मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग 3

प्रसन्न केसकर ·

श्रावण मोडक 12/06/2009 - 15:24
चालू दे. जोरात आहे डायरी. चिंगळी हा अगदी खास पारिभाषीक शब्द आहे की काय न्यूजरूममधला. पूर्वी आम्हीही हाच शब्द थोड्या फरकाने चिंगी असा वापरायचो. साला एवढे परीक्षेत लिहिले असते तर मार्क तरी चांगले पडले असते. हे किती सत्य लिहिलंस रे. मी नेहमी ऑफिसात हेच वाक्य सुभाषीत म्हणून सगळ्यांना सांगतो. भारंभार बातम्या लिहिण्यापेक्षा पेपर नीट दिले असते तर या धंद्यात येऊन पडण्याची वेळ आली नसती हे सारखं सांगावं लागतं. अर्थात, त्यात मी स्वतःही असतोच म्हणा. लहानपणी अभ्यास केला असता तर... जाऊ द्या. किती खंत करावी काय गमावलं आहे त्याची? बाकी तुझ्या डायरीचा आकार पाहता, तू आता तीन-चार कॉलमी बातम्या कधी लिहिणार आहेस हे विचारावेसे वाटते. पण तरी ठीक आहे. पहिली डॅश, दुसरी सिंगल आता तिसरी डीसी. म्हणजे पुढे टीसी, फोरसी म्हणायला हरकत नाही. पहिली असाईनमेंट कधी? पहिली रात्रपाळी कधी? त्यात काय-काय धमाल आहे याची उत्सुकता लागून राहिली आहे.

In reply to by श्रावण मोडक

मोडक साहेबांशी शब्दशा सहमत पुनेरी शेट भाग जरा मोठे करा ना राव!!! ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

Nile 13/06/2009 - 01:38
मागच्या वेळेपेक्षा मोठा आला! अशीच 'प्रगती' चालु दे! पम्याची हो! ;)

नन्या 13/06/2009 - 08:43
हा पत्रकार काय छोट्या जहिरातीच असलेल्या पेपर मधे काम करतो काय? बातमी कशी ३-४ कॉलमी असावी. बाकी मस्तच लिहीताय...

श्रावण मोडक 12/06/2009 - 15:24
चालू दे. जोरात आहे डायरी. चिंगळी हा अगदी खास पारिभाषीक शब्द आहे की काय न्यूजरूममधला. पूर्वी आम्हीही हाच शब्द थोड्या फरकाने चिंगी असा वापरायचो. साला एवढे परीक्षेत लिहिले असते तर मार्क तरी चांगले पडले असते. हे किती सत्य लिहिलंस रे. मी नेहमी ऑफिसात हेच वाक्य सुभाषीत म्हणून सगळ्यांना सांगतो. भारंभार बातम्या लिहिण्यापेक्षा पेपर नीट दिले असते तर या धंद्यात येऊन पडण्याची वेळ आली नसती हे सारखं सांगावं लागतं. अर्थात, त्यात मी स्वतःही असतोच म्हणा. लहानपणी अभ्यास केला असता तर... जाऊ द्या. किती खंत करावी काय गमावलं आहे त्याची? बाकी तुझ्या डायरीचा आकार पाहता, तू आता तीन-चार कॉलमी बातम्या कधी लिहिणार आहेस हे विचारावेसे वाटते. पण तरी ठीक आहे. पहिली डॅश, दुसरी सिंगल आता तिसरी डीसी. म्हणजे पुढे टीसी, फोरसी म्हणायला हरकत नाही. पहिली असाईनमेंट कधी? पहिली रात्रपाळी कधी? त्यात काय-काय धमाल आहे याची उत्सुकता लागून राहिली आहे.

In reply to by श्रावण मोडक

मोडक साहेबांशी शब्दशा सहमत पुनेरी शेट भाग जरा मोठे करा ना राव!!! ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

Nile 13/06/2009 - 01:38
मागच्या वेळेपेक्षा मोठा आला! अशीच 'प्रगती' चालु दे! पम्याची हो! ;)

नन्या 13/06/2009 - 08:43
हा पत्रकार काय छोट्या जहिरातीच असलेल्या पेपर मधे काम करतो काय? बातमी कशी ३-४ कॉलमी असावी. बाकी मस्तच लिहीताय...
लेखनप्रकार
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आधीचे भाग येथे वाचा भाग एक - http://misalpav.com/node/८१२७ भाग दोन - http://misalpav.com/node/8138 पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस. घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण पम्याचे मात्र अभ्यासापेक्षा राडे करण्यातच जादा लक्ष.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग २

प्रसन्न केसकर ·

बाकि डायरी छान होती भाग जरा मोठे लिहाना राव वाचायला मग मजा येते हा भाग करा बर कन्टीन्यु ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

श्रावण मोडक 11/06/2009 - 17:51
लगे रहो... काय पण एकेक नावं - बाराथे काय, आगलावे काय. खल्लास. संपादक आगलावे - गाईचं गोमूत्र वाटतंय की नाही? चि.री. बाराथे - सॉल्लीडच. महत्त्वाच्या घटनांच्या वेळी बाजीप्रभू की मुरारबाजी कोण तो, त्यासारख्या स्थितीत तो असताना दिसणारी न्यूजरूम आठवली. पुढचा भाग कधी? आणि थोडा मोठा लिहिला तरी चालेल.

अवलिया 11/06/2009 - 19:17
आता टर्रेबाजी बंद! उद्यापासून सिन्सिअरली मोठे मोठे भाग लिहायचे ! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

ह्म्म्म.. येऊद्या. आमच्या बारामतकर साहेबांच्या पण एखाद्या कान्फ्रंसला जा .. आणि रिपोर्ट पेपरात घटनेबरहूकूम नाही छापला तरी चालेल इथे छापा. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

Nile 12/06/2009 - 02:25
च्यायला! आज आपण रिपोर्टर झालो.
लै भारी राव! कॉंग्रॅट्स! :) चला आता येउद्या रिपोर्टींग पटापट! :)

बाकि डायरी छान होती भाग जरा मोठे लिहाना राव वाचायला मग मजा येते हा भाग करा बर कन्टीन्यु ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

श्रावण मोडक 11/06/2009 - 17:51
लगे रहो... काय पण एकेक नावं - बाराथे काय, आगलावे काय. खल्लास. संपादक आगलावे - गाईचं गोमूत्र वाटतंय की नाही? चि.री. बाराथे - सॉल्लीडच. महत्त्वाच्या घटनांच्या वेळी बाजीप्रभू की मुरारबाजी कोण तो, त्यासारख्या स्थितीत तो असताना दिसणारी न्यूजरूम आठवली. पुढचा भाग कधी? आणि थोडा मोठा लिहिला तरी चालेल.

अवलिया 11/06/2009 - 19:17
आता टर्रेबाजी बंद! उद्यापासून सिन्सिअरली मोठे मोठे भाग लिहायचे ! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

ह्म्म्म.. येऊद्या. आमच्या बारामतकर साहेबांच्या पण एखाद्या कान्फ्रंसला जा .. आणि रिपोर्ट पेपरात घटनेबरहूकूम नाही छापला तरी चालेल इथे छापा. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

Nile 12/06/2009 - 02:25
च्यायला! आज आपण रिपोर्टर झालो.
लै भारी राव! कॉंग्रॅट्स! :) चला आता येउद्या रिपोर्टींग पटापट! :)
लेखनप्रकार
आधीचा भाग येथे वाचा http://misalpav.com/node/8127 पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस. घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण पम्याचे मात्र अभ्यासापेक्षा राडे करण्यातच जादा लक्ष.

एका प्रशि़क्शणार्थी पत्रकाराची डायरी

प्रसन्न केसकर ·

श्रावण मोडक 10/06/2009 - 16:30
फारच लवकर संपली इंटर्नशिप. अनेक कॅरेक्टर्स डोळ्यांसमोर येऊ लागली होती आणि तितक्यात पडदा पडला... :(

In reply to by श्रावण मोडक

Nile 11/06/2009 - 02:53
+१. प्रत्येक कॅरॅक्टर थोडं अजुन वाढवलं असतं तर चाललं असतं. :)

हर्षद आनंदी 10/06/2009 - 16:51
राजकारणा प्रमाणेच समाजसेवा, सत्याचा पाठपुरावा वगैरे नसुन.... फक्त आणि फक्त पोट भरण्याचे साधन राहिले आहे. :W कथा म्हणुन मस्तच..... नविन पत्रकार काय आदर्श डोळ्यासमोर ठेवुन चालतात हे बघुन डोळे फिरले. 8}

अवलिया 10/06/2009 - 19:38
फार थोडक्यात आटोपले राव ! एकेका दिवसाचा एकेक भाग होवु शकतो :) असो. चालु द्या प्रशिक्षण :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

निशिगंध 10/06/2009 - 22:06
खरेच असे होते का... वाईट वाटत आहे.. पण डायरी ची पाने छान.. थोडी वाढ्ली असती तर.. बाकी आवडली ____ नि शि गं ध ____

श्रावण मोडक 10/06/2009 - 16:30
फारच लवकर संपली इंटर्नशिप. अनेक कॅरेक्टर्स डोळ्यांसमोर येऊ लागली होती आणि तितक्यात पडदा पडला... :(

In reply to by श्रावण मोडक

Nile 11/06/2009 - 02:53
+१. प्रत्येक कॅरॅक्टर थोडं अजुन वाढवलं असतं तर चाललं असतं. :)

हर्षद आनंदी 10/06/2009 - 16:51
राजकारणा प्रमाणेच समाजसेवा, सत्याचा पाठपुरावा वगैरे नसुन.... फक्त आणि फक्त पोट भरण्याचे साधन राहिले आहे. :W कथा म्हणुन मस्तच..... नविन पत्रकार काय आदर्श डोळ्यासमोर ठेवुन चालतात हे बघुन डोळे फिरले. 8}

अवलिया 10/06/2009 - 19:38
फार थोडक्यात आटोपले राव ! एकेका दिवसाचा एकेक भाग होवु शकतो :) असो. चालु द्या प्रशिक्षण :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

निशिगंध 10/06/2009 - 22:06
खरेच असे होते का... वाईट वाटत आहे.. पण डायरी ची पाने छान.. थोडी वाढ्ली असती तर.. बाकी आवडली ____ नि शि गं ध ____
लेखनप्रकार
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आमच्या आळीतल्या भोंड्यांचा पम्या म्हणजे लय भारी बेणं! तसे घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण त्यांच्यात पम्या म्हणजे एकदम भांगेत तुळस! ड्ब्बल जाड काचेचा चश्मा लावणारा, पम्याचा फादर मुन्शीपाल्टीत संडास (सॉरी शॅनिट्री) इंस्पेक्टर असला तरी आपल्याला रिस्पेक देतो.

ऐका 'मिटींग देवी', तुमची कहाणी

सर्वसाक्षी ·

रेवती 05/04/2009 - 16:55
कहाणी आवडली. भाषा अगदी कहाणीतल्या पुस्तकातल्यासारखी जमली आहे. 'द्रायुस्फटीत प्रेक्षेपक' वगैरे शब्द जरा जड वाटतात पण कहाणी असल्याने आवश्यक आहेत. काही शब्दांचे साहेबाच्या भाषेत (किंवा बोली भाषेत) असलेले शब्द पहिल्यांदाच समजले. रेवती

नरेश_ 05/04/2009 - 17:13
गाजावाजा करणाराचे भंगार साहित्य पण सोन्याच्या भावात जाते, आणि न बोलणाराचे बाराच्या भावात. असो. जाहिरातयुग ना हे. -------------------------------------------------------------

क्रान्ति 05/04/2009 - 17:18
संपूर्ण चातुर्मासात देण्याइतकी मस्त जमलीय कहाणी! खूपच खास, भन्नाट, धमाल, सही! =D> =D> =D> =D> =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

विसोबा खेचर 05/04/2009 - 17:21
वा वा! साक्षिदेवा, कहाणी जबरा रे! :) आपला, (चातुर्मासप्रेमी) तात्या.

सुनील 05/04/2009 - 18:47
मस्त जमलीय कथा. सध्या वार्षिक आढाव्याचे दिवस सुरू आहेत, सदर माहितीचा काही उपयोग करता येईल का याचा विचार करतोय! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

साक्षीराव, मिटींग देवीची कहाणी सुरस आहे... खूप आवडली... त्यातही एक्सेलच्या चादरी, शक्तिबिंदू वगैरे खासच!!! :)

मराठमोळा 05/04/2009 - 20:04
खाजगी नोकर्‍यांमधे मराठी माणसाला ज्या गोष्टीची खरच गरज आहे ती नेमकी मांडलीत तुम्ही. कष्टाळू मराठी माणुस याच गोष्टींमुळे थोडा मागे पडतो हे निदर्शनास येत असते बर्‍याच ठिकाणी. >>मिपाकरांनो, जशी विनुची झाली, दिनुची झाली तशी तुम्हा-आम्हा सर्वांची भरभराट होवो. अगदी. सर्वाना या व्रताचे ईच्छित फळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

अनिल हटेला 06/04/2009 - 06:12
सहमत आहे !! मिटींगदेवीची कहाणी आवडली !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by मराठमोळा

चिरोटा 06/04/2009 - 14:22
खाजगी नोकर्‍यांमधे मराठी माणसाला ज्या गोष्टीची खरच गरज आहे ती नेमकी मांडलीत तुम्ही
बरोबर.१००% प्रामाणिकपणा केला तर अडचणीच जास्त येतात् असा माझा अनुभव आहे.थोडिफार चालुगिरी करावीच लागते.खोटे हसणे,इतरान्चे गरजेपेक्षा जास्त कौतुक करणे अश्या गोष्टी कराव्या लागतात्.खरे म्हणजे Leadership साठी ह्या गोश्टी गरजेच्या असतात. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

राजा 06/04/2009 - 07:40
कुणी समधिस्त झालेला दिसल्यास त्याचा तपोभंग करु नये. हे तर लै भारि राव ! पण ऐवढ्या मिटींगा होऊनहि प्रत्यक्ष्यात मात्र घन्टा

पाषाणभेद 06/04/2009 - 13:17
मी पण हे व्रत घेउ इच्छीत आहे. :-) 'मिटींग देवी' चा प्रसाद हादडणारा- पाषाणभेद

चतुरंग 06/04/2009 - 18:58
मीटिंगदेवीचे वर्णन जबरा, व्रत एकदम फर्मास सांगितले आहेत. द्रायुस्फटिक प्रेक्षेपक, एक्सेल चादरी आणि शक्तिबिंदू आवडले! सरक्याही मस्तच! ;) (प्रवाही आलेखकर्ता) चतुरंग

मिसळपाव 07/04/2009 - 04:53
साक्षीराव, मस्त कथा आहे! लहानपणी 'संपूर्ण चातुर्मास' मधली कथा वाचायचं काम माझं होतं त्याची आठवण झाली. बरोब्बर भाषा जमली आहे!!

रेवती 05/04/2009 - 16:55
कहाणी आवडली. भाषा अगदी कहाणीतल्या पुस्तकातल्यासारखी जमली आहे. 'द्रायुस्फटीत प्रेक्षेपक' वगैरे शब्द जरा जड वाटतात पण कहाणी असल्याने आवश्यक आहेत. काही शब्दांचे साहेबाच्या भाषेत (किंवा बोली भाषेत) असलेले शब्द पहिल्यांदाच समजले. रेवती

नरेश_ 05/04/2009 - 17:13
गाजावाजा करणाराचे भंगार साहित्य पण सोन्याच्या भावात जाते, आणि न बोलणाराचे बाराच्या भावात. असो. जाहिरातयुग ना हे. -------------------------------------------------------------

क्रान्ति 05/04/2009 - 17:18
संपूर्ण चातुर्मासात देण्याइतकी मस्त जमलीय कहाणी! खूपच खास, भन्नाट, धमाल, सही! =D> =D> =D> =D> =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

विसोबा खेचर 05/04/2009 - 17:21
वा वा! साक्षिदेवा, कहाणी जबरा रे! :) आपला, (चातुर्मासप्रेमी) तात्या.

सुनील 05/04/2009 - 18:47
मस्त जमलीय कथा. सध्या वार्षिक आढाव्याचे दिवस सुरू आहेत, सदर माहितीचा काही उपयोग करता येईल का याचा विचार करतोय! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

साक्षीराव, मिटींग देवीची कहाणी सुरस आहे... खूप आवडली... त्यातही एक्सेलच्या चादरी, शक्तिबिंदू वगैरे खासच!!! :)

मराठमोळा 05/04/2009 - 20:04
खाजगी नोकर्‍यांमधे मराठी माणसाला ज्या गोष्टीची खरच गरज आहे ती नेमकी मांडलीत तुम्ही. कष्टाळू मराठी माणुस याच गोष्टींमुळे थोडा मागे पडतो हे निदर्शनास येत असते बर्‍याच ठिकाणी. >>मिपाकरांनो, जशी विनुची झाली, दिनुची झाली तशी तुम्हा-आम्हा सर्वांची भरभराट होवो. अगदी. सर्वाना या व्रताचे ईच्छित फळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

अनिल हटेला 06/04/2009 - 06:12
सहमत आहे !! मिटींगदेवीची कहाणी आवडली !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by मराठमोळा

चिरोटा 06/04/2009 - 14:22
खाजगी नोकर्‍यांमधे मराठी माणसाला ज्या गोष्टीची खरच गरज आहे ती नेमकी मांडलीत तुम्ही
बरोबर.१००% प्रामाणिकपणा केला तर अडचणीच जास्त येतात् असा माझा अनुभव आहे.थोडिफार चालुगिरी करावीच लागते.खोटे हसणे,इतरान्चे गरजेपेक्षा जास्त कौतुक करणे अश्या गोष्टी कराव्या लागतात्.खरे म्हणजे Leadership साठी ह्या गोश्टी गरजेच्या असतात. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

राजा 06/04/2009 - 07:40
कुणी समधिस्त झालेला दिसल्यास त्याचा तपोभंग करु नये. हे तर लै भारि राव ! पण ऐवढ्या मिटींगा होऊनहि प्रत्यक्ष्यात मात्र घन्टा

पाषाणभेद 06/04/2009 - 13:17
मी पण हे व्रत घेउ इच्छीत आहे. :-) 'मिटींग देवी' चा प्रसाद हादडणारा- पाषाणभेद

चतुरंग 06/04/2009 - 18:58
मीटिंगदेवीचे वर्णन जबरा, व्रत एकदम फर्मास सांगितले आहेत. द्रायुस्फटिक प्रेक्षेपक, एक्सेल चादरी आणि शक्तिबिंदू आवडले! सरक्याही मस्तच! ;) (प्रवाही आलेखकर्ता) चतुरंग

मिसळपाव 07/04/2009 - 04:53
साक्षीराव, मस्त कथा आहे! लहानपणी 'संपूर्ण चातुर्मास' मधली कथा वाचायचं काम माझं होतं त्याची आठवण झाली. बरोब्बर भाषा जमली आहे!!
लेखनप्रकार
ऐका ’मिटींग देवी’, तुमची कहाणी कलियुगात भूतला वर भारतवर्षात एक आटपाट नगरी होती. तिचे नाव मायानगरी. नगरी मोठी नामी. टोलेजंग इमारती, चकचकीत कचेऱ्या, सुसाट धावणाऱ्या गाड्या, भिरभिरणारी विमाने, सर्पटणाऱ्या आगगाड्या, कोलाहल आणि गर्दीचे राज्य होते. या मायानगरीत एक बुद्धीचाकर राहत होता. त्याचे नाव दिनु. दिनु मोठा कष्टाळु. शिक्षण झाले, दिनु नोकरीला लागला. दिनु होता प्रामाणिक आणि मेहेनती. तो आपले काम चोख बजावित करीत असे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपण बरे की आपले काम बरे असा दिनु. नित्याप्रमाणे एप्रिल मास उगवला. दिनु ने नोकरी देवीची मनोभावे प्रार्थना केली, ’हे नोकरी देवी, यंदा तरी प्रसन्न हो!

प्लास्टिक सर्जरी

टारझन ·

कपिल काळे 15/11/2008 - 20:49
मस्त टारया अरे हो बाबा, अशी सर्जरी करावी लागते हल्ली. फोकलीचा: "या प्रसांत (बरोबर लिहीलय, यावरून समजदारांना ऍक्सेंट कळेलच), व्हॉटस गोइंग ऑन, व्हाट्स प्रोग्रेस टूडे ?">> वा वा म्हणजे तू पण आता लिखाणातून ऍक्सेंट दाखवायला लागलास तर. बघू कुणा कुणाला वाचता येतो. http://kalekapil.blogspot.com/

In reply to by घाटावरचे भट

ऋषिकेश 15/11/2008 - 22:02
जबरी लिहिलंय टारू. एकदम पटेश....
असंच म्हणतो .. फूल टू पटेश -(मुखवट्या आडचा) ऋषिकेश

अभिज्ञ 15/11/2008 - 21:30
छान लिहिले आहेस. विशेषत: शेवटचा परिच्छेद जास्त भावला. अभिज्ञ.

