अन्यथा अमेरिका व चीनने त्याचा पुरेपुर वापर केला असता. याबाबतीत चीन व अमेरिका यांचे हेतू सारखेच आहेत. सिंदूरमुळे या दोघांच्या शस्त्रविक्रीवर परिणाम होणार आहे. तर भारत एक नवीन प्रतिस्पर्धी निर्माण होतो आहे. ते दोघांनाही नको असणार. यासाठी भारतातील विरोधी पक्षांचा कळत नकळत उपयोग होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच संसद अधिवेशना अगोदर तात्यांनी व्यक्तव्य केलेले दिसते आहे. थोडक्यात राफेल विषयी शंका निर्माण करण्यासाठी लागणारा टीआरपीचा योग्य काळ अमेरिकेने शोधून काढण्यात यश मिळवले आहे. ६१००० कोटींचे फ्रान्सबरोबर डिल होण्याची शक्यता असताना अमेरिकेने एवढे तरी करायलाच पाहिजे होते, असे वाटते. एखादं विमान कोसळले तर त्याचा ठावठिकाणा नकाशावरून ताबडतोब नाहीसा होतो. त्यामुळे विमान पडल्याचे लागलीच कळते. कसे पडले हे कळत नसले तरी अंदाजे लोकेशन काढता येऊ शकते व त्यानुसार उपग्रहातर्फे आणखी खोदकाम करता येऊ शकते. पण विमानाचे नुकसान होऊनही ते कसेबसे विमानतळावर उतरले तर मात्र विमान शेवटपर्यंत नकाशात दिसत राहिल्याने ते पडल्याचे पुरावे राहात नाहीत. आपल्या विमानांचे थोडे बहुत नुकसान होऊनही ती कोणत्यातरी विमानतळावर उतरली असावीत असा कयास आहे.

In reply to by सुबोध खरे

विवेकपटाईत 23/07/2025 - 21:27
भारतात सर्वांत जवळ मोबाईल आहे जर एखादे विमान नष्ट झाले आणि पायलट इजेक्ट करून भारतात उतरला तरी तो व्हिडिओ लोकांनी काढला असता आणि जिथे पायलट उतरले असते तिथे लोक पोचले असते. व्हिडीओ काढले असते. बाकी मोदी सरकारने सैन्याला पूर्णपणे सूट होती त्यामुळे नियंत्रण रेखा पार केली /नाही केली हा प्रश्न येतच नाही. बाकी पूर्वीच्या सरकारने कधीही आता की हल्ल्याचा बदला घेतला नाही. आतंकींना वाचविण्याचे कामच केले आहे. २००६ च्या हल्ल्यात पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी लोकांची ग्वाही उशिरा घेतली या कारणांनी उच्च न्यायालयाने ग्वाही केल्या नाही. पोलिसांनी तपास नियमानुसार केला नाही. यावरून ही स्पष्ट होते.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 24/07/2025 - 11:41
मुळात पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्यासाठी दहशतवाद हा युद्धापेक्षा बराच स्वस्त पर्याय शोधला होता. पण आता भारताने इतक्या मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला कि गेल्या कितीतरी वर्षात झाले नाही एवढे नुकसान झाले आहे. पण यामुळे पाकिस्तान दहशतवादाचा मार्ग सहजासहजी सोडेल हि अपेक्षा करणे बालिशपणा होईल. भारताशी कायम युद्धमान परिस्थिती ठेवणे हे तेथील लष्कराला सवतासुभा कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय पाकिस्तानचे चार तुकडे एकत्र ठेवण्यासाठी भारतद्वेष हा एक मोठा दुवा आहे. बांगला देशाच्या निर्मितीनंतर धार्मिक अस्मिता देश एकसंध ठेवण्यासाठी पुरा पडत नाही हे स्पष्ट झाले आहे. पंजाबी वर्चस्व आणि त्यातून होणारी गळचेपी यामुळे बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा हे प्रांत पाकिस्तानपासून फुटून निघण्यास उत्सुक आहेत. एकदा युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण केली कि राष्ट्रवादाचा उन्माद निर्माण करता येतो आणि मग भाषिक वांशिक आणि पंथिक अस्मिता आपोआप मागे पडते. यामुळे पाकिस्तान दहशतवाद, काश्मीर प्रश्न, भारत द्वेष कधीही सोडणार नाही हे सत्य आहे. ऑपरेशन सिंदूर मुळे भारत पाकिस्तानात किती खोलवर हल्ला करू शकतो आणि किती विध्वंस करू शकतो याची झलक पाकिस्तानला मिळाली आहे आणि त्यापासून चीनची तथाकथीत अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आपले संरक्षण करू शकणार नाही हे हि कळून चुकले आहे त्यामुळे पाकिस्तान निदान कारगिल सारखे दु:साहस करणार नाही असे वाटते

ट्रंप आत्तापर्यंत चोवीस वेळा ( संदर्भ लोकसभा चर्चा ) माझ्या मध्यमस्थीमुळे अणुयुद्धाची टळली असे म्हणाले. आणि काल पंचवीसाव्या वेळी अणूयुद्धाची शक्यता मध्यस्थीमुळे टळली असे म्हणाले. '' त्यांनी पाच विमाने पाडली. तरी दोघे माघार घेण्यास तयार नव्हते. मी त्यांना फोन केला आणि तुम्ही असेच करत राहिलात तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. आता तुमच्याशी व्यापार होणार नाही. ते दोन्ही शक्तिशाली अण्वस्त्रधारी देश आहेत आणि याचा परिणाम काय झाला असता, कोणास ठाऊक ? पण, मी ते थांबवले'' -महाराष्ट्र टाईम्स आमचा भारत देश कोणत्याही परिणामाला भित नाही. हमारी बहुमत वाली सरकार है, आम्ही कोणाकडेही लक्ष देत नाही. आम्ही जगभर फिरलो भले आम्हाला किरकोळ युद्धात कोणी साथ दिली नसेल, दिली नाही. आमचं परराष्ट्र धोरण गंडले असेल पण आम्ही सर्व जगाला पुरुन उरु. विषय संपला. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 24/07/2025 - 09:21
ट्रम्प तात्या वरच विश्वास ठेवायचा म्हटल्यावर विषयच संपला. "नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे" या मनोवृत्तीला उतारा नाही. चालू द्या