रेवती 15/11/2008 - 23:04
साध्या भाषेत असल्याने वाचताना गप्पा मारतोय असे वाटले. ही प्रतिक्रीया प्लास्टीक सर्जरी नव्हे. रेवती

In reply to by रेवती

टारझन 15/11/2008 - 23:10
ही प्रतिक्रीया प्लास्टीक सर्जरी नव्हे.
हा हा हा , झबरदस्त , आपण चलाख वाचक आहात यात वादच नाही आता. (मन के साथ बाता : क्या सही पकडेला टारू तेरे को ...)

टार्स, एका चांगल्या वैचारिक प्रकटनाबद्दल प्रथम अभिनंदन. (तुझ्या भाषेत हाबिणंदण :) ) तू ज्याला प्लॅस्टिक सर्जरी म्हणतोस त्याला मुखवटे असंही म्हणतात. आणि, मित्रा, विश्वास ठेव, हा मुखवटा कूणालाही चुकला नाही. कोणी २४ तासापैकी २३ तास हा मुखवटा लावून वावरतो तर कोणी २३ तास बिनामुखवट्याचा असतो एवढाच फरक. थोरांपासून पोरांपर्यंत सगळेच मुखवटा वापरतात. वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात तर हा सार्वजनिक आयुष्यापेक्षा जास्त उपयुक्त ठरतो. या मुखवट्याचं सोप्पं डेफिनिशन द्यायचं तर असं देता येईल, "आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, नैसर्गिक रित्या मनात येणारी प्रतिक्रिया बदलता येणं म्हणजे मुखवटा" आणि हा मुखवटा कधी कसा वापरायचा हे माणसाला अगदी उपजतच कळत असतं. लहानपणी कधी फिरायला गेलो की आई घरूनच बजावून न्यायची की रस्त्यात हट्ट करायचा नाही, हे माग -ते माग असं करायचं नाही. सवयीने असं लक्षात आलं की आईच्या सांगण्याप्रमाणे वागलं की नंतर बिनबोभाट फायदा होतो काहितरी, त्या मुळे बर्‍याच वेळा आईस्क्रीमच्या दुकानासमोरून जाताना शहाण्यासारखं वागायचो. :) कॉलेजमधे असताना, कधी मित्रांच्या घोळक्यात तोंडात शिव्या येतील पण घरी कधीच नाही, अगदी पहाटे पहाटे आई / ताई साखरझोपेतून अभ्यास करायला उठवायची तेव्हा पण नाही. पण हे सगळं आपोआप होतं आणि वैयक्तिक संबंधातल्या आपुलकी, आदर, धाक किंवा प्रेमामुळे होतं. पण जेव्हा नोकरी करायला लागतो तेव्हा हे भान राहणं आणि तो मुखवटा नीट वापरता येणं हे कर्मकठिण. ज्याला जमलं तोच शिडी चढू शकतो. कारण जगातले यच्चयावत 'बॉस' हे मूर्ख असतात आणि आपल्याला त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं हे एक फार मोठं शल्य प्रत्येकाच्या मनात असतं. तर अशा परिस्थितीत स्वतःचा इगो सांभाळून त्याला मान देणं लै लै लै कठिण. तुझ्या एकंदरीत लिखाणावरून तू ते मस्तच जमवतो आहेस असं वाटतंय. तस्मात् भविष्यकाळ उज्ज्वल आहे वत्सा. बाकी तू जे तिसर्‍या प्रकारचं वर्गीकरण केलं आहेस ते अस्तित्वात असू शकत नाही असं माझं मत आहे. :) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 15/11/2008 - 23:45
बेष्ट, तुम्ही माझ्या लेखाच्या ४ पावले अजुन मागे गेलात .. मी तर फक्त सामाजिक मुखवट्यांवर लक्ष केंद्रित केलेलं .. कारण इकडे पर्सनल लाईफ आहे कुठे. गेले ११ महिने झाले एकांतवास :), तुम्ही मात्र कौटूंबिक आणि वैयक्तिक मुखवट्यांवर प्रकाश टाकलात , तुमचंही हाबिणंदण. बाकी तू जे तिसर्‍या प्रकारचं वर्गीकरण केलं आहेस ते अस्तित्वात असू शकत नाही असं माझं मत आहे. होय महाराजा, तिसरा प्रकार नसतो असं माझंही मत आहे. पण काही फाटक्या तोंडाची लोकं असतात. मी म्हंटलोच होतो ९९.९९९९९% लोकं मुखवटे वापरतातच. कुठे सत्ययुगातले वंशज शिल्लक असू शकतात. म्हणून खबरदारी म्हणून तिसरा प्रकार त्याच्या परिणामांसह टाकलायच .. - (शिकाऊ सर्जन) टार्जन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लिखाळ 17/11/2008 - 16:23
>>"आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, नैसर्गिक रित्या मनात येणारी प्रतिक्रिया बदलता येणं म्हणजे मुखवटा" :) छान ! टारझनशेठ, लेख छान आहे. आवडला... मी स्वतः असे मुखवटे कधी-कुठे-का चवढतो ते मला तपासावे लागेल :) -- लिखाळ.

टारझना फिलॉसॉफर झालास की रे. जास्त परमोच्च बिंदूची स्वप्ने बघू नकोस हो. स्वप्नदोष होतो. ह्.यु.एल. चा भाव वाढतो.

In reply to by विनायक प्रभू

टारझन 16/11/2008 - 10:27
हिंदुस्तान लिव्हर वाचवनं आपल्याच हातात आहे मालक :) स्वप्नदोष ? =)) =)) =)) =)) नाही नाही. - प्रो.डॉ.टारझन चिरुटे (मास्टर ऑफ फिलॉसॉफी, केळकर युनिव्हर्शिटी)

डॉ टारुशेट, मस्त सर्जरी केली आहे की! आवडली बॉ आपल्याला... खरच ही सर्जरी कुणालाच चुकलेली नाहीये. आपला, (सर्जन) भास्कर आम्ही येथे वसतो.

अनिल हटेला 16/11/2008 - 14:10
+१ टारूबाळ प्रगल्भ होत चाललाये..... (एम बी बी एस चा विद्यार्थी ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

टारु,लेख आवडला. साध्या भाषेत गप्पा मारल्यासारखे लिहिले आहेस ह्या रेवतीच्या म्हणण्याशी सहमत. स्वाती

विजुभाऊ 16/11/2008 - 15:31
टार्‍या मरिना उतरली ते एक अतिशय रिच सुंगंध पसतवत, काळ्याच कलरची मिडी ड्रेस तिच्या मनाचा मोठेपणा दाखवत होता, सनग्लासेस मधे मरिना नेली किंवा ५० सेंट किंवा शॅगीच्या व्हिडिओची 'बेब' वाटत होती. उतरून तिने मला सहजच मला एक घट्ट आलिंगण दिलं आणि मी शहारलो, लेका वपु काळेना कॉम्पिटीशन देतोस की ;) झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

टार्‍या, लेख आवडला... प्लॅष्टीक सर्जरीचा संवादाच्या निमित्ताने माणसाच्या विविध प्रवृत्तींना सही पकडलं आहे. रोजच्या जीवनात प्रसंगानुरुप कितीतरी मुखवटे घालावे लागतात या आपल्या चिंतनाशी सहमत आहे. सुविचार : हाडबीडं, दातबीतं तोडणारे कधी-कधी सिरियस आणि सुंदर लिहितात यावर विश्वास ठेवला पाहिजे ;) -दिलीप बिरुटे (टारझन)

अवलिया 16/11/2008 - 15:45
का र भौ टा-या आर तुज पार भरित झाल की रे त्या नोकरीपायी... अर लेका दे सोडुन अन ये मस्त रिंगणात अन कर झकास धंदा च्यामारी असले फालतु मुखवटे नसतात तिथे... बाकी लेख मस्त. आवडला. हे मनापासुन कारण आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे तुला ठाउकच आहे ;) नाना

In reply to by अवलिया

टारझन 17/11/2008 - 10:15
अर लेका दे सोडुन अन ये मस्त रिंगणात अन कर झकास धंदा इचार कराय हवा नाना !! हे मनापासुन कारण आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे तुला ठाउकच आहे म्हाईत हाय भौ !!! सर्व मनापासनं परतिसाद दिल्याल्यांचे आबार !! या येळी लै म्होट्या म्होट्या प्रतिक्रिया आल्या :) (वांग्यात) भरून पावलो - टारझन

चांगलं लिहिलं आहेस. पण मलातरी प्लास्टिक सर्जरीचा अनुभव नाही, अजूनपर्यंत गरज पडली नाही, आणि नजीकच्या भविष्यात गरज पडेल असं वाटत नाही. (फटकळ, फाटक्या तोंडाची, "अल्पसंख्यांक") अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 16/11/2008 - 16:22
मिपावर विषेश गरज नाही, पण सामाजिक आणि व्यावहारिक , कौटुंबीक जिवनात विना प्लास्टिक सर्जरी रहाणे ही फारच महान गोष्ट आहे. तु सर्व आघाड्यांवर विना सर्जरी वावरत असशील असा विश्वास वाटतो. लेखात म्हंटल्याप्रमाने आपल्या सारख्या महापुरुषांना(महास्त्रिया असतं का ? ) आमच्या सारख्या सर्वसामान्याचा साष्टांग दंडवत. - कॉमन मॅन टारझन

In reply to by टारझन

स्वतःला स्वतःवर प्लास्टीक सर्जरी करायची नसेल, विशेषतः व्यक्तिगत आयुष्यात तर एक तर दुसर्‍यावरही तशी वेळ आणली नाही पाहिजे, नाहीतर दुसर्‍या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यातून संपूर्णपणे काढता आलं पाहिजे. उगाच खोटं-खोटं गोड बोलून खोटे संबंध ठेवण्यापेक्षा मी सरळ संबंध कमी करते / संपवते. आणि ज्यांच्याशी एकदा संबंध जोडलेले आहेत, जे लोकं मी आहे तशी मला मान्य करतात त्यांना ते 'आहेत तसे' मी मान्य करते; मग प्लास्टिक सर्जरीची वेळच येत नाही. लहानपणी जेव्हा स्पष्टपणे नाही म्हणायला शिकले नव्हते, स्वतः विचार करायला शिकले नव्हते तेवढ्यापुरती फक्त सर्जरी केली; आता गरज वाटत नाही आणि जमेल असं तर अजिबातच वाटत नाही. कामाच्या ठिकाणी माझ्या कामाचं स्वरुप वेगळं आहे त्यामुळे सर्जरीची गरज नाही. नशीबाने खूप लहानपणीच मला लक्षात आलं होतं की "रॅट रेस"मधे धावणं मला जमणार नाही, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आज थोडातरी फायदा झालेला दिसतोय. (स्पष्ट आणि सरळ) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 16/11/2008 - 16:45
उगाच खोटं-खोटं गोड बोलून खोटे संबंध ठेवण्यापेक्षा मी सरळ संबंध कमी करते / संपवते.
अगदी मान्य, सर्वांनी हे तंत्र अंगिकारने आज काळाची गरज आहे.
आणि ज्यांच्याशी एकदा संबंध जोडलेले आहेत, जे लोकं मी आहे तशी मला मान्य करतात त्यांना ते 'आहेत तसे' मी मान्य करते; मग प्लास्टिक सर्जरीची वेळच येत नाही.
हो बरोबर, याचा अनुकरन आम्ही पण करतो , म्हणूनच ज्यांना आम्ही आहे तसे मान्य करतो त्यांची "*क ऑफ" किंवा तस्तम स्लॅग भाषा आम्ही कधी माईंडही करत नाही, ते आपलेच आहेत आणि त्यांनी तसं आपलाच आहे म्हणून असं म्हंटलं असेल असा आम्ही गोड समज करून घेतो. असा कोणी रोडवरचा बोलला तर लिटरली त्याची हाडं मोडून ठेवली असती हे सांगायला नकोच. -(विचारी) टारलाडू

In reply to by टारझन

सामाजिक आणि व्यावहारिक , कौटुंबीक जिवनात विना प्लास्टिक सर्जरी रहाणे ही फारच महान गोष्ट आहे. सहमत आहे !!! अहो, जग इतकं धावपळीचं झाले आहे की, कितीही ठरवले तरी मला असे वाटते की, अनेक मुखवट्यांना फेस करतांना नकळत आपणही एक मुखवटा धारण केलेला असतो/ धारण करावा लागतो. नसतो तो आपला मूळ स्वभाव, आणि बर्‍याचदा लक्षात येत नाही हे कसं झालं म्हणून. पण फायद्या तोट्याच्या गणितात त्याही मुखवट्याचं मग कौतुक वाटायला लागते. विना सर्जरी वागणारे लोक फार अपवाद असावेत त्यांना आपण फार मोठे म्हणतो मग ते महापुरुष याच सज्ञेत मोडतात. त्यामुळे अपवाद असलेल्या माणसांच्या समोर नक्कीच नतमस्तक झालं पाहिजे. जालावर आपण एकमेकांना ओळखतो तरी किती, (कोणालाही वयक्तिक उद्देशून नाही, तसे वाटल्यास क्षमा असावी )यातले व्यवहारात किती मुखवटे आणि किती सत्य हे ओळखणे अवघड आहे. अर्थात आम्ही काय कोणावरही अविश्वास दाखवत नाही. पण 'गमन' केल्यावर आपला खरा चेहरा कधीतरी वाचला पाहिजे असेही वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टवाळचिखलू 16/11/2008 - 18:03
सुधिर (आमच्यापैकीच एक प्राणी) मला नेहमी म्हणायचा तु जसा आहेस तसा वागत नाहीस. तीच ही प्लास्टिक सर्जरी. अरे हो बाबा, अशी सर्जरी करावी लागते हल्ली.>>>> सहमत. सकाळ झाली चिखलू उठला अन गावाचा ठोका चुकला.

मनस्वी 17/11/2008 - 11:03
>नितीनला मस्करीच्या नादात डोक्यात एक फटका बसला, नितीनला दिवसभर काही सुधरत नव्हतं हा भाग अलहिदा. .. हे मस्त केलंस!

मैत्र 17/11/2008 - 12:32
टारू भाऊ ... शतश: आभार या लेखा बद्दल... मी बर्‍याच प्रमाणात तिसर्‍या प्रकारात मोडतो. आणि सध्या एका अतिशय त्रासदायक प्रकारातून जात आहे. गोट रेस ला न गेल्याने तुला राग येईल दु़:ख होइल पण तुझ्या आयुष्यात मोठा फरक पडणार नाही... 'व्हॅल्युज' चा डंका वाजवणार्‍या एका कंपनीत गेले २.५ वर्ष मी 'व्हॅल्युज' ची खुलेआम पायमल्ली बघतो ऐकतो आणि भांडत भांडत सहन करतो आहे. मला आत्तापर्यंत दोन तीन वेळा असा फीड बॅक मिळाला आहे की काही चुकीचं असेल ज्यामुळे तुला त्रास झाला - जसं खुप जास्त काम, रिवर्क, तुझ्या हातात नसलेलं काम किंवा आधी माहीत नसलेलं अचानक दिलेलं काम न होणे.. त्या कामाचं प्लॅनिंग आणि माणूस न शोधल्यामुळे ते तुला द्यावं लागलं त्याबद्द्ल जबाब दार असलेल्या मनुष्याला काहीच फरक न पडणे.. अवास्तव प्लॅन करून तो मान्य करण्यासाठी डोक्यावर बसणार्‍या मॅनेजर बरोबर वाद घालणे आणि तो प्लॅन कसा चुकीचा आहे हे सांगणे. पटत नसलेली गोष्ट शांतपणे सांगणे व कुठे आणि काय पटत नाही ते सांगणे... असं काहीही केलं तर तुमची मुद्दाम मारली जाइल. वानगी दाखल: १. ऑफर दिल्यावर जॉइन करायला घाई करणे आणि जॉइन केल्यावर काम नाही. दोन तीन महिने बेंच आहे. बदली घ्या सांगणे. ऑफर देताना लोकेशन प्रमाणे निगोशिएट करणे आणि बदली घ्यायला सांगणे ही फसवणूक एक प्रकारचं फ्रॉड आहे. २. काही ठराविक प्रॉडक्ट साठी नोकरी देणे, कामाबद्दल सांगणे आणि नंतर त्यात काम नाही कुठल्यातरी बंद होत आलेल्या प्रॉडक्ट वर सपोर्ट कामासाठी दबाव आणणे. - अजून एक फसवणूक. ३. काहीच प्रोजेक्ट नाहीत म्हणुन दुसरं काही शिकून ते कंपनीत मुळापासून बसवण्याच्या कामाला लावणे ज्यातून काहीही निष्पन्न होत नाही. ४. प्रोजेक्ट हवा असेल तर बदली घ्या. ५. प्रोजेक्ट मध्ये काहीच्या काही काम देणे. ६. एका कामावर जास्त दिवस न राहील्याने प्रॉडक्ट ची ही पुरेशी माहिती होत नाही. ७. दोन महिन्यात चार महिन्याचं काम करायला सांगणे - कारण आधी प्लॅन केलं नव्हतं. आता कस्टमर ला सांगता येत नाही की आधी झोपलो होतो. आता तुम्ही मरा आणि काम करा. येत नाही किंवा संबंध नाही याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला फक्त माणसाला माणूस - नगाला नग लावायचा आहे. पुढे तुझं काम आणि त्यात काही प्रॉब्लेम आला तर तुमची जबाबदारी. पुढच्या वेळी रिव्हिव्यु वर परिणाम होइल. ८. सहा महिने आहेत म्हणुन बायकोने ऑनसाईटला जॉब जॉइन केल्यावर १-२ महिन्यात परत जा सांगणे. सध्याचा कहरः तिथे दुसरा कुठलाही प्रोजेक्ट नाही परत जाण्यावाचून पर्याय नाही कळल्यावर सगळं आवरून परत आल्यावर दोन आठवडे दुसर्‍या प्रोजेक्ट साठी परत ऑनसाईट जा. बायकोच्या करिअर चं या बकवास प्लॅनिंग मुळे खोबरं झालं याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. दिड वर्षात तीन वेळा लोकेशन आणि कामात बदल करून फॅमिलि लाइफ ची वाट लावली आहे. तरी ८-९ महिने परत जा कारण आम्ही येताना आधी सांगितलं नाही - कारण तेव्हा विचार केला नव्हता की दिड वर्ष अनुभव असलेला माणुस हे करू शकणार नाही आणि त्याला घेतलं. मित्रहो... असे असंख्य अनुभव आहेत. सध्या या नवीन भांडणाने वाट लागली आहे. काही सल्ला मिळाला तर फार आवश्यक आहे...

चतुरंग 18/11/2008 - 01:29
सोडून बाकी सगळे करत असतात हेच खरे आहे! टारुबाळ तुझे अवलोकन फारच मार्मिक आहे आणि तुझ्या लिहिण्यातला सच्चेपणा भावला! एकदम चोक्कस! एका खुसखुशीत आणि कळीच्या विषयाला हात घालणार्‍या लेखाबद्दल अभिनंदन. काही वेळा सर्जरी आवश्यक असतेही पण ती कुठे गरजेची आहे आणि कुठे नाही ह्यातले तारतम्य आपण हरवून बसण्याची फार मोठी शक्यता असते! आपण ह्या गोष्टीकडे जागरुकतेने लक्ष देत नाही आणि मग हळूहळू तेच आपल्याला सोईचे वाटायला लागते. निदान आपल्या जवळच्या नात्यात उदा. नवरा-बायको, आई-बाप-मुले, अगदी घट्ट मित्र अशा जागी तरी मुखवटे नकोत/नसावेत कटु असलं तरी सत्य जे असेल ते सांगण्याची हिम्मत आणि तात्कालिक वाईटपणा घेऊन अंतिम चांगल्याकडे वाटचाल करण्याजोगे मानसिक धैर्य फार थोडे लोक दाखवू शकतात आणि जे दाखवतात ते नक्कीच मोठे होतात!! (चि.वि.जोश्यांची 'स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग' ही गोष्ट आठवली! :) (अवांतर - प्रतिसाद कालच लिहायला घेतला होता, चिरंजीव मधेच येऊन खेळायचे म्हणाले मग 'मी कामात आहे, जा पाहू इथून' असा मुखवटा न चढवता त्याच्याशी खेळलो आणि आज प्रतिसाद पूर्ण केला. बघ बरं मी किती प्रामाणिक आहे! ;) (खुद के साथ बातां : चला रंगा, गेलास एकदाचा टारुच्या गुडबुक्समधे आता कधीमधी त्याला टांग मारलीस तरी तुझा संशय येणार नाही! ;) ) चतुरंग

मृगनयनी 19/11/2008 - 16:17
(कामाचं बोल केळ्या .. मला उशीर होतोय ) =)) =)) =) (स्व: चोच्या, आख्खा डिएसआर[डेली स्टेटस रिपोर्ट] पाठवला ना, उघडून बघायचे कष्ट घेना) जबरी रिऍक्शन! रे टोच्या....... मस्त आहे रे तुझी प्लॅस्टिक 'टर्जरी'!! एकूण काय, आफ्रिकेतली झंडूची फुलं मात्र तुझ्या वर जाम 'मरि(ना)त' असतात ! मिपावरच्या मुखवट्यांवर भाष्य ऐकून अंमळ बरे वाटले..... लास्ट पॅरिग्राफ मस्तच आहे...... धकाधकीच्या, मुखवट्यांच्या दुनियेची कैफियत हृदय हेलावून जाते... :) हे पण ""कीप इट अप!""

आम्ही लै लेट वाचलं आणि लेट पर्तिक्रिया लिवतोय... एकदम मस्त झालाय हा लेख... बॉस २: "अरे ३-४ तासांच काम आहे, त्या नंतर जाना... " (माझा माझ्या प्रॉडक्ट वर पुर्ण विश्वास आहे, ३-४ तासांत कुठे तरी गाडं आडणारच माहित होतं .. हे एकदम भारी... =)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लवलाट लिहीलयंस टार्‍या. एक्दम परफेक्ट. पण मला वाटत की ही मनुष्य प्रवृत्ती आहे. पूर्वीसुद्धा असंच होत असणार.

छान लेख. असले लेख वाचले की मग डोक्यात विचार वगैरे येतात, ज्याची आम्हाला फारशी सवय नाही. प्रश्न असा येतो, की इतक्या वेळा इतकी वेगवेगळी प्लास्टीक सर्जरी करून आपण इतका वेळ जगतो... मग 'खरा चेहेरा' नक्की कधी, कुठे व कोणासमोर असतो? कारण स्वत:ला आपण आत्मप्रतिमेच्या आरशात बघतो तेव्हासुद्धा एक सर्जरी केलेला चेहेरा दाखवतोच की नाही?

साईली 04/03/2010 - 10:42
अहो टारझन सर्जन ... फारच सुरेख . मस्त आवड्ल. 'आयपीएलच्या अंतिम लढतीत सामनावीर किताब टारझन सर्जन याना द्यावा लागेल.

सुधीर काळे 04/03/2010 - 12:26
लेख झकास आहे. फक्त एक दुरुस्ती! ज्या काव्यात/गोष्टीत जास्तीत जास्त "मुखवटे" आहेत (महाभारत) ते सारं द्वापारयुगात घडलं. थोडक्यात काय तर ही प्लॅस्टिक सर्जरीची बीमारी कलियुगापेक्षा जुनी आहे! पण लेख छान उतरला आहे. वाचायला मजा आली! ------------------------ सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)

शुचि 04/03/2010 - 12:32
२ बॉसेसची उदाहरणं मस्त रंगवली आहेत केळ्याची आणि फोकलीच्याची =)) लेख खूप आवडला. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

सही लिहीले आहेस्.खरंच आहे मुखवट्याशिवाय जगता येत नाही न आवडणारे नातेवाईक,कर्तव्य म्हणुन हजेरी लावावी लागणारे समारंभ,त्यात तेच नाटकी हास्य नको त्या विषयावरच्या चर्चा,सगळ कितीही नकोसं वाटलं तरी समोरच्याच्या मुड जाउ नये करावेच लागते हे सगळ.

जरा वेगळा विषय आहे ! >> माझा माझ्या प्रॉडक्ट वर पुर्ण विश्वास आहे, ३-४ तासांत कुठे तरी गाडं आडणारच माहित होतं काय बरोब्बर लिहिलंयस मित्रा. कोडिंग करणार्‍या प्रत्येकाच्या मनातलं वाक्यं असावं हे :) बाकी मुखवटे वापरणं आपण इतक्या लहानपणापासूनच शिकतो की सम हाऊ इट बिकम्स सेकंड नेचर ! अगदी 'मी कुणाची भीड भाड ठेवत नाही' म्हणणाराही कुठे ना कुठे, कुठला ना कुठला मुखवटा वापरतोच. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

कपिल काळे 15/11/2008 - 20:49
मस्त टारया अरे हो बाबा, अशी सर्जरी करावी लागते हल्ली. फोकलीचा: "या प्रसांत (बरोबर लिहीलय, यावरून समजदारांना ऍक्सेंट कळेलच), व्हॉटस गोइंग ऑन, व्हाट्स प्रोग्रेस टूडे ?">> वा वा म्हणजे तू पण आता लिखाणातून ऍक्सेंट दाखवायला लागलास तर. बघू कुणा कुणाला वाचता येतो. http://kalekapil.blogspot.com/

In reply to by घाटावरचे भट

ऋषिकेश 15/11/2008 - 22:02
जबरी लिहिलंय टारू. एकदम पटेश....
असंच म्हणतो .. फूल टू पटेश -(मुखवट्या आडचा) ऋषिकेश

अभिज्ञ 15/11/2008 - 21:30
छान लिहिले आहेस. विशेषत: शेवटचा परिच्छेद जास्त भावला. अभिज्ञ.

रेवती 15/11/2008 - 23:04
साध्या भाषेत असल्याने वाचताना गप्पा मारतोय असे वाटले. ही प्रतिक्रीया प्लास्टीक सर्जरी नव्हे. रेवती

In reply to by रेवती

टारझन 15/11/2008 - 23:10
ही प्रतिक्रीया प्लास्टीक सर्जरी नव्हे.
हा हा हा , झबरदस्त , आपण चलाख वाचक आहात यात वादच नाही आता. (मन के साथ बाता : क्या सही पकडेला टारू तेरे को ...)

टार्स, एका चांगल्या वैचारिक प्रकटनाबद्दल प्रथम अभिनंदन. (तुझ्या भाषेत हाबिणंदण :) ) तू ज्याला प्लॅस्टिक सर्जरी म्हणतोस त्याला मुखवटे असंही म्हणतात. आणि, मित्रा, विश्वास ठेव, हा मुखवटा कूणालाही चुकला नाही. कोणी २४ तासापैकी २३ तास हा मुखवटा लावून वावरतो तर कोणी २३ तास बिनामुखवट्याचा असतो एवढाच फरक. थोरांपासून पोरांपर्यंत सगळेच मुखवटा वापरतात. वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात तर हा सार्वजनिक आयुष्यापेक्षा जास्त उपयुक्त ठरतो. या मुखवट्याचं सोप्पं डेफिनिशन द्यायचं तर असं देता येईल, "आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, नैसर्गिक रित्या मनात येणारी प्रतिक्रिया बदलता येणं म्हणजे मुखवटा" आणि हा मुखवटा कधी कसा वापरायचा हे माणसाला अगदी उपजतच कळत असतं. लहानपणी कधी फिरायला गेलो की आई घरूनच बजावून न्यायची की रस्त्यात हट्ट करायचा नाही, हे माग -ते माग असं करायचं नाही. सवयीने असं लक्षात आलं की आईच्या सांगण्याप्रमाणे वागलं की नंतर बिनबोभाट फायदा होतो काहितरी, त्या मुळे बर्‍याच वेळा आईस्क्रीमच्या दुकानासमोरून जाताना शहाण्यासारखं वागायचो. :) कॉलेजमधे असताना, कधी मित्रांच्या घोळक्यात तोंडात शिव्या येतील पण घरी कधीच नाही, अगदी पहाटे पहाटे आई / ताई साखरझोपेतून अभ्यास करायला उठवायची तेव्हा पण नाही. पण हे सगळं आपोआप होतं आणि वैयक्तिक संबंधातल्या आपुलकी, आदर, धाक किंवा प्रेमामुळे होतं. पण जेव्हा नोकरी करायला लागतो तेव्हा हे भान राहणं आणि तो मुखवटा नीट वापरता येणं हे कर्मकठिण. ज्याला जमलं तोच शिडी चढू शकतो. कारण जगातले यच्चयावत 'बॉस' हे मूर्ख असतात आणि आपल्याला त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं हे एक फार मोठं शल्य प्रत्येकाच्या मनात असतं. तर अशा परिस्थितीत स्वतःचा इगो सांभाळून त्याला मान देणं लै लै लै कठिण. तुझ्या एकंदरीत लिखाणावरून तू ते मस्तच जमवतो आहेस असं वाटतंय. तस्मात् भविष्यकाळ उज्ज्वल आहे वत्सा. बाकी तू जे तिसर्‍या प्रकारचं वर्गीकरण केलं आहेस ते अस्तित्वात असू शकत नाही असं माझं मत आहे. :) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 15/11/2008 - 23:45
बेष्ट, तुम्ही माझ्या लेखाच्या ४ पावले अजुन मागे गेलात .. मी तर फक्त सामाजिक मुखवट्यांवर लक्ष केंद्रित केलेलं .. कारण इकडे पर्सनल लाईफ आहे कुठे. गेले ११ महिने झाले एकांतवास :), तुम्ही मात्र कौटूंबिक आणि वैयक्तिक मुखवट्यांवर प्रकाश टाकलात , तुमचंही हाबिणंदण. बाकी तू जे तिसर्‍या प्रकारचं वर्गीकरण केलं आहेस ते अस्तित्वात असू शकत नाही असं माझं मत आहे. होय महाराजा, तिसरा प्रकार नसतो असं माझंही मत आहे. पण काही फाटक्या तोंडाची लोकं असतात. मी म्हंटलोच होतो ९९.९९९९९% लोकं मुखवटे वापरतातच. कुठे सत्ययुगातले वंशज शिल्लक असू शकतात. म्हणून खबरदारी म्हणून तिसरा प्रकार त्याच्या परिणामांसह टाकलायच .. - (शिकाऊ सर्जन) टार्जन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लिखाळ 17/11/2008 - 16:23
>>"आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, नैसर्गिक रित्या मनात येणारी प्रतिक्रिया बदलता येणं म्हणजे मुखवटा" :) छान ! टारझनशेठ, लेख छान आहे. आवडला... मी स्वतः असे मुखवटे कधी-कुठे-का चवढतो ते मला तपासावे लागेल :) -- लिखाळ.

टारझना फिलॉसॉफर झालास की रे. जास्त परमोच्च बिंदूची स्वप्ने बघू नकोस हो. स्वप्नदोष होतो. ह्.यु.एल. चा भाव वाढतो.

In reply to by विनायक प्रभू

टारझन 16/11/2008 - 10:27
हिंदुस्तान लिव्हर वाचवनं आपल्याच हातात आहे मालक :) स्वप्नदोष ? =)) =)) =)) =)) नाही नाही. - प्रो.डॉ.टारझन चिरुटे (मास्टर ऑफ फिलॉसॉफी, केळकर युनिव्हर्शिटी)

डॉ टारुशेट, मस्त सर्जरी केली आहे की! आवडली बॉ आपल्याला... खरच ही सर्जरी कुणालाच चुकलेली नाहीये. आपला, (सर्जन) भास्कर आम्ही येथे वसतो.

अनिल हटेला 16/11/2008 - 14:10
+१ टारूबाळ प्रगल्भ होत चाललाये..... (एम बी बी एस चा विद्यार्थी ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

टारु,लेख आवडला. साध्या भाषेत गप्पा मारल्यासारखे लिहिले आहेस ह्या रेवतीच्या म्हणण्याशी सहमत. स्वाती

विजुभाऊ 16/11/2008 - 15:31
टार्‍या मरिना उतरली ते एक अतिशय रिच सुंगंध पसतवत, काळ्याच कलरची मिडी ड्रेस तिच्या मनाचा मोठेपणा दाखवत होता, सनग्लासेस मधे मरिना नेली किंवा ५० सेंट किंवा शॅगीच्या व्हिडिओची 'बेब' वाटत होती. उतरून तिने मला सहजच मला एक घट्ट आलिंगण दिलं आणि मी शहारलो, लेका वपु काळेना कॉम्पिटीशन देतोस की ;) झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

टार्‍या, लेख आवडला... प्लॅष्टीक सर्जरीचा संवादाच्या निमित्ताने माणसाच्या विविध प्रवृत्तींना सही पकडलं आहे. रोजच्या जीवनात प्रसंगानुरुप कितीतरी मुखवटे घालावे लागतात या आपल्या चिंतनाशी सहमत आहे. सुविचार : हाडबीडं, दातबीतं तोडणारे कधी-कधी सिरियस आणि सुंदर लिहितात यावर विश्वास ठेवला पाहिजे ;) -दिलीप बिरुटे (टारझन)

अवलिया 16/11/2008 - 15:45
का र भौ टा-या आर तुज पार भरित झाल की रे त्या नोकरीपायी... अर लेका दे सोडुन अन ये मस्त रिंगणात अन कर झकास धंदा च्यामारी असले फालतु मुखवटे नसतात तिथे... बाकी लेख मस्त. आवडला. हे मनापासुन कारण आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे तुला ठाउकच आहे ;) नाना

In reply to by अवलिया

टारझन 17/11/2008 - 10:15
अर लेका दे सोडुन अन ये मस्त रिंगणात अन कर झकास धंदा इचार कराय हवा नाना !! हे मनापासुन कारण आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे तुला ठाउकच आहे म्हाईत हाय भौ !!! सर्व मनापासनं परतिसाद दिल्याल्यांचे आबार !! या येळी लै म्होट्या म्होट्या प्रतिक्रिया आल्या :) (वांग्यात) भरून पावलो - टारझन

चांगलं लिहिलं आहेस. पण मलातरी प्लास्टिक सर्जरीचा अनुभव नाही, अजूनपर्यंत गरज पडली नाही, आणि नजीकच्या भविष्यात गरज पडेल असं वाटत नाही. (फटकळ, फाटक्या तोंडाची, "अल्पसंख्यांक") अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 16/11/2008 - 16:22
मिपावर विषेश गरज नाही, पण सामाजिक आणि व्यावहारिक , कौटुंबीक जिवनात विना प्लास्टिक सर्जरी रहाणे ही फारच महान गोष्ट आहे. तु सर्व आघाड्यांवर विना सर्जरी वावरत असशील असा विश्वास वाटतो. लेखात म्हंटल्याप्रमाने आपल्या सारख्या महापुरुषांना(महास्त्रिया असतं का ? ) आमच्या सारख्या सर्वसामान्याचा साष्टांग दंडवत. - कॉमन मॅन टारझन

In reply to by टारझन

स्वतःला स्वतःवर प्लास्टीक सर्जरी करायची नसेल, विशेषतः व्यक्तिगत आयुष्यात तर एक तर दुसर्‍यावरही तशी वेळ आणली नाही पाहिजे, नाहीतर दुसर्‍या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यातून संपूर्णपणे काढता आलं पाहिजे. उगाच खोटं-खोटं गोड बोलून खोटे संबंध ठेवण्यापेक्षा मी सरळ संबंध कमी करते / संपवते. आणि ज्यांच्याशी एकदा संबंध जोडलेले आहेत, जे लोकं मी आहे तशी मला मान्य करतात त्यांना ते 'आहेत तसे' मी मान्य करते; मग प्लास्टिक सर्जरीची वेळच येत नाही. लहानपणी जेव्हा स्पष्टपणे नाही म्हणायला शिकले नव्हते, स्वतः विचार करायला शिकले नव्हते तेवढ्यापुरती फक्त सर्जरी केली; आता गरज वाटत नाही आणि जमेल असं तर अजिबातच वाटत नाही. कामाच्या ठिकाणी माझ्या कामाचं स्वरुप वेगळं आहे त्यामुळे सर्जरीची गरज नाही. नशीबाने खूप लहानपणीच मला लक्षात आलं होतं की "रॅट रेस"मधे धावणं मला जमणार नाही, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आज थोडातरी फायदा झालेला दिसतोय. (स्पष्ट आणि सरळ) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 16/11/2008 - 16:45
उगाच खोटं-खोटं गोड बोलून खोटे संबंध ठेवण्यापेक्षा मी सरळ संबंध कमी करते / संपवते.
अगदी मान्य, सर्वांनी हे तंत्र अंगिकारने आज काळाची गरज आहे.
आणि ज्यांच्याशी एकदा संबंध जोडलेले आहेत, जे लोकं मी आहे तशी मला मान्य करतात त्यांना ते 'आहेत तसे' मी मान्य करते; मग प्लास्टिक सर्जरीची वेळच येत नाही.
हो बरोबर, याचा अनुकरन आम्ही पण करतो , म्हणूनच ज्यांना आम्ही आहे तसे मान्य करतो त्यांची "*क ऑफ" किंवा तस्तम स्लॅग भाषा आम्ही कधी माईंडही करत नाही, ते आपलेच आहेत आणि त्यांनी तसं आपलाच आहे म्हणून असं म्हंटलं असेल असा आम्ही गोड समज करून घेतो. असा कोणी रोडवरचा बोलला तर लिटरली त्याची हाडं मोडून ठेवली असती हे सांगायला नकोच. -(विचारी) टारलाडू

In reply to by टारझन

सामाजिक आणि व्यावहारिक , कौटुंबीक जिवनात विना प्लास्टिक सर्जरी रहाणे ही फारच महान गोष्ट आहे. सहमत आहे !!! अहो, जग इतकं धावपळीचं झाले आहे की, कितीही ठरवले तरी मला असे वाटते की, अनेक मुखवट्यांना फेस करतांना नकळत आपणही एक मुखवटा धारण केलेला असतो/ धारण करावा लागतो. नसतो तो आपला मूळ स्वभाव, आणि बर्‍याचदा लक्षात येत नाही हे कसं झालं म्हणून. पण फायद्या तोट्याच्या गणितात त्याही मुखवट्याचं मग कौतुक वाटायला लागते. विना सर्जरी वागणारे लोक फार अपवाद असावेत त्यांना आपण फार मोठे म्हणतो मग ते महापुरुष याच सज्ञेत मोडतात. त्यामुळे अपवाद असलेल्या माणसांच्या समोर नक्कीच नतमस्तक झालं पाहिजे. जालावर आपण एकमेकांना ओळखतो तरी किती, (कोणालाही वयक्तिक उद्देशून नाही, तसे वाटल्यास क्षमा असावी )यातले व्यवहारात किती मुखवटे आणि किती सत्य हे ओळखणे अवघड आहे. अर्थात आम्ही काय कोणावरही अविश्वास दाखवत नाही. पण 'गमन' केल्यावर आपला खरा चेहरा कधीतरी वाचला पाहिजे असेही वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टवाळचिखलू 16/11/2008 - 18:03
सुधिर (आमच्यापैकीच एक प्राणी) मला नेहमी म्हणायचा तु जसा आहेस तसा वागत नाहीस. तीच ही प्लास्टिक सर्जरी. अरे हो बाबा, अशी सर्जरी करावी लागते हल्ली.>>>> सहमत. सकाळ झाली चिखलू उठला अन गावाचा ठोका चुकला.

मनस्वी 17/11/2008 - 11:03
>नितीनला मस्करीच्या नादात डोक्यात एक फटका बसला, नितीनला दिवसभर काही सुधरत नव्हतं हा भाग अलहिदा. .. हे मस्त केलंस!

मैत्र 17/11/2008 - 12:32
टारू भाऊ ... शतश: आभार या लेखा बद्दल... मी बर्‍याच प्रमाणात तिसर्‍या प्रकारात मोडतो. आणि सध्या एका अतिशय त्रासदायक प्रकारातून जात आहे. गोट रेस ला न गेल्याने तुला राग येईल दु़:ख होइल पण तुझ्या आयुष्यात मोठा फरक पडणार नाही... 'व्हॅल्युज' चा डंका वाजवणार्‍या एका कंपनीत गेले २.५ वर्ष मी 'व्हॅल्युज' ची खुलेआम पायमल्ली बघतो ऐकतो आणि भांडत भांडत सहन करतो आहे. मला आत्तापर्यंत दोन तीन वेळा असा फीड बॅक मिळाला आहे की काही चुकीचं असेल ज्यामुळे तुला त्रास झाला - जसं खुप जास्त काम, रिवर्क, तुझ्या हातात नसलेलं काम किंवा आधी माहीत नसलेलं अचानक दिलेलं काम न होणे.. त्या कामाचं प्लॅनिंग आणि माणूस न शोधल्यामुळे ते तुला द्यावं लागलं त्याबद्द्ल जबाब दार असलेल्या मनुष्याला काहीच फरक न पडणे.. अवास्तव प्लॅन करून तो मान्य करण्यासाठी डोक्यावर बसणार्‍या मॅनेजर बरोबर वाद घालणे आणि तो प्लॅन कसा चुकीचा आहे हे सांगणे. पटत नसलेली गोष्ट शांतपणे सांगणे व कुठे आणि काय पटत नाही ते सांगणे... असं काहीही केलं तर तुमची मुद्दाम मारली जाइल. वानगी दाखल: १. ऑफर दिल्यावर जॉइन करायला घाई करणे आणि जॉइन केल्यावर काम नाही. दोन तीन महिने बेंच आहे. बदली घ्या सांगणे. ऑफर देताना लोकेशन प्रमाणे निगोशिएट करणे आणि बदली घ्यायला सांगणे ही फसवणूक एक प्रकारचं फ्रॉड आहे. २. काही ठराविक प्रॉडक्ट साठी नोकरी देणे, कामाबद्दल सांगणे आणि नंतर त्यात काम नाही कुठल्यातरी बंद होत आलेल्या प्रॉडक्ट वर सपोर्ट कामासाठी दबाव आणणे. - अजून एक फसवणूक. ३. काहीच प्रोजेक्ट नाहीत म्हणुन दुसरं काही शिकून ते कंपनीत मुळापासून बसवण्याच्या कामाला लावणे ज्यातून काहीही निष्पन्न होत नाही. ४. प्रोजेक्ट हवा असेल तर बदली घ्या. ५. प्रोजेक्ट मध्ये काहीच्या काही काम देणे. ६. एका कामावर जास्त दिवस न राहील्याने प्रॉडक्ट ची ही पुरेशी माहिती होत नाही. ७. दोन महिन्यात चार महिन्याचं काम करायला सांगणे - कारण आधी प्लॅन केलं नव्हतं. आता कस्टमर ला सांगता येत नाही की आधी झोपलो होतो. आता तुम्ही मरा आणि काम करा. येत नाही किंवा संबंध नाही याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला फक्त माणसाला माणूस - नगाला नग लावायचा आहे. पुढे तुझं काम आणि त्यात काही प्रॉब्लेम आला तर तुमची जबाबदारी. पुढच्या वेळी रिव्हिव्यु वर परिणाम होइल. ८. सहा महिने आहेत म्हणुन बायकोने ऑनसाईटला जॉब जॉइन केल्यावर १-२ महिन्यात परत जा सांगणे. सध्याचा कहरः तिथे दुसरा कुठलाही प्रोजेक्ट नाही परत जाण्यावाचून पर्याय नाही कळल्यावर सगळं आवरून परत आल्यावर दोन आठवडे दुसर्‍या प्रोजेक्ट साठी परत ऑनसाईट जा. बायकोच्या करिअर चं या बकवास प्लॅनिंग मुळे खोबरं झालं याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. दिड वर्षात तीन वेळा लोकेशन आणि कामात बदल करून फॅमिलि लाइफ ची वाट लावली आहे. तरी ८-९ महिने परत जा कारण आम्ही येताना आधी सांगितलं नाही - कारण तेव्हा विचार केला नव्हता की दिड वर्ष अनुभव असलेला माणुस हे करू शकणार नाही आणि त्याला घेतलं. मित्रहो... असे असंख्य अनुभव आहेत. सध्या या नवीन भांडणाने वाट लागली आहे. काही सल्ला मिळाला तर फार आवश्यक आहे...