In reply to by सुबोध खरे

आपल्या अ-विचारांचा जो 'परिमळु दरवळत' असतो तोही हवाहवासा वाटतो. आता वयपरत्वे माणूस म्हटला की, एवढे तेवढे काही गुण-दोष असायचेच. माऊलींचा अभंग ऐकतोय. अविचिता परिमळु झुळकला अळुमाळु. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 24/07/2025 - 11:28
ऐका ऐका माउलींच्या कृपेने द्वेषाची जळमटे आणि अंधार दूर होवोत आणि सद्विचारांचा प्रकाश पडो.

तात्या वर विश्वास ठेवायचा तर काश्मीर प्रश्न हजार वर्ष जुना समजावा लागेल. मुळात आपलं उद्धीष्ट पूर्ण झाल्यावर चाकमकी बंद करण्याचा निर्णय योग्य वाटतोय.

कपिलमुनी 21/07/2025 - 10:45
तात्या घाबरले .. तिकडे पुतीन पण घबरले होते .. मग पापाने वॉर रुकवा दी आणि लोकांना बाहेर काढले .. तिकडे जिन्पिंग ला हगवण लागली .. त्याने डोक्लाम , लडाख मधून माघार घेतली.. शेठनी कामच असल्या जबर्‍या केला आहे..

In reply to by कपिलमुनी

उत्तम. पराकोटीच्या व्यक्ती द्वेषाचे अजून एक उत्तम उदाहरण ! मोदींचा इतका द्वेष करायचा की ते करताना ऑपरेशन सिन्दुर करणाऱ्या सैन्यच्या कारवाई वर देखील प्रश्न चिन्ह उभे राहील ! नवरा मेला तरी चालेल , पण सवत रंडकी व्हायला पाहिजेल =)))) मिसळपाव प्रशासन हे असले प्रतिसाद खपवून घेते ह्यातूनच त्यांचा एकांगीपणा उघड होतो ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कपिलमुनी 21/07/2025 - 14:09
आर्मी च्या मोठ्या ऑफिसर ने सांगितले आहे की आपण काही जेट्स गमावले . यात ट्रंपचा काय संबंध ? बाकी लडाख विषयी भाजप खासदारनेच सांगितला आहे. पापाने वॉर रुकवा दी क्या ? असा प्रश्न जयशंकर ला विचारला तेव्हाचे उत्तर ऐका .. उगा फुकाच्या बाता मारू नका बाकी सैन्याचा अभिमान हवा तेवढाच आहे .

In reply to by कपिलमुनी

दूत्त दूत्त. अशा कोतालद्या मोदी शलकाल ला आपन 2029 मदे शतेथून काली केच्चु अन् त्याचं घल उन्हात बांधू. तो पल्यांत ललत लाहु काय ना काय कालन कादून ! :))))

In reply to by कपिलमुनी

ते की. 2029 पर्यंत रुदाली कशाला उगाच चालू ठेवा, पण काहीकाही लोकांना वाटतं की दिसेल तिथं मोदी भाजप ल शिव्या घालून काहीतरी क्रांती होणार आहे म्हणून आम्ही मजा घेतो ह्या रडक्या लोकांची. =)))) मागे पुलवामाच्या वेळेस सुरू झालेली रुदाली कुठे हवेत विरून गेली देव जाणे .

In reply to by प्रसाद गोडबोले

आग्या१९९० 21/07/2025 - 14:11
विमान पडले असते तर त्यांनी अभिनंदन सारखे भारतीय वैमानिक ही पकडले असते किंवा त्यांचे प्रेत तरी मीडिया वर दाखविले असते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची हवाई हद्द ओलांडल्याचे अधिकृतपणे जाहीर न केल्याने, पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय वैमानिक पकडले जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाकी भारतीय युद्धक विमान भारतात पडले असते, तरीही इथला मीडिया त्या जागी पोहचला असत. स्थानीय लोक आणि मीडियाने विडियो टाकले असते. भारतीय मिडिया ' एक पाऊल पुढे ' असल्याने त्यांनी भारतीय हल्ल्याने कराची, लाहोर आणि इस्लामाबाद बेचिराख झाल्याच्या बातम्या दिल्या, खोटे व्हिडिओ दाखवले होते. अख्खी भारतीय मिडिया पाकिस्तानात घुसल्याने भारतीय हद्दीचे वृत्तांकन करायला कोणाला वेळ होता? उगाच बेडकाला फुगवायचा बालिशपणा बंद करा.

In reply to by कपिलमुनी

विवेकपटाईत 21/07/2025 - 14:03
असे आहे, पुतीन ज्या भागातून भारतीय विद्यार्थ्यांना काढायचे होते तिथे युद्ध विराम ठेवले होते. हे जागतिक सत्य आहे. डोकलाम लद्दाख कुठे ही भारताने माघारी घेतली नाही उलट क्षेत्र वाढविले आहे. चीनला चांगला धडा शिकविला आहे. भारताची द्रोण आणि मिसाईल सुरक्षा प्रणाली इजराईल अमेरिका पेक्षा उत्तम ठरली आहे. याचा प्रत्यय जगाला आला. भारतीय शस्त्रांची विक्री अनेकपट वाढणार. बाकी मोदी विरोधात मानसिक रोगांची लक्षणे अनेकांत दिसून येऊ लागली आहे.