चतुरंग 18/11/2008 - 01:29
सोडून बाकी सगळे करत असतात हेच खरे आहे! टारुबाळ तुझे अवलोकन फारच मार्मिक आहे आणि तुझ्या लिहिण्यातला सच्चेपणा भावला! एकदम चोक्कस! एका खुसखुशीत आणि कळीच्या विषयाला हात घालणार्‍या लेखाबद्दल अभिनंदन. काही वेळा सर्जरी आवश्यक असतेही पण ती कुठे गरजेची आहे आणि कुठे नाही ह्यातले तारतम्य आपण हरवून बसण्याची फार मोठी शक्यता असते! आपण ह्या गोष्टीकडे जागरुकतेने लक्ष देत नाही आणि मग हळूहळू तेच आपल्याला सोईचे वाटायला लागते. निदान आपल्या जवळच्या नात्यात उदा. नवरा-बायको, आई-बाप-मुले, अगदी घट्ट मित्र अशा जागी तरी मुखवटे नकोत/नसावेत कटु असलं तरी सत्य जे असेल ते सांगण्याची हिम्मत आणि तात्कालिक वाईटपणा घेऊन अंतिम चांगल्याकडे वाटचाल करण्याजोगे मानसिक धैर्य फार थोडे लोक दाखवू शकतात आणि जे दाखवतात ते नक्कीच मोठे होतात!! (चि.वि.जोश्यांची 'स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग' ही गोष्ट आठवली! :) (अवांतर - प्रतिसाद कालच लिहायला घेतला होता, चिरंजीव मधेच येऊन खेळायचे म्हणाले मग 'मी कामात आहे, जा पाहू इथून' असा मुखवटा न चढवता त्याच्याशी खेळलो आणि आज प्रतिसाद पूर्ण केला. बघ बरं मी किती प्रामाणिक आहे! ;) (खुद के साथ बातां : चला रंगा, गेलास एकदाचा टारुच्या गुडबुक्समधे आता कधीमधी त्याला टांग मारलीस तरी तुझा संशय येणार नाही! ;) ) चतुरंग

मृगनयनी 19/11/2008 - 16:17
(कामाचं बोल केळ्या .. मला उशीर होतोय ) =)) =)) =) (स्व: चोच्या, आख्खा डिएसआर[डेली स्टेटस रिपोर्ट] पाठवला ना, उघडून बघायचे कष्ट घेना) जबरी रिऍक्शन! रे टोच्या....... मस्त आहे रे तुझी प्लॅस्टिक 'टर्जरी'!! एकूण काय, आफ्रिकेतली झंडूची फुलं मात्र तुझ्या वर जाम 'मरि(ना)त' असतात ! मिपावरच्या मुखवट्यांवर भाष्य ऐकून अंमळ बरे वाटले..... लास्ट पॅरिग्राफ मस्तच आहे...... धकाधकीच्या, मुखवट्यांच्या दुनियेची कैफियत हृदय हेलावून जाते... :) हे पण ""कीप इट अप!""

आम्ही लै लेट वाचलं आणि लेट पर्तिक्रिया लिवतोय... एकदम मस्त झालाय हा लेख... बॉस २: "अरे ३-४ तासांच काम आहे, त्या नंतर जाना... " (माझा माझ्या प्रॉडक्ट वर पुर्ण विश्वास आहे, ३-४ तासांत कुठे तरी गाडं आडणारच माहित होतं .. हे एकदम भारी... =)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लवलाट लिहीलयंस टार्‍या. एक्दम परफेक्ट. पण मला वाटत की ही मनुष्य प्रवृत्ती आहे. पूर्वीसुद्धा असंच होत असणार.

छान लेख. असले लेख वाचले की मग डोक्यात विचार वगैरे येतात, ज्याची आम्हाला फारशी सवय नाही. प्रश्न असा येतो, की इतक्या वेळा इतकी वेगवेगळी प्लास्टीक सर्जरी करून आपण इतका वेळ जगतो... मग 'खरा चेहेरा' नक्की कधी, कुठे व कोणासमोर असतो? कारण स्वत:ला आपण आत्मप्रतिमेच्या आरशात बघतो तेव्हासुद्धा एक सर्जरी केलेला चेहेरा दाखवतोच की नाही?

साईली 04/03/2010 - 10:42
अहो टारझन सर्जन ... फारच सुरेख . मस्त आवड्ल. 'आयपीएलच्या अंतिम लढतीत सामनावीर किताब टारझन सर्जन याना द्यावा लागेल.

सुधीर काळे 04/03/2010 - 12:26
लेख झकास आहे. फक्त एक दुरुस्ती! ज्या काव्यात/गोष्टीत जास्तीत जास्त "मुखवटे" आहेत (महाभारत) ते सारं द्वापारयुगात घडलं. थोडक्यात काय तर ही प्लॅस्टिक सर्जरीची बीमारी कलियुगापेक्षा जुनी आहे! पण लेख छान उतरला आहे. वाचायला मजा आली! ------------------------ सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)

शुचि 04/03/2010 - 12:32
२ बॉसेसची उदाहरणं मस्त रंगवली आहेत केळ्याची आणि फोकलीच्याची =)) लेख खूप आवडला. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

सही लिहीले आहेस्.खरंच आहे मुखवट्याशिवाय जगता येत नाही न आवडणारे नातेवाईक,कर्तव्य म्हणुन हजेरी लावावी लागणारे समारंभ,त्यात तेच नाटकी हास्य नको त्या विषयावरच्या चर्चा,सगळ कितीही नकोसं वाटलं तरी समोरच्याच्या मुड जाउ नये करावेच लागते हे सगळ.

जरा वेगळा विषय आहे ! >> माझा माझ्या प्रॉडक्ट वर पुर्ण विश्वास आहे, ३-४ तासांत कुठे तरी गाडं आडणारच माहित होतं काय बरोब्बर लिहिलंयस मित्रा. कोडिंग करणार्‍या प्रत्येकाच्या मनातलं वाक्यं असावं हे :) बाकी मुखवटे वापरणं आपण इतक्या लहानपणापासूनच शिकतो की सम हाऊ इट बिकम्स सेकंड नेचर ! अगदी 'मी कुणाची भीड भाड ठेवत नाही' म्हणणाराही कुठे ना कुठे, कुठला ना कुठला मुखवटा वापरतोच. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
लेखनप्रकार
3

परदेशात नोकरी कराविशी वाटते..काय करावे..

राम दादा ·

विसोबा खेचर 15/11/2008 - 17:38
अरे आपला देश काय वाईट आहे? आपल्या देशात काय नोकर्‍या मिळत नाहीत? आपल्या देशात काय दोन वेळची भाकरी मिळत नाही? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 15/11/2008 - 18:29
अरे आपला देश काय वाईट आहे?
नाही बिलकुल नाही ... आपला देश बेष्ट आहे ... आणि परदेशात नोकरी म्हणजे आपला देश वाईट असं नाही :) आपल्या देशात काय नोकर्‍या मिळत नाहीत? मिळतात .. जरूर मिळतात .. पण हेही परदेशी जाण्याचं कारण नाही आपल्या देशात काय दोन वेळची भाकरी मिळत नाही? आपल्याला फक्त २ वेळच्या भाकरीचीच गरज असती तर मग आटापिटा करायची गरजच काय हो तात्या ? मी भारतात होतो तेंव्हा १ तारखेला लोड झालेला पगार ७ तारखेला खाली होत असे .. मग ७ ते ३० आमचा मंथ एंड असे. हे काहीही फालतु लाड न करता. पण बाहेर आल्या पासून बक्कळ सेव्हींग होउ शकलं .. अर्थात बाहेर रहायला काही गोड नाही वाटलं ...पण जर पुढच्या २० वर्षांची सोय करायची असेल तर आत्ता दोन वर्ष बाहेर राहून "केवळ भाकरी"च्या वर कमाई हवीच प्रत्येकाच्याच घरी जमिनदारी असेल असं नाही ,,, गरजा असू शकतात. .आज जर घर घ्यायचं म्हंटलं, आणि तुम्हाला फक्त तुमच्या भारतिय सॅलरीचं इनकम असेल तर ते शक्य आहे का ? शिक्षणासाठी काढलेली कर्ज , अन्य आपत्तींमुळे निर्माण झालेला आर्थिक खड्डा , फक्त भाकरीपुरत्या मिळणार्‍या पैशातून साध्य होइल का ? असो , आम्हीही परदेशी संधीची वाट पहात आहोत. माझं घर माझं कुटूंब यांचा विचार करतो म्हणूनच मला बाहेर जावे लागेलच ... भारतात राहून बाहेरचा पगार कोणी देत असेल तर आम्ही जगातील सर्वांत आनंदी एंप्लॉइ असू .. -आयटीवाला टारझन

In reply to by टारझन

एकदम बरोबर. पण सध्याची परीस्थिती पहाता परदेशात जाणे धोक्याचे ठरु शकते ह्याचाहि विचार व्हावा असे मला वाटते. एक वर्षभर तरी आहे ती नोकरी टिकवुन ठेवणे महत्वाचे आहे. जरी परदेशात [चांगली] नोकरी मिळाली तरी ती किती दिवस राहील ह्या गोष्टिची शाश्वती नाही. अमेरीकेतील मिपाकरांना ह्याची चांगलीच कल्पना असेल. माझा अमेरीकेतील एक भावाच्या मते तेथील परीस्थिती अत्यंत खराब आहे. कधीही नोकरी जावू शकते अशी स्थिती आहे. - संताजी धनाजी

In reply to by विसोबा खेचर

अवलिया 15/11/2008 - 20:06
तात्या आपल्याशी पुर्ण सहमत आहे... ज्यांना जायचे परदेशी त्यांनी खुशाल जावे...परत याल तेव्हा आनंदाने स्वागत करु पण तिथले गोडवे गात आमचा अपमान कराल तर याद राखा अवघ्या साडेतीनशे वर्षांपुर्वी देव मस्तकी धरुन आमच्या पुर्वजांनी केलेल्या हलकल्लोळाची रग अजुनही रक्तात आहे हे विसरु नका.. येवढेच सांगतो. नाना जाण्यापुर्वी इकडे नजर टाका http://money.cnn.com/galleries/2008/news/0811/gallery.global_crisis/index.html

In reply to by अवलिया

परदेशात जाणारे म्हणजे मातृभूमीचे दुश्मन असा आपल्याकडे गैरसमज आहे असे बरेचदा वाटते. आपल्या प्रतिसादांनी तेच दिसून येत आहे. मला तरी बाहेरच्या देशांतल्या येवढ्या वर्षांच्या वास्तव्यात कोणीही भारताचा आपमान करणारा भेटलेला नाही. तक्रारी तर भारतात राहणारे लोकही करतात हो. मग परदेशातून जाऊन आलेल्याने त्या केल्या तर काय बिघडले? उलट इकडे अमेरिकेत आम्ही भारतीय लोक (त्यात इथला पासपोर्ट असणारे सुद्धा आले) पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन या राज्याच्या विधानसभेच्या इमारतीवर तिरंगा फडकवून मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतो. इकडे दहा-पंधरा वर्षापूर्वी भारत नेमका कुठे आहे हे सुद्धा सामन्य लोकांना माहिती नव्हते. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. का झाले आहे हे? कारण भारतीय तरुण रोजगारा साठी इकडे आला पण "भारत का रहनेवाला हूँ" असे म्हणत. त्याने जिथे जिथे गेला तिथे तिथे भारताबद्दल तिथल्या लोकांची भारताबद्दल चांगली मानसिकता तयार केली. त्याही पुढे जाऊन लॉबी/दबागट निर्माण केले. असे बाहेरच्या देशांत भारताचे दबावगट निर्माण करुन भारताबद्दल अनुकूल मते बनवणारे परदेशस्थ भारतीय हे देशप्रेमी नव्हेत असे आपल्याला म्हणायचे आहे काय? पण तिथले गोडवे गात आमचा अपमान कराल तर याद राखा हे बिचारे राम महाशय परदेशात नोकरी करण्यासाठी मार्गदर्शन मागत असतील तर त्यांना शक्य असेल तर मार्गदर्शन करायचे सोडून जनू काय हा तिकडे गेल्यावर देशद्रोही बनून येणार आहे अशा प्रकारे त्याला धमकी देणे मला तरी पटले नाही. सावरकर, गांधी, बोस यांच्यासारखे महान देशभक्त सुद्धा परदेशात जाऊन आले नाहीत का? टारु साहेबांनी उल्लेखल्या प्रमाणे जर एखाद्या तरुणाला एक-दोन वर्षे बाहेर राहून आल्यावर सर्व जीवन सुखकर करता येणार असेल तर ते त्याने का करु नये? राहिला प्रश्न देशप्रेमाचा, तर परदेशात जाऊन आल्याने त्या तरुणाचा व एकदंर देशाचा सुद्धा विकास होण्यास हातभारच लागणार आहे... हे काही मुद्दे बघा... १. देशांतराने माणसाला थोडे अधिक शहाणपण येते. आलेले अनुभव त्याला अधिक परिपक्व बनवतात. परिपक्व नागरीक हे चांगल्या समाजाच्या फायद्याचे की तोट्याचे? २. असे तरुण परदेशात गेल्यावर आपल्या सोबत आपली संस्कृती सुद्धा त्या देशात घेऊन जातात. उदाहरण घ्यायचे झाले तर समजा या राम ने बाहेरच्या देशात जाऊन दोन चार गोर्‍या/काळ्यांमध्ये भारतीय जेवनाची आवड निर्माण केली तर ते परदेशी लोक जन्मभर भारतीय पदार्थांचे ग्राहक नाही का बणनार? पर्यायाने भारतातल्या निर्यातीत वाढ. असे थेंबे थेंबे तळे साचले तर विशाल समुद्र निर्माण नाही का होणार? ३.... बरेच मुद्दे आहेत... तुर्तास एवढेच. मुळात मरठी माणूस बाहेर देशात जायला उदासिन. त्यात एखाद्याला जावे वाटले तर आपण त्याचे खच्चिकरण करु नये. येथे परदेशात मी असे काही तेलगू बांधव बघितले आहेत ज्यांनी प्रत्येकी १०-१५ नातेवाईक/मित्रांना इकडे यायला वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन/मदत केली आहे. अगदी बांगड्याच्या दुकानदाराने इकडे येऊन आयटीत नोकर्‍या मिळवलेल्या पाहिल्या आहेत. जर पात्र मराठी तरूण बाहेरच्या देशात अनुभव घेऊन येऊ इच्छित असेल तर त्याला इतर मराठी-मराठी म्हणनार्‍यांनी शक्य असेच तर नक्कीच मार्गदर्शन केले पाहिजे. आपला, (परदेशस्थ भारतीय) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

वडापाव 16/11/2008 - 21:43
>उदाहरण घ्यायचे झाले तर समजा या राम ने बाहेरच्या देशात जाऊन दोन चार गोर्‍या/काळ्यांमध्ये भारतीय जेवनाची आवड निर्माण केली तर ते परदेशी लोक जन्मभर भारतीय पदार्थांचे ग्राहक नाही का बणनार? अहो चीनचेच उदा. घ्या ना! आज आपल्याकडे एक बटाटावडा फक्त ३-४ रूपयांत मिळतो. चीनमध्ये एका पुणेकर असणार्‍या स्त्रीने ४ भारतीय रेस्टॉरन्ट्स उघडली असून त्याची स्पेशल डिश म्हणजे बटाटावडा! तो तेथे थोडे कमी-अधिक तिखट मसाले लावून १७३ रूपयांस विकला जातो म्हणे! (ही माहिती माझ्या वाचनातील आहे. मुळात मी परदेशात कधी गेलो नाही व सध्यातरी मायदेशातच राहावेसे वाटते. त्यामुळे मी कोणालाही याविषयी सल्ला देऊ शकत नाही. मी फक्त भास्कररावांशी सहमत आहे एवढेच !) आपला नम्र, वडापाव

In reply to by भास्कर केन्डे

(अ) भास्कर भाऊ व टारझन शी सहमत! कामानिमित्त मी ही अनेकदा देशाटन करतो. देशाटनाने, माणसाचे विचार व दृष्टी बदलते. माणूस अंतर्मुख होऊन विचार करू लागतो व आपण भारतीय गुणवत्ता असुन सुद्धा, पाश्चात्यांच्या मागे का आहोत याची जाणीव होते. परकियांची भारतीयांकडे पहाण्याची दृष्टी बदलत आहे. तरी अजुनही अनेक देशांत भारतीयांबद्दल घृणा, द्वेश, कुतुहल इ. भावना आहेत. पाश्चात्य देशांत भारतीयांना उच्च पदे, अधिकार सहज मिळत नाहीत. माझ्या माहीतीतले एक महाशय मशिनटूल्स मध्ये जर्मन विद्यापीठातून डॉक्टरेट झाले. परंतू वयाची ५०शी उलटल्या नंतरही जर्मनांनी त्यांना सामन्य प्रशिक्षक म्हणूनच ठेवले. त्यांचा साहेब केवळ अप्रेंटिसशीप दर्जाची अर्हता प्राप्त होता. जर्मनीत एका गावी ते अचानक भेटले तेव्हा ते एका सामान्य हॉटेलात रहात होते (जेथे स्वच्छतागृहे कॉमन होती). हे पाहील्यावर ठरवले की परदेशात प्रशिक्षण इ. साठी जायचे, परंतू उपजिवीका भारतातच भली. माझ्या माहीतीतील आणखी एक भारतीय तंत्रज्ञ (जो जन्माने व अर्हतेने कॅनेडीयन होता व कॅनडात स्थाईक होता). उपजीवीका व ज्ञान दोन्ही मिळवण्यासाठी तो जर्मनीत आला. तो जेथे काम करीत होता, तेथे लोकांनी त्याला बरेच पीडले. त्याच्या कारचे टायर बर्स्ट करणे, कारची काच फोडणे इ. ह्या प्रकाराला कंटाळून त्याने आपली कार कंपनी पासून दोनएक की.मी. दूर पार्क करायला सुरवात केली. तरिही त्याच्या मागची पिडा थांबली नाही, शेवटी तो पुन्हा कॉनडात परत गेला. हि उदाहरणे ७-८ वर्षां पूर्वीची आहेत व हि उदाहरणे केवळ प्रातीनिधिक आहेत. सर्वांनंच असले अनुभव येतील असे नाही. परदेशी मिळवलेला पैसा हा त्यादेशात आपल्याला केवळ चांगले जीवनमान देतो (उत्तम बचत नव्हे). परंतू कालांतराने भारतात येणार असलो तरच तो पैसा भारतात उत्तम जीवनमान व उत्तम बचत देऊ शकतो. (ब) आता काही मुद्दे तात्या व नानांनी माडलेले: आपला देश नक्कीच वाईट नाही. गेल्या १८ वर्षांपासुन देशाटन करून व पाश्चात्यांबरोबर कामकरून जाणवते की भारतीयांचे (अर्हता व गुणवत्ता धारक भारतीय) उत्पन्न वार्षीक १२ ते १५% वाढत आहे. त्याउलट पाश्चात्यांचे उत्पन्न केवळ १ ते ३% वाढत आहे. १८ वर्षांपूर्वी जर्मनीहून भारतात येणारे फिटर, इलेक्ट्रिशियन सुद्धा पंचतारांकीत हॉटेलात रहात, आता ते ३ व ४ तारा हॉटेलात राहू लागले. काही देशांत तर भत्ते बरेच कमी झाले, ही लोक आता साधे पण स्वच्छ हॉटेल मिळाले तरी स्विकारतात. माझ्या अंदाजा प्रमाणे येत्या १० ते १५ वर्षांत अर्हताप्राप्त भारतीय, भारतातच पाश्चात्यदेशांच्या तोडीचे उत्पन्न मिळवू लागतील. परदेशात जाऊन आल्यानंतर उठसुठ भारतीयांना व भारतीय व्यवस्थेला दुषणे देणारेही काही लोक आहेत. असे लोक विसरतात की आपण बाहेरचे जग पाहीले नसते तर आपणही सामान्य भारतीयांप्रमाणेच जगलो - वागलो असतो. (क) असो, आपण रामदादांनी विचारलेल्य प्रश्ना पासून बरेच दूर जात आहोत. (ड) भास्करभाऊंनी मांडलेला तेलगू बांधवांबद्दलचा मुद्दा पटला. जेव्हा जेव्हा अमेरीकेत नोकर्‍यांना घरघर लागते, तेव्हा, तेलगू समाज आपल्या प्रांतीयांना शक्य तितका जास्तकाळ आधार देतो. भय्ये, तेलगू, तमीळ इ. प्रांतीयांचे आपल्या समाजा बद्दलचे प्रेम, त्यांचे समूहशास्त्र स्पृहणीय आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

विसोबा खेचर 17/11/2008 - 01:28
व आपण भारतीय गुणवत्ता असुन सुद्धा, पाश्चात्यांच्या मागे का आहोत याची जाणीव होते. असहमत..! ऐहिक सुखं हा निकष घेतला तर ठीक, एरवी भारत सगळ्यांच्या पुढे आहे आणि राहील..! अणि सुख हे शेवटी मानण्यावर असतं! तरी अजुनही अनेक देशांत भारतीयांबद्दल घृणा, द्वेश, कुतुहल इ. भावना आहेत. भारताबद्दल घृंणा बाळगणार्‍या परिकायांना आम्ही फाट्यावर मारतो! एवढीच जर घृणा असेल तर नका ना येऊ इथे, इथल्या बाजारपेठेचर डोळा ठेवून धंदा/व्यवसाय करून पोटाची आग विझवायला! त्यांच्या भारताविषयीच्या घृणेला, द्वेषाला आम्ही काडिचीही किंमत देत नाही, देणार नाही.. आम्ही काय आहोत, कस आहोत हे आमचं आम्हाल माहित्ये, परकियांनी ते आम्हाला सांगण्याची गरज नाही..! माझ्या माहीतीतले एक महाशय मशिनटूल्स मध्ये जर्मन विद्यापीठातून डॉक्टरेट झाले. परंतू वयाची ५०शी उलटल्या नंतरही जर्मनांनी त्यांना सामन्य प्रशिक्षक म्हणूनच ठेवले. त्यांचा साहेब केवळ अप्रेंटिसशीप दर्जाची अर्हता प्राप्त होता. जर्मनीत एका गावी ते अचानक भेटले तेव्हा ते एका सामान्य हॉटेलात रहात होते (जेथे स्वच्छतागृहे कॉमन होती). अहो, बोलूनचालून जर्मनी हा परका देश! त्या डॉक्टरेट मिळवणार्‍या माणसालाच जिथे स्वाभिमान नाही, आहे ती फक्त केवळ जर्मनांची लाचारी! तिथे आपण काय बोलणार? साला, त्या डोक्टरेट मिळवणार्‍या माणसापेक्षा आम्ही केवळ बी कॉम आहोत ते बरे आहोत! दुनियेला फाट्यावर मारत मस्त स्वत:च्या मस्तीत, जिथून कुणी 'उठ' म्हणणार नाही अशा स्वत:च्या हक्काच्या जागेत स्वाभिमानाने जगत असतो! कुणा जर्मन, अमेरिकेन गोर्‍या माकडापुढे साली लाचारी पाहिजेच कशाला? आपण म्हणता त्याप्रमाणे केवळ अप्रेंटिसशीप दर्जाची अर्हता असलेलं कुणी गोरं माकड जर आपला साहेब होणार असेल तर आपली डॉक्टरेट काय चुलीत घालायची आहे? गेल्या १८ वर्षांपासुन देशाटन करून व पाश्चात्यांबरोबर कामकरून जाणवते की भारतीयांचे (अर्हता व गुणवत्ता धारक भारतीय) उत्पन्न वार्षीक १२ ते १५% वाढत आहे. त्याउलट पाश्चात्यांचे उत्पन्न केवळ १ ते ३% वाढत आहे. होच का? धत तेरीकी! :) ही महिती बरी दिलीत..! परकियांच्या स्वच्छता/टापटीप, आदर्श शासनव्यवस्थेचं वगैरे काय झालं देव जाणे! :) परदेशात जाऊन आल्यानंतर उठसुठ भारतीयांना व भारतीय व्यवस्थेला दुषणे देणारेही काही लोक आहेत. आमचा मूळ मुद्दा हाच आहे..! आपला, (निवासी भारतीय!) तात्या. -- या जगात सर्वात महत्वाचं आणि अभिमानाचं बिरुद जर कोणतं असेल तर ते "निवासी भारतीय" हे आहे असं आम्ही मानतो! आम्ही सगळ्या जगाच्या पुढे आहोत आणि राहू.. असेच आम्ही मानतो..! इतर कुणी परकीय ते मानोत/अथवा न मानोत, आम्ही त्यांना तो अधिकारच दिलेला नाही..! भारतापुढे सर्व परक्या राष्ट्रांना आम्ही फाट्यावर मारतो..!

In reply to by भास्कर केन्डे

मराठी_माणूस 18/11/2008 - 10:17
सावरकर, गांधी, बोस यांच्यासारखे महान देशभक्त सुद्धा परदेशात जाऊन आले नाहीत का? ह्या महात्म्यांचा ह्या चर्चेशी काय संबंध ?

राम दादा 15/11/2008 - 18:01
तात्या मला आपला अभिमान वाटतो...पण आपण जर दुसर्‍या देशात जात असेल तर त्याला पण काहीतरी कारण असते...आपली परिस्थिती...आणि..शेवटी जगाच्या कोणत्याही ठिकाणी आपण असलो....तरि आपल्याला आपल्या देशाचा आभिमान असायला हवा..बाबासाहेब आंबेडकर सुद्धा परदेशात गेले..महात्मा गांधी लंडनला गेले...शेवटी आपण जगात कुठे जातो याला महत्व नाही...त्याचा आपल्या भारतियांना देशासाठी फायदा करुन धेता आला पाहिजे....परदेशातुन काहीतरि नक्की फायदा होईल तोही आपल्या देशासाठी..हे पहावे..सगळेच लोक कायमचे देश सोडुन जात नाहित... आपला राम दादा..

वेताळ 15/11/2008 - 18:45
त्यांनी योग्य ती माहिती द्यावी. ( माहीती एबीसीडी पासुन सांगावी ) म्हणजे बालवाडी पासुन तुम्हाला शिकवावे लागणार. :> वेताळ

मीनल 15/11/2008 - 20:31
माझ्या मते हा उत्तम धागा आहे. परदेशात काम करावेसे वाटणे योग्य की अयोग्य यासाठी याआधी एक धागा सुरू केला गेला होता. इथे परदेशात जायाचे असल्यास काय करावे याबद्दलच चर्चा/विचार/सल्ले असावेत. परदेशात काम करण्यसाठी सुशिक्षितच असायला हवे असे नाही.अनेक अशिक्षित परदेशात काम करित आहे.तश्या प्रकारची कामे करायची त्यांची तयारी आहे,कारण ते आपली लायकी जाणून आहेत. मिपाचे वाचक/लेखक याप्रकारातले नाहीत.त्यामुळे त्याचा विचारच नको. शिकलेल्या लोकांनी आपल्या शिक्षणाची मागणी कुठे आहे ते आधी पहावे.तसेच अनुभवाचाही विचार करावा. परदेशात म्हणजे नेमके कुठे हे कळल्यावर नोकरी साठी प्रयत्न करावा. माझे असे मत आहे की मल्टी नॅशनल कंपनीतून परदेशात जाणे सोपे जाते. आमचा असा अनुभव आहे की कुठल्याच्या कंपनीत नुसता अर्ज करून आपला बायोडेटा पाठवून नोकरी मिळत नाही. रेकमेंडेशन आवश्यक असते. मित्र,वरिष्ठ आधिकारी याबाबतीत मदत करू शकतात. नातेवाईक फारच वेळा मदत करतात असे वाटते. मीनल.

रामदास 16/11/2008 - 08:10
ही प्रार्थना वाचताना मला नेहेमी वाटायचं की देवा ही अरीष्ट देशांतरी पाठव असा अर्थ आहे, आता असं कळतं की ही अरीष्ट माणसाला देशांतराला पाठवतात. मला वाटतं की जरूर जावं बाहेर. होय. काहीवेळा कौटूंबीक सुख डिस्काउंट करावं लागेल .पण इलाज नाही. काय सांगावं साठलेल्या पैशात जन्मभराचं स्वातंत्र्य मिळेल कदाचीत.

In reply to by रामदास

आजानुकर्ण 17/11/2008 - 02:01
याचबरोबर एखाद्याकडे असलेल्या तांत्रिक (किंवा इतर स्वरूपाच्या) कौशल्याला स्वदेशात न्याय न मिळणे हे एक कारण असावे. आपला, (कुशल) आजानुकर्ण

चतुरंग 16/11/2008 - 09:28
तुम्ही आत्ता करीत असलेली नोकरी त्यात असलेले फायदे तोटे (पैशासकट सगळ्याच बाबतीतले - जसे घरच्या इतर जबाबदार्‍या, जमीनजुमला शेतीवाडी असेल तर त्याकडे कोण कसे बघणार, आई-वडिलांना लगेच आधार लागतोय का? तुम्ही एकुलते एक आहात का? इ.) तपासावेत. परदेशात नोकरीला जावे असे वाटण्यामागे नेमकी कारणे काय आहेत (फक्त पैसा सोडून) तीही तपासावीत. छान मजा करावी, ऐषाराम असतो, पार्ट्या होतात वगैरे अशा कल्पनांनी भारले जाऊन त्यामुळे जाण्याचे ठरवत असाल तर सावध व्हा! सुखी माणसाचा सदरा जगात कुठेच नाही. प्राप्त परिस्थितीत सुख-दु:ख सगळीकडेच आहे. तुम्हाला त्यातले काय चालते आहे हे ठरवा. जसे परदेशी गेल्यावर सारखे सारखे नातेवाईक-मित्र भेटणार नाहीत, एकटेपणा येईल, होमसिक व्हाल, सण-समारंभाना मुकाल इ. पैसा मिळेलही पण किती कालावधी साठी, कुठे, नोकरीची शाश्वती हे सगळे आळवावरचे पाणी आहे! तेव्हा ह्याचा व्यवस्थित चार्ट मांडून तुलना करा. परदेशी असलेल्या, तिथून परत आलेल्या अशा मित्रांशी बोला. त्यांचे अनुभव ऐका आणि मग निर्णय घ्या. निर्णयाची जबाबदारी ही सर्वस्वी तुमचीच असूद्या म्हणजे काही चुकले तरी तुमचे मन दुसर्‍याला दोष देत नाही. तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा! चतुरंग

एकलव्य 16/11/2008 - 09:43
पैशाची जमेची बाजू अनेकांनी मांडली आहेच तसेच वाढत्या अस्थिरतेचे धोकेही सांगितले आहेत. देशातही अगदी भरगच्च पगार मिळतात आणि तेथेही नोकरीची शाश्वती नाही हे लक्षात घ्या. एकूण गोळाबेरीज पाहता परदेशी जाण्याची संधी जरूर घ्यावी असे सांगावेसे वाटते. आजचे आणि उद्याचे जग तुमचा अनुभव किती विस्तीर्ण आहे यांवर भर देणारे आहे. दुसरे जग पाहिल्यानंतर कदाचित तुमचे अनुभवविश्व एकदम रुंदावेल आणि त्याचा दूरगामी फायदा नक्की होईल. आपली स्वतःची ताकद नेमकी कशात आहे आणि कोठे आपण सुधारणा करू शकू हे समजण्यासाठी चार भिंतीबाहेर पडण्यासारखी शाळा नाही. असो... व्हिसा, खर्च आणि आजकालचे जॉब मार्केट पाहता भारतातील जी कंपनी तुम्हाला काही काळासाठी परदेशी पाठवू शकेल किंवा कसे याविषयी फिल्डिंग लावल्यास लवकर मासा गळाला लागेल असा उगाचच सल्ला द्यावासा वाटतो. अन्यथा मळलेली वाट म्हणजे शिक्षणासाठी परदेशी येण्यापासून सुरवात करावीत. पण हा कदाचित आतबट्याचा व्यवहार होऊ शकतो. शिक्षणासाठी काढलेले कर्ज फेडण्यासाठी परदेशात राहावे लागणे होऊ शकते. परंतु आर्थिक दिवाळखोरी असेल तरीही अनुभवाच्या शिदोरीत भर नक्की पडेल. बाकी हिशेब तुम्हालाच मांडायला हवेत. (आयुष्यभराचा विद्यार्थी) एकलव्य

वर्षा 16/11/2008 - 11:04
परदेशी प्रोजेक्टसाठी निवड करताना (खास करुन आशियाई/युरोपियन देशांतील प्रोजेक्ट्स) ज्यांना एखादी परदेशी भाषा अवगत आहे (किमान बोलणं आणि काही प्रमाणात लिहिणं) अशा उमेदवारांना जास्त महत्त्व दिलं जातं. तेव्हा शक्य असल्यास एखादी भाषा शिकून ठेवणे फायद्याचे ठरते. -वर्षा

परदेशात नोकरीसाठी बाहेर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मी आपणाला अमेरिकेत व तेही आयटी मध्ये कसे यायचे याचे वैयक्तिक अनुभवावरुन मार्गदर्शन देऊ शकतो. १. विद्यार्थी म्हणून जाऊन (एफ व्हिसा) व त्याच्या धरतीवर नंतर नोकरीचा परवाना (एच१ व्हिसा) मिळवून. २. भारतात मोठ्या कंपनीत नोकरी पकडून त्या कंपनीचे परदेशात बस्तान असेल तर त्या माध्यमातून. यात ते तुम्हाला एल-१, एच-१ वा बी अशा वेगवेगळ्या व्हिसावरून पाठवू शकतील. ३. परदेशातल्या कंपन्यांमध्ये अर्ज करुन नोकरी मिळवावी व त्याच्या अधारावर व्हिसा मिळवावा... हा एच-१ व्हिसा असतो.
  • एच१ मध्ये तुम्ही अमेरिकेत नोकर्‍या बदलू शकता तसेच इथे कायम वास्तव्यासाठीही (ग्रीन कार्ड) अर्ज करु शकता.
  • एल१ हा व्हिसा साधारणतः मॅनेजर सारख्या पोझिशनसाठी असतो. यावर आल्यावर तुम्हाला येथे कंपनी बदलता येत नाही. परंतू तुमच्या कंपनीने ठरवले तर ते कायम वास्तव्याच्या अर्जासाठी परवाणगी देऊ शकतात.
  • बी व्हिसा मात्र अल्प मुदतीसाठी व व्यवसाय निमित्ताने मिळालेला असतो व तुम्हाला ३ महिन्यात परत जावे लागते.
तुमची कंपनी जर तुम्हाला काही कारणास्तव पाठवू शकत नसेल तर तुम्ही पर्याक क्र. ३ निवडू शकता. यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतील. १. लवकरात लवकर काही चांगल्या, विश्वसनीय अमेरिकास्थित कन्सल्टींग कंपन्यांशी संपर्क करा. त्यांच्याशी काय व कशा वाटाघाटी करायच्या हे तुम्हाला हवे असेल तर विस्ताराने कळवील. २. व्हिसा फी, वकीलाची फी,प्रवास खर्च, इथे येऊन प्रोजेक्ट मिळेपर्यंतचा खर्च, राहण्याची व्यवस्था यावर सगळे अगोदर पक्के करुन घ्या. ३. इथे आल्यावर तुम्हाला हवी असेल तर ट्रेनिंग, मार्केटिंग, विमा (इन्श्यूरंस), वगैरे मध्ये काय व कशी मदत मिळणार याची माहिती काढून घ्या. बेंचवर असताना पगार मिळणार का, किमाण पेस्टब मिळणार का... अशा अनेक गोष्टी विचारुन घ्या. खर्चाचा ताळेबंद साधारणतः असा आहे... अमे. डॉलर मध्ये... व्हिसा फी + वकीलाची फी = २५०० ते ३५०० प्रवास खर्च = १३०० एकटे आलात व इतर तरुणांसोबत राहिलात तर महिना खर्च = १००० ते ३००० (ठिकाण व आपल्या राहण्याच्या पद्धतीवर आवलंबून) काही नग ५०० मध्येही महिना काढतात. आम्ही त्यांना सांष्टांग दंडवत घालतो. विमा = २०० ते ७०० प्रति महिना... तुमच्या कंपनीवर अवलंबून आहे. यातील किती खर्च तुम्हाला करावा लागेल व किती तुमची कंपनी उचलेल हे त्या-त्या कंपनीवर व तुमच्या वाटाघाटीवर अवलंबून आहे. बर्‍याच कंपन्या सुरुवातीला रहाण्या, खाण्या-पिन्याची सोय करतात. तूर्तास येवढेच... प्रश्न येऊ द्यात. माझ्या परिने उत्तरे द्यायचा प्रयत्न करीन. आपला, (मदतनीस) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

राम दादा 16/11/2008 - 12:16
भास्कर साहेब खुप छान माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद्..तुमच्या प्रतिसादाने बरेच प्रश्न मनामध्ये पडले ..त्यातला हा एक. समजा परदेशातील कन्सलटंट कंपन्याशी संपर्क केला तर काय प्रोसेस असते..त्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली तर बरे होइल.. शैक्षणिक... नोकरीचा अनुभव....ऑफर..काँट्रॅक्ट ..प्लेसमेंट ..याबाबत काय प्रोसेस असते ती..माहिती द्यावी...