In reply to by कपिलमुनी

झालं मोदी द्वेषाची , भाजप द्वेषाची गाडी हिंदू द्वेषाकडे वळाली, आता फायनल स्थानक ब्राह्मण द्वेष यायला किती वेळ लागतो ते पाहू :))))

साधी गोष्ट आहे. समजा आपली विमाने पडली असती तर ती एक तर आपल्या हद्दीत पडली असती नाहीतर पाकिस्तानच्या हद्दीत पडली असती. पाकिस्तानच्या हद्दीत आपले विमान पडले असते तर त्यांनी त्या विमानाचे अवशेष सगळ्या जगाला दाखविले असते आणि बघा आम्ही भारताचे कसे नुकसान केले हे मोठ्या अभिमानाने सांगितले असते. तसे झाले नाही. त्यामुळे आपले एकही विमान तिकडे पडले नाही असे म्हणायला जागा आहे. समजा भारतात आपले विमान पडले असते तर ते कुठे पडले असते? पंजाबात दाट लोकवस्ती आहे त्यामुळे कुठेही विमान पडले असते तरी ते लपवून ठेवता येणे अशक्य. गावातील/शहरातील लोकांनी विमान पडल्याविषयी त्यावेळेस नाही तरी आता तरी एक अवाक्षर उच्चारले नाही हे कसे शक्य आहे? समजा काश्मीरमध्ये विमान पडले आणि ते कोणीही राहात नाही अशा ठिकाणी कोणत्या तरी दरीत पडले तरी त्यात मारल्या गेलेल्या वैमानिकांच्या कुटुंबियांपैकी त्यांच्या परत न येण्याविषयी कोणीही काहीही बोलले नाही? समजा कुटुंबिय जाहीरपणे बोलले नसले असे गृहित धरले तरी शेजारी-पाजारी, मित्र वगैरे पण कोणी काही बोलले नाही? गेला बाजार आपल्या अती उत्साही मिडियातील कोणीतरी कॅमेरे घेऊन त्यांच्या घरी पोचलेच असते. ते पण झालेले नाही? बाकी पूंछ किंवा अन्य ठिकाणी एल.ओ.सी वर गोळीबारात मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांची नावे आली होती. मग याच वैमानिकांची नावे आपले सैन्यदल जाहीर करणार नाही यावर कसा विश्वास ठेवायचा? याचाच अर्थ आपले एकही विमान पडले नाही हे म्हणायला जागा आहे. बाप दाखव नाहीतर श्राध्द कर या धर्तीवर वर लिहिलेल्या मुद्द्यांपैकी एका तरी मुद्द्यावर आपले एक किंवा अनेक विमाने पडली होती हे सिध्द करावे नाहीतर आपले एकही विमान पडले नाही हे मान्य करायचे आव्हान डापु गँगला देत आहे. दुसरे म्हणजे केरळमध्ये मागच्या महिन्यात उतरलेले एफ-३५ विमान कोणतेही रडार पकडू शकत नाही असा बराच गाजावाजा झाला होता पण ते आपल्या रडार यंत्रणेने पकडले. त्यामुळे त्या अदृश्यतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने तात्या ती विमाने जगभर तितक्या सहजपणे विकू शकणार नाहीत हे पण तात्या पिसाळायचे एक कारण असू शकेल. बाकी ट्रम्पतात्या जी बडबड करत असतात ती नक्की कोण गांभीर्याने घेते हे पण बघायलाच हवे. तेव्हा तात्यांना फाट्यावर मारावे आणि त्यांच्या तालावर डोलणार्‍या भारतातील विरोधी पक्षांनाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कपिलमुनी 21/07/2025 - 14:25
व्हाटस अ‍ॅप मधून कधी बाहेर येणार देव जाणे ! एफ-३५ आपल्या रडार यंत्रणेने पकडले--- एक चांगला संदर्भ दाखवा . बाकी ट्रंप सोडा .. भारतीय आर्मी ऑफिसर १ बाबत काय म्हणणे आहे ?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 21/07/2025 - 14:49
चंसूकु अजूनही भारताचे *एकही* विमान पडले नाही असा आपला समज आहे की ते तसे असावे अशी आपली इच्छा आहे? आपल्या इच्छेचा अर्थात वस्तुस्थितीशी काही संबंध नाही. प्रत्यक्ष तीन्ही दलाच्या प्रमुखांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर कबुली देऊनही आपला समज जर आपण कायम ठेवत असाल, तर भाजप समर्थकांच्या डोक्यात नक्की कोणता केमीकल लोच्या झाला असावा याची प्रचंड उत्सुकता आहे.

मुळात, विमान पाडल्याबाबत जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, त्याला आपणच कारणीभूत आहोत. ११ मे रोजीच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये DGAO एअर मार्शल भारती यांनी, विमान पाडल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले: > "Losses are part of any operation." ही एक प्रकारची अप्रत्यक्ष कबुलीच आहे. त्यानंतर CDS अनिल चौहान यांनी Shangri-La Dialogue मध्ये स्पष्टपणे कबूल केले की, > "Indian Air Force had suffered aircraft losses in the early phase of Operation Sindoor." तसेच त्यांनी सांगितले की, पहिल्या दिवशी काही टॅक्टिकल चुका झाल्या, पण तिसऱ्या दिवशी त्या दुरुस्त करून हल्ला पुन्हा सुरू करण्यात आला. इंडोनेशियामध्येही आपण तेच मान्य केलं. संरक्षणदूत कॅप्टन शिवकुमार यांनी सांगितले की, राजकीय निर्बंधांमुळे सुरुवातीला फक्त दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची परवानगी होती, त्यामुळे काही नुकसान झालं. बरं समजा की ऑपरेशन सुरू असताना शत्रूला माहिती जाऊ नये म्हणून सांगितलं नाही, तर आता अडीच महिने महिने उलटले आहेत.आज तरी सत्य सांगायला हवं. आणि जर लपवायचंच असेल, तर ते तरी नको का स्पष्ट सांगायला? > “ की आमची विमान पडलीच नाहीत म्हणून. किंवा पाडले ते इस्राएली 'डेकॉय' होते आणि ते राफेल विमानाची सिग्नेचर emits करत होते" आपण सत्य लपवल्या मुळे किंवा स्पष्ट उत्तर न दिल्याचा फायदा पाकिस्तान आणि चीन पद्धतशीर पणे घेत आहेत. एवढा मोठा हल्ला होऊनही जिंकल्याच्या थाटात पाकिस्तान आहे आणि त्यांना आपणच ही संधी दिलेली आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