विसोबा खेचर 16/11/2008 - 11:40
राम दादा, देव करो आणि परदेशात दमड्या मिळवायला जायची आपली इच्छा लौकरात लौकर पूर्ण होवो हीच प्रार्थना..! म्हणजे नजीकच्या काळात, "छ्या! काय साली भारतात दुर्व्यवस्था/उकाडा/अस्वच्छता/भ्रष्टाचार वगैरे वगैरे..! त्यापेक्षा अमेरिका/युरोप कितीतरी छान छान, सुंदर सुंदर आणि अगदी आदर्श राज्यकारभार असलेले देश...!" असली गाणी गायला तुम्हीही मोकळे..! :) च्यामारी लहानपणापासून ते जवानीपर्यंत इथे टोपलीच्या संडासात बसायचं आणि तिथे गेल्यावर जळ्ळ्या तिथल्या कमोडाचं पण कवतिक करायचं! :) बाकी, हल्ली भारतातही टोपलीचे संडास जाऊन काही ठिकाणी कमोड आले आहेत हो! :) आपला, (मूळचा देवगडचा!) तात्या बर्वा. :)

In reply to by विसोबा खेचर

च्यामारी लहानपणापासून ते जवानीपर्यंत इथे टोपलीच्या संडासात बसायचं आणि तिथे गेल्यावर जळ्ळ्या तिथल्या कमोडाचं पण कवतिक करायचं! नशिबावान आहात हो तात्या! नाहीतर आमच्या बीड जिल्ह्यात गावाकडं हिवाळ्याच्या मध्यात नद्या आटल्याकी दगाडावरच काम भागवावं लागायचं बरेचदा. ;) च्यामारी टमरेळ भरुन आणायला दोन्-चार किमि कोण पायपिट करा ;) आपला, (गाववाला) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by विसोबा खेचर

रामदादा, केल्याने देशाटन पंडीतमैत्री सभेत संचार। मनुजा चातुर्य येतसे फार॥ असं कोणी रघुनाथ किंवा वामनपंडीतानी लिहून ठेवलेलं आहेच. तेव्हा जरुर जाऊन या. बाहेरची स्वच्छता, लोकांना असलेली शिस्त, नेहेमी हसतमुख असणारे चेहेरे हे बघा. कामाच्या ठिकाणी लोकं दाखवतात ती व्यावसायिक वृत्ती या आणि अशा अनेक गोष्टी आपण भारतीयांनी शिकण्यासारख्या आहेत. चांगल्या गोष्टी कोणाहीकडून शिकता येतात आणि वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करता येतं. अनेक गोष्टींच्या बाबतीत 'जगात असंही असू शकतं' हे जागा बदलल्याशिवाय कळतच नाही, तेव्हा तेही बघून घ्या. घरापासून खूप लांब राहूनही बरंच शिक्षण होतं ते मिळवा. अर्थात फुकटात काहीच मिळत नाही. परदेशात रहाण्याचे तोटे बर्‍याच लोकांनी वर सांगितलेले आहेतच; तेव्हा मी ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. तेव्हा शुभेच्छा! (परदेशात राहून आनंदानी घरी परत आलेली) अदिती

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 17/11/2008 - 01:53
च्यामारी लहानपणापासून इथे टोपलीच्या संडासात बसायचं आणि तिथे गेल्यावर जळ्ळ्या तिथल्या कमोडाचं पण कवतिक करायचं! "छ्या! काय साली भारतात दुर्व्यवस्था/उकाडा/अस्वच्छता/भ्रष्टाचार वगैरे वगैरे..! त्यापेक्षा अमेरिका/युरोप कितीतरी छान छान, सुंदर सुंदर आणि अगदी आदर्श राज्यकारभार असलेले देश...!" तात्यांशी सहमत आहे. दुर्दैवाने बहुसंख्य परदेशस्थ विनाकारण (कॅज्युअली किंवा अदरवाईज) भारतीय व्यवस्थेला नांवे ठेवत असतात असे निरीक्षण आहे. अगदी अलीकडे निवडणुका झाल्यावर कॉफी पिताना करायच्या फालतू चर्चांमध्येही भारतातील निवडणूक व्यवस्था कशी गंडलेली आहे वगैरे सांगायला आपले परदेशीय बांधव पुढे पुढे करत होते हे आठवते. मी राहतो इथे कृष्णवर्णीय समाज संख्येने जास्त आहे. त्यांना (विनाकारण) कल्लू म्हणून हिणवणे, त्यांना संस्कृतीच कशी नाही आणि ते कसे जनावरासारखे राहतात हे सांगणे. (त्यांना कल्लू हा शब्द कळतो असे उडत उडत कळाल्यावर घनश्याम किंवा कोयला असे शब्द शोधून काढणे, त्या निमित्ताने भारतातील आरक्षण व इतर गोष्टींवर मते ठोकणे. तेच मक्कूंच्या बाबतीत करणे. ओबामा निवडून आल्यावर काळे लोक कसे वरचढ होतील हे ठासून सांगणे ... वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत.) भारतातील शिक्षणव्यवस्था, एकंदर समाजरचना याचा काडीचाही विचार न करता मत ठोकून द्यायला आपल्याच लोकांना काहीही वाटत नाही हे पाहून दुःख होते. सुदैवाने मराठी संकेतस्थळांवरील परदेशस्थ बांधवांच्या ऑनलाईन जाणीवा प्रगल्भ वाटताहेत (उदा. अमेरिकन सणांमध्ये सहभागी होणे, स्वतःचा 'वेगळेपणा' अधोरेखित न करणे वगैरे वगैरे ... ही समाधानाची बाब आहे. आपला (प्रगल्भ) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

लिखाळ 17/11/2008 - 16:44
>भारतातील शिक्षणव्यवस्था, एकंदर समाजरचना याचा काडीचाही विचार न करता मत ठोकून द्यायला आपल्याच लोकांना काहीही वाटत नाही हे पाहून दुःख होते. स्वाभिमानशून्य आणि फारसा विचार न करता मते ठोकऊन देणार्‍या लोकांमुळे अभारतीय लोकांच्या मनात भारताबद्दल भलतीच मते तयार होतात याचा या महाभागांना पत्ताच नसतो. भारताबाहेर माणसाला पाठवताना त्याला भारताच्या काही किमान चांगल्या गोष्टींची माहिती असावी याची भारतीय वकिलातीने काळजी घ्यावी :) असे वाटु लागले आहे. तसेच वागणुकीचे सुद्धा काही धडे द्यावेत. अनेकदा वाटते की आपल्या शहराच्याच बाहेर न पडलेल्यांना अनुभव समृद्ध होण्यासाठी आणि 'जगाची' माहिती मिळवण्यासाठी परदेश प्रवास ही मोठी उडी आहे.. त्यांनी आधी भारतात प्रवास करावा ! (नाहितर पैशासाठी बाहेर जात आहे असे स्पष्ट सांगावे आणी बाहेर जाऊन 'चड्डीत राहावे' :) > सुदैवाने मराठी संकेतस्थळांवरील परदेशस्थ बांधवांच्या ऑनलाईन जाणीवा प्रगल्भ वाटताहेत या वाक्यातील शब्दरचनेला दाद ! -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

आजानुकर्ण 17/11/2008 - 18:42
स्वाभिमानशून्य आणि फारसा विचार न करता मते ठोकऊन देणार्‍या लोकांमुळे अभारतीय लोकांच्या मनात भारताबद्दल भलतीच मते तयार होतात याचा या महाभागांना पत्ताच नसतो. अगदी. मात्र किमान पदवीधर असलेल्या लोकांनीही थोडे तारतम्य बाळगावे असे वाटते. (त्यासाठी भारतीय वकिलात वगैरे कशाला) या वाक्यातील शब्दरचनेला दाद ! आमचे प्रतिसाद उपसंपादित होऊ नयेत यासाठी आता आम्हीच काळजी घेतो. आपला, (मॉडरेटेड) आजानुकर्ण

प्राजु 17/11/2008 - 03:17
संधी मिळाली आणि मानसिक तयारी असेल फायदे तोटे सहन करायची तर जरूर ती संधी घ्या. चौकटीतून बाहेर पडल्याशिवाय खर्‍या जगाची ओळख नाही होत. चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी सगळीकडेच कमी आधिक फरकाने असतात आणि असणार. त्यातल्या आपल्याला कोणत्या घ्यायच्या आहेत ते निश्चित असलं म्हणजे भरकटण्याची भितीच नाही. शुभेच्छा! असं म्हणतात कि डोंगराची उंची समजण्यासाठी त्याच्या पायथ्याशी न राहता त्याच्यापासून लांब जावे म्हणजे उंची समजते. आपल्या देशापासून लांब आलो की समजतं , आपला देश म्हणजे सोनं आहे. आपली संस्कृती, आपले सण्-वार, नातेवाईक,जेवण खाण.. यांच्यापासून लांब गेल्यावरच त्यांच्या सोबत असण्याची किंमत समजते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मृदुला 17/11/2008 - 04:07
यूके किंवा इंग्लंड/ स्कॉटलंड भागात थेट नोकरी मिळवण्यासाठी: १. आपल्याजोग्या किती नोकर्‍या आहेत हे तपासावे. मॉन्स्टरचे युकेचे संकेतस्थळ टोटलजॉब्जचे संकेतस्थळ २. इथे जर आपल्याला जमतील, आवडतील अश्या पन्नासेक नोकर्‍या दिसल्या तरच पुढे प्रयत्न करावा. ३. आपल्याला स्वतःचा व्हिसा काढता येईल का बघावे. एचएसएमपी गुणांकन जर पुरेसे गुण असतील आणि आपल्याला साजेश्या पन्नासेक नोकर्‍या वरच्या संकेतस्थळांवर असतील तर मग आपल्या सध्याच्या नोकरीत दोन महिन्यांची रजा मिळते का ते पहावे. ४. सगळे जमत असेल तर बँकेच्या एका खात्यात तीन लाख रुपये जमवावेत. ५. रजा घ्यायच्या तीन-चार महिने आधी, वरील नोकर्‍यांच्या संकेतस्थळांवर आपली माहिती भरून व्यक्तिरेखा तयार करावी. त्यात एचेसएम्पी गुणांकनातले गुणही लिहावेत. जर इमेलात काही विचारणा आल्या तर 'टेलिफोनिक इंटरव्यू' जमेल का ते चाचपावे. ६. बँकेत तीनलाख रु. सलग तीन महिने असतील तर एचेसएम्पीचा अर्ज करावा. व्हीएफएसचे संकेतस्थळ यासाठी साधारण ५५००० रू खर्च येतो. विसा मिळण्यास चार ते सहा आठवडे लागतात. ७. विसा मिळाल्यावर युकेला येता येते. तोवर काही मुलाखतींची आमंत्रणे जमवून ठेवावीत. ८. दोन महिने युकेमध्ये राहून नोकरी मिळवण्याची खटपट करावी. या मार्गाने माझ्या दोन परिचितांना या वर्षी नोकरी मिळाली आहे. आणखी माहिती हवी असल्यास विचारावे.

मैत्र 17/11/2008 - 14:29
राम दादा, परदेशात नोकरी करण्यात काहीही गैर नाही. असंख्य गोष्टी शिकायला मिळतील. एक वेगळा अनुभव आणि भारतापेक्षा जास्त सेव्हींग असे अनेक फायदे आहेत. दोन गोष्टी ज्या याच्या विरुद्ध आहेत : १. अतिशय चांगल्या आणि ८ ते ५ प्रामाणिकपणे काम करण्याच्या वातावरणातून भारतातल्या राजकारण आणि हुजरेगिरिने लडबडलेल्या रोज रात्री ८ -१० पर्यंत काम अशा परिस्थितीत परत यायला बराच त्रास होतो. २. सध्या अमेरिकेत आणि यु के मध्ये बरीच मंदी आहे. नवीन नोकर्‍या बर्‍याच कमी झाल्या आहेत. अनेक ठिकाणी असलेल्या नोकर्‍या कमी झाल्या आहेत. नानांनी (चेंगट) सांगितल्या प्रमाणे हा अजूनही तळ नाही. अजून स्थिती बिघडेल. गेल्या वर्षी यु के मध्ये जितक्या नोकर्‍या होत्या त्यापेक्षा आत्ताच वेबसाइट वर कमी दिसत आहेत. भारतापेक्षा नोकरी मिळण्यास वेळ लागतो. त्याच क्षेत्रात व टेक्नॉलॉजित अनुभव यावर त्यांचा भर असतो. आपल्याप्रमाणे शिकून काम करेल हि मानसिकता नाही. यु के साठी ही सरकारी साइटःhttp://www.bia.homeoffice.gov.uk/workingintheuk/ तुम्हाला शुभेच्छा!!

लिखाळ 17/11/2008 - 16:55
रामदादा, बाहेर नोकरी शोधा, जग पाहा, बाहेरचे लोक आपल्या पेक्षा वेगळे आहेत की नाहित ते पाहा, आपल्याला शुभेच्छा ! बाहेर गेले की लगेच अनिवासी भारतीय होत नसतो. बाहेर गेले की लगेच भारतातले वाईट आठवून उलटीची भावना होत नसते आणि चांगले आठवून 'उमाळे' येत नसतात. चार महिने अमेरिकेच्या भेटीवर जाऊन येऊन पिवळे झालेले लोक जसे दिसतात तसे तीस-पस्तीस वर्ष इथे राहूनही सहजतेने भारतीय असलेले लोकही दिसतात. जग गतिमान झाले आहे. 'बाहेर' हे फार 'लांब' राहिलेले नाही. -- लिखाळ.

ललिता 17/11/2008 - 18:39
स्थलांतर होतच असतं, सतत होतच राहिलंय... उदा. कोकणातल्या खेड्यातून लोकं मुंबईला आली, जग गतिमान आहे, आता परदेशात जाताहेत. म्हणून कुणी आपली संस्कृती/भाषा सोडली नाहीये. कोकणातले लोक मुंबईत राहतात मग काय कोकणी खाणं-पिणं, सणवार विसरलेत का? पंजाबी, गुजराती जगात जिथे जातील तेथे भारतीय पध्दतीनेच राहतात. जमलं तर एकदा तरी परदेशी जाऊन यावं, अनुभव घेण्याच्या दॄष्टीने! जे भारतात गृहित धरून चालतो, त्याची किंमत समजते. उदा. कुटुंब व त्यांचा भावनिक आधार, घरातल्या कामात -पैसे मोजून का होईना- मिळणारी मदत. परदेशात काम करताना, त्या त्या देशातल्या काम करायच्या पध्दती, वेळेचं नियोजन, प्रॉजेक्टस मॅनेजमेंटमधली कुशलता, ऑफिसातली टापटीप अशा बारीकसारीक गोष्टी शिकता येतात. या गोष्टी भारतात नसतात अशातला भाग नाही, पण अमेरिकेतल्यापेक्षा युरोपात किंवा ऑस्ट्रेलियात वेगळा अनुभव येईल. त्यातलं चांगलं व आपल्याला पटेल ते उचललं तर फायदा होईलच की नाही? जग गतिमान आहे, आणखी गतिमान होत राहील... या गतीमध्ये आपण सगळे खेचले जाणार आहोत - मग इच्छा असो वा नसो!

राम दादा 18/11/2008 - 01:44
मित्रांनो..तुमच्या वरिल प्रतिसादावरुन जवळ जवळ सर्व शंका दुर होत आहेत्...यावरुन परदेशात जाण्याची ईच्छा पुर्णपणे निश्चित झाली आहे. हा त्याला काही थोडी वर्षे लागतील हे खरे... खुप खुप आभारी आहे... राम दादा.

विसोबा खेचर 15/11/2008 - 17:38
अरे आपला देश काय वाईट आहे? आपल्या देशात काय नोकर्‍या मिळत नाहीत? आपल्या देशात काय दोन वेळची भाकरी मिळत नाही? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 15/11/2008 - 18:29
अरे आपला देश काय वाईट आहे?
नाही बिलकुल नाही ... आपला देश बेष्ट आहे ... आणि परदेशात नोकरी म्हणजे आपला देश वाईट असं नाही :) आपल्या देशात काय नोकर्‍या मिळत नाहीत? मिळतात .. जरूर मिळतात .. पण हेही परदेशी जाण्याचं कारण नाही आपल्या देशात काय दोन वेळची भाकरी मिळत नाही? आपल्याला फक्त २ वेळच्या भाकरीचीच गरज असती तर मग आटापिटा करायची गरजच काय हो तात्या ? मी भारतात होतो तेंव्हा १ तारखेला लोड झालेला पगार ७ तारखेला खाली होत असे .. मग ७ ते ३० आमचा मंथ एंड असे. हे काहीही फालतु लाड न करता. पण बाहेर आल्या पासून बक्कळ सेव्हींग होउ शकलं .. अर्थात बाहेर रहायला काही गोड नाही वाटलं ...पण जर पुढच्या २० वर्षांची सोय करायची असेल तर आत्ता दोन वर्ष बाहेर राहून "केवळ भाकरी"च्या वर कमाई हवीच प्रत्येकाच्याच घरी जमिनदारी असेल असं नाही ,,, गरजा असू शकतात. .आज जर घर घ्यायचं म्हंटलं, आणि तुम्हाला फक्त तुमच्या भारतिय सॅलरीचं इनकम असेल तर ते शक्य आहे का ? शिक्षणासाठी काढलेली कर्ज , अन्य आपत्तींमुळे निर्माण झालेला आर्थिक खड्डा , फक्त भाकरीपुरत्या मिळणार्‍या पैशातून साध्य होइल का ? असो , आम्हीही परदेशी संधीची वाट पहात आहोत. माझं घर माझं कुटूंब यांचा विचार करतो म्हणूनच मला बाहेर जावे लागेलच ... भारतात राहून बाहेरचा पगार कोणी देत असेल तर आम्ही जगातील सर्वांत आनंदी एंप्लॉइ असू .. -आयटीवाला टारझन

In reply to by टारझन

एकदम बरोबर. पण सध्याची परीस्थिती पहाता परदेशात जाणे धोक्याचे ठरु शकते ह्याचाहि विचार व्हावा असे मला वाटते. एक वर्षभर तरी आहे ती नोकरी टिकवुन ठेवणे महत्वाचे आहे. जरी परदेशात [चांगली] नोकरी मिळाली तरी ती किती दिवस राहील ह्या गोष्टिची शाश्वती नाही. अमेरीकेतील मिपाकरांना ह्याची चांगलीच कल्पना असेल. माझा अमेरीकेतील एक भावाच्या मते तेथील परीस्थिती अत्यंत खराब आहे. कधीही नोकरी जावू शकते अशी स्थिती आहे. - संताजी धनाजी

In reply to by विसोबा खेचर

अवलिया 15/11/2008 - 20:06
तात्या आपल्याशी पुर्ण सहमत आहे... ज्यांना जायचे परदेशी त्यांनी खुशाल जावे...परत याल तेव्हा आनंदाने स्वागत करु पण तिथले गोडवे गात आमचा अपमान कराल तर याद राखा अवघ्या साडेतीनशे वर्षांपुर्वी देव मस्तकी धरुन आमच्या पुर्वजांनी केलेल्या हलकल्लोळाची रग अजुनही रक्तात आहे हे विसरु नका.. येवढेच सांगतो. नाना जाण्यापुर्वी इकडे नजर टाका http://money.cnn.com/galleries/2008/news/0811/gallery.global_crisis/index.html

In reply to by अवलिया

परदेशात जाणारे म्हणजे मातृभूमीचे दुश्मन असा आपल्याकडे गैरसमज आहे असे बरेचदा वाटते. आपल्या प्रतिसादांनी तेच दिसून येत आहे. मला तरी बाहेरच्या देशांतल्या येवढ्या वर्षांच्या वास्तव्यात कोणीही भारताचा आपमान करणारा भेटलेला नाही. तक्रारी तर भारतात राहणारे लोकही करतात हो. मग परदेशातून जाऊन आलेल्याने त्या केल्या तर काय बिघडले? उलट इकडे अमेरिकेत आम्ही भारतीय लोक (त्यात इथला पासपोर्ट असणारे सुद्धा आले) पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन या राज्याच्या विधानसभेच्या इमारतीवर तिरंगा फडकवून मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतो. इकडे दहा-पंधरा वर्षापूर्वी भारत नेमका कुठे आहे हे सुद्धा सामन्य लोकांना माहिती नव्हते. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. का झाले आहे हे? कारण भारतीय तरुण रोजगारा साठी इकडे आला पण "भारत का रहनेवाला हूँ" असे म्हणत. त्याने जिथे जिथे गेला तिथे तिथे भारताबद्दल तिथल्या लोकांची भारताबद्दल चांगली मानसिकता तयार केली. त्याही पुढे जाऊन लॉबी/दबागट निर्माण केले. असे बाहेरच्या देशांत भारताचे दबावगट निर्माण करुन भारताबद्दल अनुकूल मते बनवणारे परदेशस्थ भारतीय हे देशप्रेमी नव्हेत असे आपल्याला म्हणायचे आहे काय? पण तिथले गोडवे गात आमचा अपमान कराल तर याद राखा हे बिचारे राम महाशय परदेशात नोकरी करण्यासाठी मार्गदर्शन मागत असतील तर त्यांना शक्य असेल तर मार्गदर्शन करायचे सोडून जनू काय हा तिकडे गेल्यावर देशद्रोही बनून येणार आहे अशा प्रकारे त्याला धमकी देणे मला तरी पटले नाही. सावरकर, गांधी, बोस यांच्यासारखे महान देशभक्त सुद्धा परदेशात जाऊन आले नाहीत का? टारु साहेबांनी उल्लेखल्या प्रमाणे जर एखाद्या तरुणाला एक-दोन वर्षे बाहेर राहून आल्यावर सर्व जीवन सुखकर करता येणार असेल तर ते त्याने का करु नये? राहिला प्रश्न देशप्रेमाचा, तर परदेशात जाऊन आल्याने त्या तरुणाचा व एकदंर देशाचा सुद्धा विकास होण्यास हातभारच लागणार आहे... हे काही मुद्दे बघा... १. देशांतराने माणसाला थोडे अधिक शहाणपण येते. आलेले अनुभव त्याला अधिक परिपक्व बनवतात. परिपक्व नागरीक हे चांगल्या समाजाच्या फायद्याचे की तोट्याचे? २. असे तरुण परदेशात गेल्यावर आपल्या सोबत आपली संस्कृती सुद्धा त्या देशात घेऊन जातात. उदाहरण घ्यायचे झाले तर समजा या राम ने बाहेरच्या देशात जाऊन दोन चार गोर्‍या/काळ्यांमध्ये भारतीय जेवनाची आवड निर्माण केली तर ते परदेशी लोक जन्मभर भारतीय पदार्थांचे ग्राहक नाही का बणनार? पर्यायाने भारतातल्या निर्यातीत वाढ. असे थेंबे थेंबे तळे साचले तर विशाल समुद्र निर्माण नाही का होणार? ३.... बरेच मुद्दे आहेत... तुर्तास एवढेच. मुळात मरठी माणूस बाहेर देशात जायला उदासिन. त्यात एखाद्याला जावे वाटले तर आपण त्याचे खच्चिकरण करु नये. येथे परदेशात मी असे काही तेलगू बांधव बघितले आहेत ज्यांनी प्रत्येकी १०-१५ नातेवाईक/मित्रांना इकडे यायला वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन/मदत केली आहे. अगदी बांगड्याच्या दुकानदाराने इकडे येऊन आयटीत नोकर्‍या मिळवलेल्या पाहिल्या आहेत. जर पात्र मराठी तरूण बाहेरच्या देशात अनुभव घेऊन येऊ इच्छित असेल तर त्याला इतर मराठी-मराठी म्हणनार्‍यांनी शक्य असेच तर नक्कीच मार्गदर्शन केले पाहिजे. आपला, (परदेशस्थ भारतीय) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