एवढा मोठा हल्ला होऊनही जिंकल्याच्या थाटात पाकिस्तान आहे आणि त्यांना आपणच ही संधी दिलेली आहे.
अगदी सपाटून मार खाल्ला तरी पाकडे आपणच जिंकलो असाच दावा करणार. तो त्यांचा स्वभाव आहे. ते सगळे सोडा पण... जर आपले विमान/विमाने पडले/पडली असतील तर त्याचे अवशेष मेनस्ट्रीम मिडिया, सोशल मिडिया वगैरे कुठेच कसे दिसत नाहीत? गेलाबाजार फेसबुकवर किंवा इन्स्टाग्रामवर एखादे रील, एखादा मनुष्य म्हणत आहे की मी विमान पडताना बघितले किंवा त्याचे अवशेष बघितले असे काहीही अजून पर्यंत आले कसे नाही? समजा आपले विमान/विमाने पडले/पडली तर त्यात एकही वैमानिक जखमी झाला नाही/मारला गेला नाही? तसे झाले असते तर कुठेतरी आतापर्यंत नक्कीच आले असते. जर बरखा दत्त १९९९ मध्ये कारगीलला जाऊन तिकडे काय चालले आहे हे बातम्यांमधून कव्हर करत असेल तर २०२५ मध्ये असलेच कोणीतरी पंजाब/काश्मीरात पडलेल्या तथाकथित विमानाच्या अवशेषापर्यंत पोचू शकले नाही आणि देशात कुठेतरी राहायला असलेल्या त्या वैमानिकाच्या घरी पोचले नाहीत हे शक्य वाटते का? आपल्या सेनाधिकार्‍यांनी- हो आम्ही विमाने गमावली अशी वक्तव्ये केली आहेत हे गृहित धरले तरी त्यामागे आपल्याला न कळणारे काही कूटनितीक कारण असेल असे मला पामराला तरी वाटते. परत एकदा- अनेक कोटी लोक राहात असलेल्या प्रदेशात आपले विमान समजा पडले ते कोणालाच कळले नाही हे कोडे कसे सोडवायचे? म्हणूनच बाप दाखव नाहीतर श्राध्द कर असे म्हटले आहे. विमान कुठे पडले, त्याचे अवशेष कुठे आहेत, त्या अवशेषांचे काय झाले, ते सगळे कोणीच कसे बघितले नाही, त्या वैमानिकांचे काय झाले, त्यांची नावे कुठेच कशी आली नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर आपली विमाने पडली आहेत हे मान्य करायला काहीच हरकत नाही. तो बाप दाखवा नाहीतर श्राध्द करा. पण आतापर्यंत तो बाप अस्तित्वात आहे या दिशेने अगदी कणभरही पुरावा मिळालेला नाही त्यामुळे मी तर श्राध्द करायला तयारच आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 22/07/2025 - 20:29
>> आपल्या सेनाधिकार्‍यांनी- हो आम्ही विमाने गमावली अशी वक्तव्ये केली आहेत हे गृहित धरले तरी त्यामागे आपल्याला न कळणारे काही कूटनितीक कारण असेल असे मला पामराला तरी वाटते. तुंम्ही आपल्या सेनाधिकार्‍यांनी केलेल्या विधानांवर सरळ अविश्वास दाखवत आहात व तुमच्या मनात 'असे काहीसे असावे' असा जो समज आहे त्याला 'बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल' असे सोयीस्कर विज्ञानवादी वाटावं असं नांव देत आहात. खरे तर हे आपल्या सेनाधिकार्‍यांच्या कथनावर अविश्वास दाखवणे आहे. एवढा प्रमाद जर कोणी तुमच्या विरूध्द मते असलेल्या कोणी केला असता तर तुंम्ही त्यावर एक दोन पानांचा तरी शाब्दीक हल्ला केला असता :-)

सुक्या 22/07/2025 - 11:48
साधारणपणे एखादा देशातील माणुस, माझा देश आहे त्याच्या ईभ्रतीला तडा जाईल असे मी करणार नाही किंवा माझ्या देशाच्या लष्कराच्या कारवाईवर शंका घेणार नाही वगेरे वगेरे करतो. ईथे मात्र भारतावर / भारतीय सेनेवर / भारतिय नेत्यांवर शिंतोडे उडवण्याची कोण शर्यत लागली आहे. आणी त्यातुन काय सिध्द करणार आहेत? गावात एखादा ड्रोन कुणाच्या डोक्यावर पडला तर त्याची ब्रेकिंग न्युज होते. १० / १५ व्हिडीयो बाजारात येतात. ईथे आख्खे विमान पडल्याची बात आहे .. त्यतही एक नाही ३ ते ५ लढाऊ विमान पडले / पाडले अशी बात आहे. फक्त बाता आहेत. कुठे पडले / कुणी पाडले ? वैमाणिकाचे काय झाले ? कुणालाही एकही बात दिसली नाही? पाकड्यांनाही नाही. मग उगा आपले राहुल गांधी सारखे शेंडा ना बुडखा बाता करण्यात काय हशील? राहीली बात पाकड्यांची. ईतका मार खाउनही त्यांनी किती लोक मेले किती दहशत्वादी मेले किती सैनिक मेले. किती विमाने जमीनीवर खराब झाली ? दिली का माहीती ? ईतके होउनही मीच जिंकलो म्हणुन बाता मारत आहेत. मग त्यांचे खरे मानता का? उगाच आपला फालतु अजेंडा चालवायला काळ / वेळ / स्थळ याचे भान असायला हवे. अजुन एक. आपण भारताचे नागरीक आहोत , टॅक्स देतो तरी सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्याच पाहिजे असे नाही. काही बाबी फक्त आणी फक्त ठराविक लोकांनाच माहीती असतात. आपल्याला त्या माहीती मिळाव्यात असा आपला हेका असेल तर ज्यांना ती माहीती मिळते त्या लोकांच्या समकक्ष हुद्या वर जावे. सगळी माहीती मिळेल. नगरपालीकेत पाणीपुरवठा विभागात काम करत असाल तर ती माहीती मिळवण्यात आपण पात्र नाही हे समजुन गप्प बसावे.

In reply to by सुक्या

कपिलमुनी 22/07/2025 - 11:52
अहो काका , आर्मीचे मोठे मोठे उछ्पदस्थ अधिकारी ह्या बाता मारत आहेत . सामान्य नागरीकांनी नक्की काय खरे अहे हे विचारले तर काय चुकले ? प्रत्येक वेळी प्रश्न विचारणार्याला अजेंडा , डावे , देशद्रोही ठरवून गप्प्प करायचे हा भाजपी अजेंडा आहे.. हा सरकार आणि आर्मी यातील समन्वयचा अभाव म्हणायचा का ?

In reply to by कपिलमुनी

सुक्या 22/07/2025 - 11:59
मी तेच म्हणालो. सगळ्या गोष्टी सामान्य नागरीकाला मिळाल्याच हव्या हा हेका बरा नाही. आपल्याला ती माहीती हवी असेल तर त्या हुद्यावर पोहोचा ... हाय काय अन नाय काय. बाकी अजेंडा वगेरे चालु द्या. मला शष्प फरक पडत नाही. मी लॉजीकल बाता करतो. सरकार आणि आर्मी यातील समन्वयचा अभाव आहे असे तुम्हाला वाटते. तो तुमचा विचार आहे. खरा असेलच असे नाही. पुन्हा तेच सांगतो. जर उच्च व गुप्त माहीती हवी असेल तर त्या प्रकारचे अधिकारी व्हा. ते होता येत नसेल तर कांगावा करु नका.

In reply to by कपिलमुनी

विवेकपटाईत 23/07/2025 - 21:19
जनतेला सर्व माहिती आर्मीने प्रेस कॉन्फेस करून सर्व डिटेल देशातील जनतेला दिलेली आहे.आपली आर्मी खोटं बोलते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? जे राजनेता मुंबई हल्ला पाकिस्तानने नाही आरएसएसने केला असा प्रचार करणारे होते त्यांना आतंकी मरण्याचे निश्चित दुःख झाले असेल. अशा नेत्यांच्या बोलण्यावर फक्त अशिक्षित माणूस विश्वास ठेवू शकतो शिक्षित नाही. पाकिस्तानला झालेली नुकसान विपक्षीदलांना आवडलेले नाही. मसूद अजहरचा वीडियो आहे हम लाशे लाशे उठाते उठाते थक गए . हैं.https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://www.youtube.com/watch%3Fv%3D1md2ES_iCR4&ved=2ahUKEwikmsnnqNOOAxVTh1YBHQjxKB4QFnoECCYQAQ&usg=AOvVaw3Y9_XKVyGwvDLV0mCz9zPu

लोकशाही म्हणजे काय तर - कारगिल युद्धाच्या वेळेला बरखा दत्त भारतीय सैन्याच्या हालचालींबद्दल पाकिस्तानला न्यूज चॅनेल मार्फत लाईव्ह अपडेट देत होती ती खरी लोकशाही - 2611 च्या वेळेस जसे बरखा मुंबईतील पोलिसांचे चालू प्रक्षेपण करून टेररिस्ट ना बित्तंबातमी पोहचवत होती ती खरी लोकशाही ह्या शेटजी भटजी सरकारने गळा घोटाळा लोकशाहीचा. त्यांनी कसं विमानावर gps अन् कॅमेरे लाऊन ह्यांना लाईव्ह अपडेट द्यायला हवे होते. कारण भारतीय सैन्याची विमाने पडल्याचा आनंद पाकिस्तान पेक्षा इंडियात जास्त झालाय . इकडे जास्त TRP मिळाला असता. =))))

पाकिस्तानकडून आपलं विमान पाडल्याचा दावा झाल्यानंतर आपल्या जनरल्सनी दिलेल्या विधानांकडे पाहिलं, तर त्यातून प्रत्यक्षात आपलं विमान पडल्याचं स्पष्ट होतं. मग तुम्ही भारतप्रेमी असाल वा भारतविरोधी, ह्यांन काहीच फरक पडत नाही. यात आनंद मानण्यासारखंही काही नाही.पण इतक्या जबाबदारीच्या पदावरचे अधिकारी जर असं वक्तव्य करत असेतील, तर त्यावर विश्वास ठेवायला हवाच. त्यात पुन्हा अजित डोवाल आणि CDS जनरल चौहान यांच्यातही वक्तव्यांमध्ये विसंगती दिसून आली आहे, म्हणजे यामध्ये एकसंघपणा नाही. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांवर दोष ठेवण्यात काही अर्थ नाही. वरती चंद्रसूर्याकुमार यांनी म्हटल्याप्रमाणे, जर यामागे काही मोठं मुत्सद्देगिरीचं कारण असेल, जसं की राफेलचे स्रोतकोड मिळवण्यासाठी डसॉल्टवर दबाव टाकणं, तर ती वेगळी बाब आहे. पण यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही, हे देखील तितकंच खरं. विमान पडले असेल, तर ते जंगलात असो वा अन्यत्र – ते पूर्णपणे लपवणं शक्य वाटत नाही. अर्थात, हा फक्त एक अंदाज आहे. कारगिल किंवा मुंबई हल्ल्याच्या वेळी माध्यमांनी कशी भूमिका घेतली हे माहिती नाही, पण यावेळी मात्र आपली मीडिया अत्यंत बेजबाबदारपणे वागली, हे नक्की. आठवा, ८ मेची रात्र – त्या वेळी जणू पाकिस्तान जिंकून इराणसुद्धा घेतोय की काय, असं वातावरण निर्माण केलं गेलं होतं. अशा गैरजबाबदार चॅनेल्स वर कोणतीही कारवाई झाल्याचं ऐकिवात नाही. जगभरात आपलं हसू होत असणार. यादरम्यान, बरखा दत्त मात्र यावेळी आपली बाजू समजूतदारपणे मांडताना दिसली, हे लक्षात घ्यायला हवं.