वडापाव 16/11/2008 - 21:43
>उदाहरण घ्यायचे झाले तर समजा या राम ने बाहेरच्या देशात जाऊन दोन चार गोर्‍या/काळ्यांमध्ये भारतीय जेवनाची आवड निर्माण केली तर ते परदेशी लोक जन्मभर भारतीय पदार्थांचे ग्राहक नाही का बणनार? अहो चीनचेच उदा. घ्या ना! आज आपल्याकडे एक बटाटावडा फक्त ३-४ रूपयांत मिळतो. चीनमध्ये एका पुणेकर असणार्‍या स्त्रीने ४ भारतीय रेस्टॉरन्ट्स उघडली असून त्याची स्पेशल डिश म्हणजे बटाटावडा! तो तेथे थोडे कमी-अधिक तिखट मसाले लावून १७३ रूपयांस विकला जातो म्हणे! (ही माहिती माझ्या वाचनातील आहे. मुळात मी परदेशात कधी गेलो नाही व सध्यातरी मायदेशातच राहावेसे वाटते. त्यामुळे मी कोणालाही याविषयी सल्ला देऊ शकत नाही. मी फक्त भास्कररावांशी सहमत आहे एवढेच !) आपला नम्र, वडापाव

In reply to by भास्कर केन्डे

(अ) भास्कर भाऊ व टारझन शी सहमत! कामानिमित्त मी ही अनेकदा देशाटन करतो. देशाटनाने, माणसाचे विचार व दृष्टी बदलते. माणूस अंतर्मुख होऊन विचार करू लागतो व आपण भारतीय गुणवत्ता असुन सुद्धा, पाश्चात्यांच्या मागे का आहोत याची जाणीव होते. परकियांची भारतीयांकडे पहाण्याची दृष्टी बदलत आहे. तरी अजुनही अनेक देशांत भारतीयांबद्दल घृणा, द्वेश, कुतुहल इ. भावना आहेत. पाश्चात्य देशांत भारतीयांना उच्च पदे, अधिकार सहज मिळत नाहीत. माझ्या माहीतीतले एक महाशय मशिनटूल्स मध्ये जर्मन विद्यापीठातून डॉक्टरेट झाले. परंतू वयाची ५०शी उलटल्या नंतरही जर्मनांनी त्यांना सामन्य प्रशिक्षक म्हणूनच ठेवले. त्यांचा साहेब केवळ अप्रेंटिसशीप दर्जाची अर्हता प्राप्त होता. जर्मनीत एका गावी ते अचानक भेटले तेव्हा ते एका सामान्य हॉटेलात रहात होते (जेथे स्वच्छतागृहे कॉमन होती). हे पाहील्यावर ठरवले की परदेशात प्रशिक्षण इ. साठी जायचे, परंतू उपजिवीका भारतातच भली. माझ्या माहीतीतील आणखी एक भारतीय तंत्रज्ञ (जो जन्माने व अर्हतेने कॅनेडीयन होता व कॅनडात स्थाईक होता). उपजीवीका व ज्ञान दोन्ही मिळवण्यासाठी तो जर्मनीत आला. तो जेथे काम करीत होता, तेथे लोकांनी त्याला बरेच पीडले. त्याच्या कारचे टायर बर्स्ट करणे, कारची काच फोडणे इ. ह्या प्रकाराला कंटाळून त्याने आपली कार कंपनी पासून दोनएक की.मी. दूर पार्क करायला सुरवात केली. तरिही त्याच्या मागची पिडा थांबली नाही, शेवटी तो पुन्हा कॉनडात परत गेला. हि उदाहरणे ७-८ वर्षां पूर्वीची आहेत व हि उदाहरणे केवळ प्रातीनिधिक आहेत. सर्वांनंच असले अनुभव येतील असे नाही. परदेशी मिळवलेला पैसा हा त्यादेशात आपल्याला केवळ चांगले जीवनमान देतो (उत्तम बचत नव्हे). परंतू कालांतराने भारतात येणार असलो तरच तो पैसा भारतात उत्तम जीवनमान व उत्तम बचत देऊ शकतो. (ब) आता काही मुद्दे तात्या व नानांनी माडलेले: आपला देश नक्कीच वाईट नाही. गेल्या १८ वर्षांपासुन देशाटन करून व पाश्चात्यांबरोबर कामकरून जाणवते की भारतीयांचे (अर्हता व गुणवत्ता धारक भारतीय) उत्पन्न वार्षीक १२ ते १५% वाढत आहे. त्याउलट पाश्चात्यांचे उत्पन्न केवळ १ ते ३% वाढत आहे. १८ वर्षांपूर्वी जर्मनीहून भारतात येणारे फिटर, इलेक्ट्रिशियन सुद्धा पंचतारांकीत हॉटेलात रहात, आता ते ३ व ४ तारा हॉटेलात राहू लागले. काही देशांत तर भत्ते बरेच कमी झाले, ही लोक आता साधे पण स्वच्छ हॉटेल मिळाले तरी स्विकारतात. माझ्या अंदाजा प्रमाणे येत्या १० ते १५ वर्षांत अर्हताप्राप्त भारतीय, भारतातच पाश्चात्यदेशांच्या तोडीचे उत्पन्न मिळवू लागतील. परदेशात जाऊन आल्यानंतर उठसुठ भारतीयांना व भारतीय व्यवस्थेला दुषणे देणारेही काही लोक आहेत. असे लोक विसरतात की आपण बाहेरचे जग पाहीले नसते तर आपणही सामान्य भारतीयांप्रमाणेच जगलो - वागलो असतो. (क) असो, आपण रामदादांनी विचारलेल्य प्रश्ना पासून बरेच दूर जात आहोत. (ड) भास्करभाऊंनी मांडलेला तेलगू बांधवांबद्दलचा मुद्दा पटला. जेव्हा जेव्हा अमेरीकेत नोकर्‍यांना घरघर लागते, तेव्हा, तेलगू समाज आपल्या प्रांतीयांना शक्य तितका जास्तकाळ आधार देतो. भय्ये, तेलगू, तमीळ इ. प्रांतीयांचे आपल्या समाजा बद्दलचे प्रेम, त्यांचे समूहशास्त्र स्पृहणीय आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

विसोबा खेचर 17/11/2008 - 01:28
व आपण भारतीय गुणवत्ता असुन सुद्धा, पाश्चात्यांच्या मागे का आहोत याची जाणीव होते. असहमत..! ऐहिक सुखं हा निकष घेतला तर ठीक, एरवी भारत सगळ्यांच्या पुढे आहे आणि राहील..! अणि सुख हे शेवटी मानण्यावर असतं! तरी अजुनही अनेक देशांत भारतीयांबद्दल घृणा, द्वेश, कुतुहल इ. भावना आहेत. भारताबद्दल घृंणा बाळगणार्‍या परिकायांना आम्ही फाट्यावर मारतो! एवढीच जर घृणा असेल तर नका ना येऊ इथे, इथल्या बाजारपेठेचर डोळा ठेवून धंदा/व्यवसाय करून पोटाची आग विझवायला! त्यांच्या भारताविषयीच्या घृणेला, द्वेषाला आम्ही काडिचीही किंमत देत नाही, देणार नाही.. आम्ही काय आहोत, कस आहोत हे आमचं आम्हाल माहित्ये, परकियांनी ते आम्हाला सांगण्याची गरज नाही..! माझ्या माहीतीतले एक महाशय मशिनटूल्स मध्ये जर्मन विद्यापीठातून डॉक्टरेट झाले. परंतू वयाची ५०शी उलटल्या नंतरही जर्मनांनी त्यांना सामन्य प्रशिक्षक म्हणूनच ठेवले. त्यांचा साहेब केवळ अप्रेंटिसशीप दर्जाची अर्हता प्राप्त होता. जर्मनीत एका गावी ते अचानक भेटले तेव्हा ते एका सामान्य हॉटेलात रहात होते (जेथे स्वच्छतागृहे कॉमन होती). अहो, बोलूनचालून जर्मनी हा परका देश! त्या डॉक्टरेट मिळवणार्‍या माणसालाच जिथे स्वाभिमान नाही, आहे ती फक्त केवळ जर्मनांची लाचारी! तिथे आपण काय बोलणार? साला, त्या डोक्टरेट मिळवणार्‍या माणसापेक्षा आम्ही केवळ बी कॉम आहोत ते बरे आहोत! दुनियेला फाट्यावर मारत मस्त स्वत:च्या मस्तीत, जिथून कुणी 'उठ' म्हणणार नाही अशा स्वत:च्या हक्काच्या जागेत स्वाभिमानाने जगत असतो! कुणा जर्मन, अमेरिकेन गोर्‍या माकडापुढे साली लाचारी पाहिजेच कशाला? आपण म्हणता त्याप्रमाणे केवळ अप्रेंटिसशीप दर्जाची अर्हता असलेलं कुणी गोरं माकड जर आपला साहेब होणार असेल तर आपली डॉक्टरेट काय चुलीत घालायची आहे? गेल्या १८ वर्षांपासुन देशाटन करून व पाश्चात्यांबरोबर कामकरून जाणवते की भारतीयांचे (अर्हता व गुणवत्ता धारक भारतीय) उत्पन्न वार्षीक १२ ते १५% वाढत आहे. त्याउलट पाश्चात्यांचे उत्पन्न केवळ १ ते ३% वाढत आहे. होच का? धत तेरीकी! :) ही महिती बरी दिलीत..! परकियांच्या स्वच्छता/टापटीप, आदर्श शासनव्यवस्थेचं वगैरे काय झालं देव जाणे! :) परदेशात जाऊन आल्यानंतर उठसुठ भारतीयांना व भारतीय व्यवस्थेला दुषणे देणारेही काही लोक आहेत. आमचा मूळ मुद्दा हाच आहे..! आपला, (निवासी भारतीय!) तात्या. -- या जगात सर्वात महत्वाचं आणि अभिमानाचं बिरुद जर कोणतं असेल तर ते "निवासी भारतीय" हे आहे असं आम्ही मानतो! आम्ही सगळ्या जगाच्या पुढे आहोत आणि राहू.. असेच आम्ही मानतो..! इतर कुणी परकीय ते मानोत/अथवा न मानोत, आम्ही त्यांना तो अधिकारच दिलेला नाही..! भारतापुढे सर्व परक्या राष्ट्रांना आम्ही फाट्यावर मारतो..!

In reply to by भास्कर केन्डे

मराठी_माणूस 18/11/2008 - 10:17
सावरकर, गांधी, बोस यांच्यासारखे महान देशभक्त सुद्धा परदेशात जाऊन आले नाहीत का? ह्या महात्म्यांचा ह्या चर्चेशी काय संबंध ?

राम दादा 15/11/2008 - 18:01
तात्या मला आपला अभिमान वाटतो...पण आपण जर दुसर्‍या देशात जात असेल तर त्याला पण काहीतरी कारण असते...आपली परिस्थिती...आणि..शेवटी जगाच्या कोणत्याही ठिकाणी आपण असलो....तरि आपल्याला आपल्या देशाचा आभिमान असायला हवा..बाबासाहेब आंबेडकर सुद्धा परदेशात गेले..महात्मा गांधी लंडनला गेले...शेवटी आपण जगात कुठे जातो याला महत्व नाही...त्याचा आपल्या भारतियांना देशासाठी फायदा करुन धेता आला पाहिजे....परदेशातुन काहीतरि नक्की फायदा होईल तोही आपल्या देशासाठी..हे पहावे..सगळेच लोक कायमचे देश सोडुन जात नाहित... आपला राम दादा..

वेताळ 15/11/2008 - 18:45
त्यांनी योग्य ती माहिती द्यावी. ( माहीती एबीसीडी पासुन सांगावी ) म्हणजे बालवाडी पासुन तुम्हाला शिकवावे लागणार. :> वेताळ

मीनल 15/11/2008 - 20:31
माझ्या मते हा उत्तम धागा आहे. परदेशात काम करावेसे वाटणे योग्य की अयोग्य यासाठी याआधी एक धागा सुरू केला गेला होता. इथे परदेशात जायाचे असल्यास काय करावे याबद्दलच चर्चा/विचार/सल्ले असावेत. परदेशात काम करण्यसाठी सुशिक्षितच असायला हवे असे नाही.अनेक अशिक्षित परदेशात काम करित आहे.तश्या प्रकारची कामे करायची त्यांची तयारी आहे,कारण ते आपली लायकी जाणून आहेत. मिपाचे वाचक/लेखक याप्रकारातले नाहीत.त्यामुळे त्याचा विचारच नको. शिकलेल्या लोकांनी आपल्या शिक्षणाची मागणी कुठे आहे ते आधी पहावे.तसेच अनुभवाचाही विचार करावा. परदेशात म्हणजे नेमके कुठे हे कळल्यावर नोकरी साठी प्रयत्न करावा. माझे असे मत आहे की मल्टी नॅशनल कंपनीतून परदेशात जाणे सोपे जाते. आमचा असा अनुभव आहे की कुठल्याच्या कंपनीत नुसता अर्ज करून आपला बायोडेटा पाठवून नोकरी मिळत नाही. रेकमेंडेशन आवश्यक असते. मित्र,वरिष्ठ आधिकारी याबाबतीत मदत करू शकतात. नातेवाईक फारच वेळा मदत करतात असे वाटते. मीनल.

रामदास 16/11/2008 - 08:10
ही प्रार्थना वाचताना मला नेहेमी वाटायचं की देवा ही अरीष्ट देशांतरी पाठव असा अर्थ आहे, आता असं कळतं की ही अरीष्ट माणसाला देशांतराला पाठवतात. मला वाटतं की जरूर जावं बाहेर. होय. काहीवेळा कौटूंबीक सुख डिस्काउंट करावं लागेल .पण इलाज नाही. काय सांगावं साठलेल्या पैशात जन्मभराचं स्वातंत्र्य मिळेल कदाचीत.

In reply to by रामदास

आजानुकर्ण 17/11/2008 - 02:01
याचबरोबर एखाद्याकडे असलेल्या तांत्रिक (किंवा इतर स्वरूपाच्या) कौशल्याला स्वदेशात न्याय न मिळणे हे एक कारण असावे. आपला, (कुशल) आजानुकर्ण

चतुरंग 16/11/2008 - 09:28
तुम्ही आत्ता करीत असलेली नोकरी त्यात असलेले फायदे तोटे (पैशासकट सगळ्याच बाबतीतले - जसे घरच्या इतर जबाबदार्‍या, जमीनजुमला शेतीवाडी असेल तर त्याकडे कोण कसे बघणार, आई-वडिलांना लगेच आधार लागतोय का? तुम्ही एकुलते एक आहात का? इ.) तपासावेत. परदेशात नोकरीला जावे असे वाटण्यामागे नेमकी कारणे काय आहेत (फक्त पैसा सोडून) तीही तपासावीत. छान मजा करावी, ऐषाराम असतो, पार्ट्या होतात वगैरे अशा कल्पनांनी भारले जाऊन त्यामुळे जाण्याचे ठरवत असाल तर सावध व्हा! सुखी माणसाचा सदरा जगात कुठेच नाही. प्राप्त परिस्थितीत सुख-दु:ख सगळीकडेच आहे. तुम्हाला त्यातले काय चालते आहे हे ठरवा. जसे परदेशी गेल्यावर सारखे सारखे नातेवाईक-मित्र भेटणार नाहीत, एकटेपणा येईल, होमसिक व्हाल, सण-समारंभाना मुकाल इ. पैसा मिळेलही पण किती कालावधी साठी, कुठे, नोकरीची शाश्वती हे सगळे आळवावरचे पाणी आहे! तेव्हा ह्याचा व्यवस्थित चार्ट मांडून तुलना करा. परदेशी असलेल्या, तिथून परत आलेल्या अशा मित्रांशी बोला. त्यांचे अनुभव ऐका आणि मग निर्णय घ्या. निर्णयाची जबाबदारी ही सर्वस्वी तुमचीच असूद्या म्हणजे काही चुकले तरी तुमचे मन दुसर्‍याला दोष देत नाही. तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा! चतुरंग

एकलव्य 16/11/2008 - 09:43
पैशाची जमेची बाजू अनेकांनी मांडली आहेच तसेच वाढत्या अस्थिरतेचे धोकेही सांगितले आहेत. देशातही अगदी भरगच्च पगार मिळतात आणि तेथेही नोकरीची शाश्वती नाही हे लक्षात घ्या. एकूण गोळाबेरीज पाहता परदेशी जाण्याची संधी जरूर घ्यावी असे सांगावेसे वाटते. आजचे आणि उद्याचे जग तुमचा अनुभव किती विस्तीर्ण आहे यांवर भर देणारे आहे. दुसरे जग पाहिल्यानंतर कदाचित तुमचे अनुभवविश्व एकदम रुंदावेल आणि त्याचा दूरगामी फायदा नक्की होईल. आपली स्वतःची ताकद नेमकी कशात आहे आणि कोठे आपण सुधारणा करू शकू हे समजण्यासाठी चार भिंतीबाहेर पडण्यासारखी शाळा नाही. असो... व्हिसा, खर्च आणि आजकालचे जॉब मार्केट पाहता भारतातील जी कंपनी तुम्हाला काही काळासाठी परदेशी पाठवू शकेल किंवा कसे याविषयी फिल्डिंग लावल्यास लवकर मासा गळाला लागेल असा उगाचच सल्ला द्यावासा वाटतो. अन्यथा मळलेली वाट म्हणजे शिक्षणासाठी परदेशी येण्यापासून सुरवात करावीत. पण हा कदाचित आतबट्याचा व्यवहार होऊ शकतो. शिक्षणासाठी काढलेले कर्ज फेडण्यासाठी परदेशात राहावे लागणे होऊ शकते. परंतु आर्थिक दिवाळखोरी असेल तरीही अनुभवाच्या शिदोरीत भर नक्की पडेल. बाकी हिशेब तुम्हालाच मांडायला हवेत. (आयुष्यभराचा विद्यार्थी) एकलव्य

वर्षा 16/11/2008 - 11:04
परदेशी प्रोजेक्टसाठी निवड करताना (खास करुन आशियाई/युरोपियन देशांतील प्रोजेक्ट्स) ज्यांना एखादी परदेशी भाषा अवगत आहे (किमान बोलणं आणि काही प्रमाणात लिहिणं) अशा उमेदवारांना जास्त महत्त्व दिलं जातं. तेव्हा शक्य असल्यास एखादी भाषा शिकून ठेवणे फायद्याचे ठरते. -वर्षा

परदेशात नोकरीसाठी बाहेर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मी आपणाला अमेरिकेत व तेही आयटी मध्ये कसे यायचे याचे वैयक्तिक अनुभवावरुन मार्गदर्शन देऊ शकतो. १. विद्यार्थी म्हणून जाऊन (एफ व्हिसा) व त्याच्या धरतीवर नंतर नोकरीचा परवाना (एच१ व्हिसा) मिळवून. २. भारतात मोठ्या कंपनीत नोकरी पकडून त्या कंपनीचे परदेशात बस्तान असेल तर त्या माध्यमातून. यात ते तुम्हाला एल-१, एच-१ वा बी अशा वेगवेगळ्या व्हिसावरून पाठवू शकतील. ३. परदेशातल्या कंपन्यांमध्ये अर्ज करुन नोकरी मिळवावी व त्याच्या अधारावर व्हिसा मिळवावा... हा एच-१ व्हिसा असतो.
  • एच१ मध्ये तुम्ही अमेरिकेत नोकर्‍या बदलू शकता तसेच इथे कायम वास्तव्यासाठीही (ग्रीन कार्ड) अर्ज करु शकता.
  • एल१ हा व्हिसा साधारणतः मॅनेजर सारख्या पोझिशनसाठी असतो. यावर आल्यावर तुम्हाला येथे कंपनी बदलता येत नाही. परंतू तुमच्या कंपनीने ठरवले तर ते कायम वास्तव्याच्या अर्जासाठी परवाणगी देऊ शकतात.
  • बी व्हिसा मात्र अल्प मुदतीसाठी व व्यवसाय निमित्ताने मिळालेला असतो व तुम्हाला ३ महिन्यात परत जावे लागते.
तुमची कंपनी जर तुम्हाला काही कारणास्तव पाठवू शकत नसेल तर तुम्ही पर्याक क्र. ३ निवडू शकता. यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतील. १. लवकरात लवकर काही चांगल्या, विश्वसनीय अमेरिकास्थित कन्सल्टींग कंपन्यांशी संपर्क करा. त्यांच्याशी काय व कशा वाटाघाटी करायच्या हे तुम्हाला हवे असेल तर विस्ताराने कळवील. २. व्हिसा फी, वकीलाची फी,प्रवास खर्च, इथे येऊन प्रोजेक्ट मिळेपर्यंतचा खर्च, राहण्याची व्यवस्था यावर सगळे अगोदर पक्के करुन घ्या. ३. इथे आल्यावर तुम्हाला हवी असेल तर ट्रेनिंग, मार्केटिंग, विमा (इन्श्यूरंस), वगैरे मध्ये काय व कशी मदत मिळणार याची माहिती काढून घ्या. बेंचवर असताना पगार मिळणार का, किमाण पेस्टब मिळणार का... अशा अनेक गोष्टी विचारुन घ्या. खर्चाचा ताळेबंद साधारणतः असा आहे... अमे. डॉलर मध्ये... व्हिसा फी + वकीलाची फी = २५०० ते ३५०० प्रवास खर्च = १३०० एकटे आलात व इतर तरुणांसोबत राहिलात तर महिना खर्च = १००० ते ३००० (ठिकाण व आपल्या राहण्याच्या पद्धतीवर आवलंबून) काही नग ५०० मध्येही महिना काढतात. आम्ही त्यांना सांष्टांग दंडवत घालतो. विमा = २०० ते ७०० प्रति महिना... तुमच्या कंपनीवर अवलंबून आहे. यातील किती खर्च तुम्हाला करावा लागेल व किती तुमची कंपनी उचलेल हे त्या-त्या कंपनीवर व तुमच्या वाटाघाटीवर अवलंबून आहे. बर्‍याच कंपन्या सुरुवातीला रहाण्या, खाण्या-पिन्याची सोय करतात. तूर्तास येवढेच... प्रश्न येऊ द्यात. माझ्या परिने उत्तरे द्यायचा प्रयत्न करीन. आपला, (मदतनीस) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

राम दादा 16/11/2008 - 12:16
भास्कर साहेब खुप छान माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद्..तुमच्या प्रतिसादाने बरेच प्रश्न मनामध्ये पडले ..त्यातला हा एक. समजा परदेशातील कन्सलटंट कंपन्याशी संपर्क केला तर काय प्रोसेस असते..त्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली तर बरे होइल.. शैक्षणिक... नोकरीचा अनुभव....ऑफर..काँट्रॅक्ट ..प्लेसमेंट ..याबाबत काय प्रोसेस असते ती..माहिती द्यावी...