In reply to by रात्रीचे चांदणे

कारगिल किंवा मुंबई हल्ल्याच्या वेळी माध्यमांनी कशी भूमिका घेतली हे माहिती नाही,
आणि
बरखा दत्त मात्र यावेळी आपली बाजू समजूतदारपणे मांडताना दिसली,
ह्या दोन विधानातूनच कळायचं ते कळलं. असो.

सुबोध खरे 23/07/2025 - 11:05
एकंदर दोन्ही बाजूंचे आक्षेप किंवा दावे यात न पडता माझ्या लष्करी मित्रांच्या एकंदर चर्चेतून मला जे आकलन झाले ते असे आहे. यातील सत्य आणि असत्य काही काळाने दृगोच्चर होईलच. सुरवातीला सरकारने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार न करता भारतीय वायुदलाला भारतीय हद्दीतच राहूनच (STAND OFF) दूरवर मारा करणारी क्षेपणास्त्रे वापरून दहशतवादी तळावर हल्ले करायला सांगितले. सहसा वायुदल हल्ला करते तेंव्हा SEAD / DEAD करून मग हल्ल्याला सुरुवात करतात. SEAD, or Suppression of Enemy Air Defenses, involves disrupting or neutralizing enemy air defense systems, while DEAD, or Destruction of Enemy Air Defenses, refers to the physical elimination of these threats. सरकारने नियंत्रण रेषा पार करू नका आणि पाकिस्तानी लष्करी/ वायुदलाच्या लक्ष्यावर थेट हल्ला करू नका असा हुकूम दिला होता. यामुळे भारतीय हद्दीतच राहून आपण त्यांच्या दहशतवादी तळावर हल्ले केले परंतु SEAD / DEAD ना केल्याने पाकिस्तानी वायुदलाने आपल्या विमानांवर पाकिस्तानी हवाई हद्दीत राहून दूर पल्ल्याच्या PL १५ या क्षेपणास्त्रांचा मारा केला. यातील बहुसंख्य क्षेपणास्त्रे आपण पाडली यामुळे त्यांचे अवशेष भारतात ठिकठिकाणी पाहायला मिळतात. माझा असा कयास आहे कि काही विमानांचे या क्षेपणास्त्रांमुळे नुकसान झाले असावे पण एकही विमान पडले नाही किंवा एखाद दोन विमाने पडली असली तरी सर्व वैमानिक त्यातून इजेकट झाल्यामुळे सर्व वैमानिक सुरक्षित आहेत. वायू दलाच्या हवाई हल्ल्याच्या महानिदेशकांच्या विधानाचा अर्थ मी तरी असा काढलेला आहे. पाकिस्तानी पत्रकार काय म्हणतात त्यात काहीही अर्थ नाही कारण १९४७, १९६५ आणि कारगिल या युद्धात पाकिस्तानला जबरदस्त विजय मिळाला असेच तेथील इतिहासात शिकवले जाते. १९७१ मध्ये मात्र प्रत्यक्ष ९३ हजार युद्धकैदी पकडून पाकिस्तानी सैन्याला शरणागती यायला लागले हे त्यांना नाकारता येत नाहीये. असो या विमानांच्या नुकसानीनंतर वायुदलाने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणाली वर हल्ला करण्याची परवानगी मागितली आणि ती मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवसापासून पाकिस्तानवर भारताने जबरदस्त हल्ला चढवून त्यांच्या वायुदलाचे निदान ३०-३५ % नुकसान केले. S -४०० प्रणालीच्या क्षेपणास्त्राने भारताने पाकिस्तानचे AWACS विमान पाकिस्तानच्या हद्दीत साधारण ३५० किमी आतमध्ये उडवून दिल्यामुळे पाकिस्तानच्या हृदयात धडकी भरली आहे. कारण आता पाकिस्तानमध्ये कोणतीच जागा सुरक्षित नाही. पाकिस्तानची STRATEGIC DEPTH बद्दल असलेली सुरक्षेची भावना आता नष्ट झाली आहे. याशिवाय पाकिस्तानकडे असलेली चिनी HQ ९ हि क्षेपणास्त्र प्रणाली कुचकामी ठरवली आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेली अमेरिकी रडार आपण उडवून दिली आहेत. Indian forces targeted and destroyed multiple Pakistani air defense radar systems, including some recently acquired American AN/TPS-77 radars, during a series of strikes. The destruction of these radars significantly weakens Pakistan's air defense network, potentially impacting its ability to detect and respond to aerial threats. ब्रम्होस क्षेपणास्त्राने केलेला प्रचंड विध्वंस पाहून पाकिस्तानने ताबडतोब शस्त्रसंधी साठी विनवण्या केल्या. मग ते तात्यांनी सांगितल्यामुळे झाले कि नाही हा प्रश्न भारताच्या दृष्टीने गौण आहे. नोबेल पारितोषिकासाठी हपापलयामुळे तात्या बरीच बेताल बडबड करत आहेत असे दिसते. एका अंदाजाप्रमाणे पाकिस्तानचे निदान २० हजार कोटी (भारतीय) रुपयांची युद्धसामग्री नष्ट झाली आहे. हे नुकसान त्यांना भरून काढणे आवश्यकच आहे कारण भारताने त्यांची हवाई संरक्षण प्रणालीच उध्वस्त केली आहे( ज्यात रडार क्षेपणास्त्रे आणि त्यांची नियंत्रण प्रणाली येते) (पाकिस्तान ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून १००० कोटी रुपयांचे कर्ज ( एकंदर ७००० कोटी पैकी) यावर्षी मिळाले आहे. भारतीय विमानांचे झालेले नुकसान (हि सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे) सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे वायुदलाला दोष देणे शक्य नाही. जर एक राफाल आणि एक मिराज २००० पडले असतील तर ती विमाने का पडली आणि त्यांच्या संरक्षण प्रणालीत काय त्रुटी आहे हे आपले वायू द्लच नव्हे तर फ्रान्सचे सरकारसुद्धा जाणून घेण्यास उत्सुक असेल. कारण हि सुरक्षाप्रणालीतील हि भेग ताबडतोब बुजवणे आवश्यक असेल. यामुळेच याबद्दलची बातमी उघड करणे म्हणजे शत्रूला (पाकिस्तान आणि चीन) तुमच्या गुप्त गोष्टी उघड करण्यासारखे आहे. बाकी उंदीर मारण्याच्या विभागात कामाला असलेल्या लुंग्या सुंग्याला विमाने पडली आहेत किंवा किती विमाने पाडली गेली आहेत हे सांगण्याची मुळी सुद्धा आवश्यकता नाही. आपण केवळ एक मत देतो म्हणून आपल्याला सर्वच जाणून घ्यायचा हक्क आहे असे दावे करणाऱ्या भंपक लोकांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 23/07/2025 - 13:06
फ्रान्सच्या राफेलला बदनाम करता आलं तरच अमेरिकेची एफ16 ची इज्जत शिल्लक राहील. त्यामुळे भारताची विमाने पडली हा मुद्दा सतत ऐरणीवर आणणे अमेरिकन सरकारला अत्यावश्यक आहे. त्यासाठी ते सर्वप्रकारे प्रयत्न करताहेत. मात्र त्यासाठी कोणताही ठोस पुरावा अमेरिकेकडे नाही. चीन भारताच्या हालचालीवर लक्ष ठेऊन असूनही चीनकडेही त्याचा पुरावा नाही. अन्यथा अमेरिका व चीनने त्याचा पुरेपुर वापर केला असता. याबाबतीत चीन व अमेरिका यांचे हेतू सारखेच आहेत. सिंदूरमुळे या दोघांच्या शस्त्रविक्रीवर परिणाम होणार आहे. तर भारत एक नवीन प्रतिस्पर्धी निर्माण होतो आहे. ते दोघांनाही नको असणार. यासाठी भारतातील विरोधी पक्षांचा कळत नकळत उपयोग होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच संसद अधिवेशना अगोदर तात्यांनी व्यक्तव्य केलेले दिसते आहे. थोडक्यात राफेल विषयी शंका निर्माण करण्यासाठी लागणारा टीआरपीचा योग्य काळ अमेरिकेने शोधून काढण्यात यश मिळवले आहे. ६१००० कोटींचे फ्रान्सबरोबर डिल होण्याची शक्यता असताना अमेरिकेने एवढे तरी करायलाच पाहिजे होते, असे वाटते. एखादं विमान कोसळले तर त्याचा ठावठिकाणा नकाशावरून ताबडतोब नाहीसा होतो. त्यामुळे विमान पडल्याचे लागलीच कळते. कसे पडले हे कळत नसले तरी अंदाजे लोकेशन काढता येऊ शकते व त्यानुसार उपग्रहातर्फे आणखी खोदकाम करता येऊ शकते. पण विमानाचे नुकसान होऊनही ते कसेबसे विमानतळावर उतरले तर मात्र विमान शेवटपर्यंत नकाशात दिसत राहिल्याने ते पडल्याचे पुरावे राहात नाहीत. आपल्या विमानांचे थोडे बहुत नुकसान होऊनही ती कोणत्यातरी विमानतळावर उतरली असावीत असा कयास आहे.

In reply to by सुबोध खरे

विवेकपटाईत 23/07/2025 - 21:27
भारतात सर्वांत जवळ मोबाईल आहे जर एखादे विमान नष्ट झाले आणि पायलट इजेक्ट करून भारतात उतरला तरी तो व्हिडिओ लोकांनी काढला असता आणि जिथे पायलट उतरले असते तिथे लोक पोचले असते. व्हिडीओ काढले असते. बाकी मोदी सरकारने सैन्याला पूर्णपणे सूट होती त्यामुळे नियंत्रण रेखा पार केली /नाही केली हा प्रश्न येतच नाही. बाकी पूर्वीच्या सरकारने कधीही आता की हल्ल्याचा बदला घेतला नाही. आतंकींना वाचविण्याचे कामच केले आहे. २००६ च्या हल्ल्यात पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी लोकांची ग्वाही उशिरा घेतली या कारणांनी उच्च न्यायालयाने ग्वाही केल्या नाही. पोलिसांनी तपास नियमानुसार केला नाही. यावरून ही स्पष्ट होते.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 24/07/2025 - 11:41
मुळात पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्यासाठी दहशतवाद हा युद्धापेक्षा बराच स्वस्त पर्याय शोधला होता. पण आता भारताने इतक्या मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला कि गेल्या कितीतरी वर्षात झाले नाही एवढे नुकसान झाले आहे. पण यामुळे पाकिस्तान दहशतवादाचा मार्ग सहजासहजी सोडेल हि अपेक्षा करणे बालिशपणा होईल. भारताशी कायम युद्धमान परिस्थिती ठेवणे हे तेथील लष्कराला सवतासुभा कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय पाकिस्तानचे चार तुकडे एकत्र ठेवण्यासाठी भारतद्वेष हा एक मोठा दुवा आहे. बांगला देशाच्या निर्मितीनंतर धार्मिक अस्मिता देश एकसंध ठेवण्यासाठी पुरा पडत नाही हे स्पष्ट झाले आहे. पंजाबी वर्चस्व आणि त्यातून होणारी गळचेपी यामुळे बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा हे प्रांत पाकिस्तानपासून फुटून निघण्यास उत्सुक आहेत. एकदा युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण केली कि राष्ट्रवादाचा उन्माद निर्माण करता येतो आणि मग भाषिक वांशिक आणि पंथिक अस्मिता आपोआप मागे पडते. यामुळे पाकिस्तान दहशतवाद, काश्मीर प्रश्न, भारत द्वेष कधीही सोडणार नाही हे सत्य आहे. ऑपरेशन सिंदूर मुळे भारत पाकिस्तानात किती खोलवर हल्ला करू शकतो आणि किती विध्वंस करू शकतो याची झलक पाकिस्तानला मिळाली आहे आणि त्यापासून चीनची तथाकथीत अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आपले संरक्षण करू शकणार नाही हे हि कळून चुकले आहे त्यामुळे पाकिस्तान निदान कारगिल सारखे दु:साहस करणार नाही असे वाटते

ट्रंप आत्तापर्यंत चोवीस वेळा ( संदर्भ लोकसभा चर्चा ) माझ्या मध्यमस्थीमुळे अणुयुद्धाची टळली असे म्हणाले. आणि काल पंचवीसाव्या वेळी अणूयुद्धाची शक्यता मध्यस्थीमुळे टळली असे म्हणाले. '' त्यांनी पाच विमाने पाडली. तरी दोघे माघार घेण्यास तयार नव्हते. मी त्यांना फोन केला आणि तुम्ही असेच करत राहिलात तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. आता तुमच्याशी व्यापार होणार नाही. ते दोन्ही शक्तिशाली अण्वस्त्रधारी देश आहेत आणि याचा परिणाम काय झाला असता, कोणास ठाऊक ? पण, मी ते थांबवले'' -महाराष्ट्र टाईम्स आमचा भारत देश कोणत्याही परिणामाला भित नाही. हमारी बहुमत वाली सरकार है, आम्ही कोणाकडेही लक्ष देत नाही. आम्ही जगभर फिरलो भले आम्हाला किरकोळ युद्धात कोणी साथ दिली नसेल, दिली नाही. आमचं परराष्ट्र धोरण गंडले असेल पण आम्ही सर्व जगाला पुरुन उरु. विषय संपला. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 24/07/2025 - 09:21
ट्रम्प तात्या वरच विश्वास ठेवायचा म्हटल्यावर विषयच संपला. "नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे" या मनोवृत्तीला उतारा नाही. चालू द्या

In reply to by सुबोध खरे

आपल्या अ-विचारांचा जो 'परिमळु दरवळत' असतो तोही हवाहवासा वाटतो. आता वयपरत्वे माणूस म्हटला की, एवढे तेवढे काही गुण-दोष असायचेच. माऊलींचा अभंग ऐकतोय. अविचिता परिमळु झुळकला अळुमाळु. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 24/07/2025 - 11:28
ऐका ऐका माउलींच्या कृपेने द्वेषाची जळमटे आणि अंधार दूर होवोत आणि सद्विचारांचा प्रकाश पडो.

तात्या वर विश्वास ठेवायचा तर काश्मीर प्रश्न हजार वर्ष जुना समजावा लागेल. मुळात आपलं उद्धीष्ट पूर्ण झाल्यावर चाकमकी बंद करण्याचा निर्णय योग्य वाटतोय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित. माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले.

फौजा सिंह- Turbaned Tornado!

मार्गी ·

भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.
लेखनप्रकार
नमस्कार. फौजा सिंह! जेव्हा मला त्याचं नाव कळालं, तेव्हा वाटलं की, सोशल मीडीयावरची ही अफवा असावी. पण नाही! ते अविश्वसनीय असलं तरी खरं होतं. वयाच्या फक्त ८९ व्या वर्षी ते धावायला सुरूवात केली! आणि लवकरच ९० व्या वर्षी मॅरेथॉन पळायला सुरूवात केली- म्हणजे ४२ किलोमीटर! त्यांची पहिली मॅरेथॉन सव्वा सहा तासांमध्ये त्यांनी पूर्ण केली! नंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये व इतरही रनिंग स्पर्धांमध्ये त्यांच्या वयोगटामध्ये नवीन मापदंड स्थापन केला! अशा ह्या फौजा सिंहचा जन्म भारतात १९११ मध्ये झाला होता व १९९२ मध्ये ते ब्रिटनला राहायला गेले. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्युनंतर ते रनिंगकडे वळाले. त्या वयात!

रिकामी चौकट

चक्कर_बंडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
Chaukat1 पहाटेच्या धुक्याने जणु अंजिरी रंगाचं पांघरून घेतलं आहे व बांधावरील साखरझोपेची ग्लानी सरून जंगलाला जाग येऊ लागलीय. अशा कातरवेळी का कुणास ठाऊक पण दूर चुटिया पहाडीच्या बाजूने जोडीदाराला साद घालणाऱ्या एकाकी वाघिणीची अस्वस्थ गुरगुर ऐकत मी 'मनोलीत' अगदी एकटा उभा आहे. बांधाच्या काठावर वसलेल्या 'मनोली'तून बांधाचा विस्तीर्ण असा पाणपसारा नजरेत मावत नाहीये.