विसोबा खेचर 16/11/2008 - 11:40
राम दादा, देव करो आणि परदेशात दमड्या मिळवायला जायची आपली इच्छा लौकरात लौकर पूर्ण होवो हीच प्रार्थना..! म्हणजे नजीकच्या काळात, "छ्या! काय साली भारतात दुर्व्यवस्था/उकाडा/अस्वच्छता/भ्रष्टाचार वगैरे वगैरे..! त्यापेक्षा अमेरिका/युरोप कितीतरी छान छान, सुंदर सुंदर आणि अगदी आदर्श राज्यकारभार असलेले देश...!" असली गाणी गायला तुम्हीही मोकळे..! :) च्यामारी लहानपणापासून ते जवानीपर्यंत इथे टोपलीच्या संडासात बसायचं आणि तिथे गेल्यावर जळ्ळ्या तिथल्या कमोडाचं पण कवतिक करायचं! :) बाकी, हल्ली भारतातही टोपलीचे संडास जाऊन काही ठिकाणी कमोड आले आहेत हो! :) आपला, (मूळचा देवगडचा!) तात्या बर्वा. :)

In reply to by विसोबा खेचर

च्यामारी लहानपणापासून ते जवानीपर्यंत इथे टोपलीच्या संडासात बसायचं आणि तिथे गेल्यावर जळ्ळ्या तिथल्या कमोडाचं पण कवतिक करायचं! नशिबावान आहात हो तात्या! नाहीतर आमच्या बीड जिल्ह्यात गावाकडं हिवाळ्याच्या मध्यात नद्या आटल्याकी दगाडावरच काम भागवावं लागायचं बरेचदा. ;) च्यामारी टमरेळ भरुन आणायला दोन्-चार किमि कोण पायपिट करा ;) आपला, (गाववाला) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by विसोबा खेचर

रामदादा, केल्याने देशाटन पंडीतमैत्री सभेत संचार। मनुजा चातुर्य येतसे फार॥ असं कोणी रघुनाथ किंवा वामनपंडीतानी लिहून ठेवलेलं आहेच. तेव्हा जरुर जाऊन या. बाहेरची स्वच्छता, लोकांना असलेली शिस्त, नेहेमी हसतमुख असणारे चेहेरे हे बघा. कामाच्या ठिकाणी लोकं दाखवतात ती व्यावसायिक वृत्ती या आणि अशा अनेक गोष्टी आपण भारतीयांनी शिकण्यासारख्या आहेत. चांगल्या गोष्टी कोणाहीकडून शिकता येतात आणि वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करता येतं. अनेक गोष्टींच्या बाबतीत 'जगात असंही असू शकतं' हे जागा बदलल्याशिवाय कळतच नाही, तेव्हा तेही बघून घ्या. घरापासून खूप लांब राहूनही बरंच शिक्षण होतं ते मिळवा. अर्थात फुकटात काहीच मिळत नाही. परदेशात रहाण्याचे तोटे बर्‍याच लोकांनी वर सांगितलेले आहेतच; तेव्हा मी ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. तेव्हा शुभेच्छा! (परदेशात राहून आनंदानी घरी परत आलेली) अदिती

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 17/11/2008 - 01:53
च्यामारी लहानपणापासून इथे टोपलीच्या संडासात बसायचं आणि तिथे गेल्यावर जळ्ळ्या तिथल्या कमोडाचं पण कवतिक करायचं! "छ्या! काय साली भारतात दुर्व्यवस्था/उकाडा/अस्वच्छता/भ्रष्टाचार वगैरे वगैरे..! त्यापेक्षा अमेरिका/युरोप कितीतरी छान छान, सुंदर सुंदर आणि अगदी आदर्श राज्यकारभार असलेले देश...!" तात्यांशी सहमत आहे. दुर्दैवाने बहुसंख्य परदेशस्थ विनाकारण (कॅज्युअली किंवा अदरवाईज) भारतीय व्यवस्थेला नांवे ठेवत असतात असे निरीक्षण आहे. अगदी अलीकडे निवडणुका झाल्यावर कॉफी पिताना करायच्या फालतू चर्चांमध्येही भारतातील निवडणूक व्यवस्था कशी गंडलेली आहे वगैरे सांगायला आपले परदेशीय बांधव पुढे पुढे करत होते हे आठवते. मी राहतो इथे कृष्णवर्णीय समाज संख्येने जास्त आहे. त्यांना (विनाकारण) कल्लू म्हणून हिणवणे, त्यांना संस्कृतीच कशी नाही आणि ते कसे जनावरासारखे राहतात हे सांगणे. (त्यांना कल्लू हा शब्द कळतो असे उडत उडत कळाल्यावर घनश्याम किंवा कोयला असे शब्द शोधून काढणे, त्या निमित्ताने भारतातील आरक्षण व इतर गोष्टींवर मते ठोकणे. तेच मक्कूंच्या बाबतीत करणे. ओबामा निवडून आल्यावर काळे लोक कसे वरचढ होतील हे ठासून सांगणे ... वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत.) भारतातील शिक्षणव्यवस्था, एकंदर समाजरचना याचा काडीचाही विचार न करता मत ठोकून द्यायला आपल्याच लोकांना काहीही वाटत नाही हे पाहून दुःख होते. सुदैवाने मराठी संकेतस्थळांवरील परदेशस्थ बांधवांच्या ऑनलाईन जाणीवा प्रगल्भ वाटताहेत (उदा. अमेरिकन सणांमध्ये सहभागी होणे, स्वतःचा 'वेगळेपणा' अधोरेखित न करणे वगैरे वगैरे ... ही समाधानाची बाब आहे. आपला (प्रगल्भ) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

लिखाळ 17/11/2008 - 16:44
>भारतातील शिक्षणव्यवस्था, एकंदर समाजरचना याचा काडीचाही विचार न करता मत ठोकून द्यायला आपल्याच लोकांना काहीही वाटत नाही हे पाहून दुःख होते. स्वाभिमानशून्य आणि फारसा विचार न करता मते ठोकऊन देणार्‍या लोकांमुळे अभारतीय लोकांच्या मनात भारताबद्दल भलतीच मते तयार होतात याचा या महाभागांना पत्ताच नसतो. भारताबाहेर माणसाला पाठवताना त्याला भारताच्या काही किमान चांगल्या गोष्टींची माहिती असावी याची भारतीय वकिलातीने काळजी घ्यावी :) असे वाटु लागले आहे. तसेच वागणुकीचे सुद्धा काही धडे द्यावेत. अनेकदा वाटते की आपल्या शहराच्याच बाहेर न पडलेल्यांना अनुभव समृद्ध होण्यासाठी आणि 'जगाची' माहिती मिळवण्यासाठी परदेश प्रवास ही मोठी उडी आहे.. त्यांनी आधी भारतात प्रवास करावा ! (नाहितर पैशासाठी बाहेर जात आहे असे स्पष्ट सांगावे आणी बाहेर जाऊन 'चड्डीत राहावे' :) > सुदैवाने मराठी संकेतस्थळांवरील परदेशस्थ बांधवांच्या ऑनलाईन जाणीवा प्रगल्भ वाटताहेत या वाक्यातील शब्दरचनेला दाद ! -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

आजानुकर्ण 17/11/2008 - 18:42
स्वाभिमानशून्य आणि फारसा विचार न करता मते ठोकऊन देणार्‍या लोकांमुळे अभारतीय लोकांच्या मनात भारताबद्दल भलतीच मते तयार होतात याचा या महाभागांना पत्ताच नसतो. अगदी. मात्र किमान पदवीधर असलेल्या लोकांनीही थोडे तारतम्य बाळगावे असे वाटते. (त्यासाठी भारतीय वकिलात वगैरे कशाला) या वाक्यातील शब्दरचनेला दाद ! आमचे प्रतिसाद उपसंपादित होऊ नयेत यासाठी आता आम्हीच काळजी घेतो. आपला, (मॉडरेटेड) आजानुकर्ण

प्राजु 17/11/2008 - 03:17
संधी मिळाली आणि मानसिक तयारी असेल फायदे तोटे सहन करायची तर जरूर ती संधी घ्या. चौकटीतून बाहेर पडल्याशिवाय खर्‍या जगाची ओळख नाही होत. चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी सगळीकडेच कमी आधिक फरकाने असतात आणि असणार. त्यातल्या आपल्याला कोणत्या घ्यायच्या आहेत ते निश्चित असलं म्हणजे भरकटण्याची भितीच नाही. शुभेच्छा! असं म्हणतात कि डोंगराची उंची समजण्यासाठी त्याच्या पायथ्याशी न राहता त्याच्यापासून लांब जावे म्हणजे उंची समजते. आपल्या देशापासून लांब आलो की समजतं , आपला देश म्हणजे सोनं आहे. आपली संस्कृती, आपले सण्-वार, नातेवाईक,जेवण खाण.. यांच्यापासून लांब गेल्यावरच त्यांच्या सोबत असण्याची किंमत समजते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मृदुला 17/11/2008 - 04:07
यूके किंवा इंग्लंड/ स्कॉटलंड भागात थेट नोकरी मिळवण्यासाठी: १. आपल्याजोग्या किती नोकर्‍या आहेत हे तपासावे. मॉन्स्टरचे युकेचे संकेतस्थळ टोटलजॉब्जचे संकेतस्थळ २. इथे जर आपल्याला जमतील, आवडतील अश्या पन्नासेक नोकर्‍या दिसल्या तरच पुढे प्रयत्न करावा. ३. आपल्याला स्वतःचा व्हिसा काढता येईल का बघावे. एचएसएमपी गुणांकन जर पुरेसे गुण असतील आणि आपल्याला साजेश्या पन्नासेक नोकर्‍या वरच्या संकेतस्थळांवर असतील तर मग आपल्या सध्याच्या नोकरीत दोन महिन्यांची रजा मिळते का ते पहावे. ४. सगळे जमत असेल तर बँकेच्या एका खात्यात तीन लाख रुपये जमवावेत. ५. रजा घ्यायच्या तीन-चार महिने आधी, वरील नोकर्‍यांच्या संकेतस्थळांवर आपली माहिती भरून व्यक्तिरेखा तयार करावी. त्यात एचेसएम्पी गुणांकनातले गुणही लिहावेत. जर इमेलात काही विचारणा आल्या तर 'टेलिफोनिक इंटरव्यू' जमेल का ते चाचपावे. ६. बँकेत तीनलाख रु. सलग तीन महिने असतील तर एचेसएम्पीचा अर्ज करावा. व्हीएफएसचे संकेतस्थळ यासाठी साधारण ५५००० रू खर्च येतो. विसा मिळण्यास चार ते सहा आठवडे लागतात. ७. विसा मिळाल्यावर युकेला येता येते. तोवर काही मुलाखतींची आमंत्रणे जमवून ठेवावीत. ८. दोन महिने युकेमध्ये राहून नोकरी मिळवण्याची खटपट करावी. या मार्गाने माझ्या दोन परिचितांना या वर्षी नोकरी मिळाली आहे. आणखी माहिती हवी असल्यास विचारावे.

मैत्र 17/11/2008 - 14:29
राम दादा, परदेशात नोकरी करण्यात काहीही गैर नाही. असंख्य गोष्टी शिकायला मिळतील. एक वेगळा अनुभव आणि भारतापेक्षा जास्त सेव्हींग असे अनेक फायदे आहेत. दोन गोष्टी ज्या याच्या विरुद्ध आहेत : १. अतिशय चांगल्या आणि ८ ते ५ प्रामाणिकपणे काम करण्याच्या वातावरणातून भारतातल्या राजकारण आणि हुजरेगिरिने लडबडलेल्या रोज रात्री ८ -१० पर्यंत काम अशा परिस्थितीत परत यायला बराच त्रास होतो. २. सध्या अमेरिकेत आणि यु के मध्ये बरीच मंदी आहे. नवीन नोकर्‍या बर्‍याच कमी झाल्या आहेत. अनेक ठिकाणी असलेल्या नोकर्‍या कमी झाल्या आहेत. नानांनी (चेंगट) सांगितल्या प्रमाणे हा अजूनही तळ नाही. अजून स्थिती बिघडेल. गेल्या वर्षी यु के मध्ये जितक्या नोकर्‍या होत्या त्यापेक्षा आत्ताच वेबसाइट वर कमी दिसत आहेत. भारतापेक्षा नोकरी मिळण्यास वेळ लागतो. त्याच क्षेत्रात व टेक्नॉलॉजित अनुभव यावर त्यांचा भर असतो. आपल्याप्रमाणे शिकून काम करेल हि मानसिकता नाही. यु के साठी ही सरकारी साइटःhttp://www.bia.homeoffice.gov.uk/workingintheuk/ तुम्हाला शुभेच्छा!!

लिखाळ 17/11/2008 - 16:55
रामदादा, बाहेर नोकरी शोधा, जग पाहा, बाहेरचे लोक आपल्या पेक्षा वेगळे आहेत की नाहित ते पाहा, आपल्याला शुभेच्छा ! बाहेर गेले की लगेच अनिवासी भारतीय होत नसतो. बाहेर गेले की लगेच भारतातले वाईट आठवून उलटीची भावना होत नसते आणि चांगले आठवून 'उमाळे' येत नसतात. चार महिने अमेरिकेच्या भेटीवर जाऊन येऊन पिवळे झालेले लोक जसे दिसतात तसे तीस-पस्तीस वर्ष इथे राहूनही सहजतेने भारतीय असलेले लोकही दिसतात. जग गतिमान झाले आहे. 'बाहेर' हे फार 'लांब' राहिलेले नाही. -- लिखाळ.

ललिता 17/11/2008 - 18:39
स्थलांतर होतच असतं, सतत होतच राहिलंय... उदा. कोकणातल्या खेड्यातून लोकं मुंबईला आली, जग गतिमान आहे, आता परदेशात जाताहेत. म्हणून कुणी आपली संस्कृती/भाषा सोडली नाहीये. कोकणातले लोक मुंबईत राहतात मग काय कोकणी खाणं-पिणं, सणवार विसरलेत का? पंजाबी, गुजराती जगात जिथे जातील तेथे भारतीय पध्दतीनेच राहतात. जमलं तर एकदा तरी परदेशी जाऊन यावं, अनुभव घेण्याच्या दॄष्टीने! जे भारतात गृहित धरून चालतो, त्याची किंमत समजते. उदा. कुटुंब व त्यांचा भावनिक आधार, घरातल्या कामात -पैसे मोजून का होईना- मिळणारी मदत. परदेशात काम करताना, त्या त्या देशातल्या काम करायच्या पध्दती, वेळेचं नियोजन, प्रॉजेक्टस मॅनेजमेंटमधली कुशलता, ऑफिसातली टापटीप अशा बारीकसारीक गोष्टी शिकता येतात. या गोष्टी भारतात नसतात अशातला भाग नाही, पण अमेरिकेतल्यापेक्षा युरोपात किंवा ऑस्ट्रेलियात वेगळा अनुभव येईल. त्यातलं चांगलं व आपल्याला पटेल ते उचललं तर फायदा होईलच की नाही? जग गतिमान आहे, आणखी गतिमान होत राहील... या गतीमध्ये आपण सगळे खेचले जाणार आहोत - मग इच्छा असो वा नसो!

राम दादा 18/11/2008 - 01:44
मित्रांनो..तुमच्या वरिल प्रतिसादावरुन जवळ जवळ सर्व शंका दुर होत आहेत्...यावरुन परदेशात जाण्याची ईच्छा पुर्णपणे निश्चित झाली आहे. हा त्याला काही थोडी वर्षे लागतील हे खरे... खुप खुप आभारी आहे... राम दादा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रानो..आपल्यातील बरेच मित्र परदेशात काम करतात्..त्याप्रमाणे मलाही परदेशात नोकरी करण्याची ईच्छा आहे.. मी आयटी मध्ये काम करतो..संगणक अभियंता..साधारण २ वर्षाचा अनुभव आहे...माझ्यासारखे बरेच मित्र आहेत .ज्यांना परदेशात नोकरी करवीशी वाटते.. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. बहुतेक अनुभवी मित्र आपल्या मिपामध्ये आहेत.. त्यांनी योग्य ती माहिती द्यावी. ( माहीती एबीसीडी पासुन सांगावी ) आपला राम दादा..

मराठी तरुणांसाठी नोकरी-उद्योग देणारा वेबमंच

अभिरत भिरभि-या ·

मुक्तसुनीत 22/10/2008 - 23:20
एक साधा-सोपा उपाय : मिसळपावर च्या या धाग्यावर माहिती देत ठेवा. मिपाचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे नवे प्रतिसाद असलेला धागा वर वर येत रहातो. नवी माहिती येत राहील तसा हा धागाही ताजा राहील. (५० प्रतिसाद झाले की नवा धागा उघडणे सोयीचे ! )

भाग्यश्री 23/10/2008 - 00:00
मलाही कल्पना आवडली.. नोकर्‍यांच्या जाहीराती असतात बर्‍याच.. त्याही मोजक्या ठीकाणांच्या.. या माध्यमातून अशा माहीतीची देवाण घेवाण होईल.. रोजगार,नोकरी-बिझनेस ,मराठी माणसाला उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त कल्पना.. राज ठाकरेंच्या सर्व धाग्यांमधे हाच मुद्दा यायचा, की मराठी माणूस ही कामं करत नाही किंवा त्याच्यापर्यंत पोचत नाहीत. या कल्पनेने थोडाफार तरी हातभार लागेल.. असे वाटते.. तसेच समान कार्यपद्धत/अभ्यास असणार्‍यांचा स्टडी ग्रुप हे ही आवडलं..

विकास 23/10/2008 - 00:05
नक्की केले पाहीजे. भरपूर चांगला वापर करता येईल. फक्त असे संकेतस्थळ हे निष्पक्ष (नॉन पार्टिजन) असले पाहीजे.

सुक्या 23/10/2008 - 01:03
अभिरत भिरभि-या, उत्तम सुचनेबद्दल धन्यवाद. मिपा वर चर्चा, काव्य, साहित्य, पाककृती, कौल, संपादकीय असे बरेच विभाग आहेत. रोजगार म्हनुन एक असा स्वतंत्र विभाग सुरु करता येइल. त्याचा फायदा सर्व गरजु लोकांना होउ शकेल. मिपा च्या संपादक मंडळाकडे असा प्रस्ताव मांडता येउ शकतो. अंतीम निर्णय तात्या व मिपा संपादक मंड्ळाचा. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

चांगली कल्पना आहे ही! आणि त्यावरून आठवलं जी.एम.आर.टी.मधे एक तात्पुरत्या स्वरुपातली नोकरी आहे, तिची जाहीरात (बहुदा) अजून दिली नाही आहे. आणि ती नोकरी शक्यतो मराठी भाषिकासाठी आहे. कामाचं स्वरुपः खोडद, नारायणगावच्या जवळपासच्या खेड्यांत जाऊन जी.एम.आर.टी.च्या दृश्य दुर्बिणी वापरून खगोलशास्त्राची स्थानिक लोकांना ओळख करून देणे. रहाण्याची सोय तिथेच (जी.एम.आर.टी.ला) असेल (आणि महिना ~पाचशे रुपये भाडं), जेवण-खाणही सबसिडाईझ्ड (मराठी शब्द?) दरात होईल. कामासाठी प्रवास करण्यासाठी कार्यालयाची गाडी असेल (खर्च आणि त्रास शून्य), महिन्याचा पगार ~६००० शैक्षणिक पात्रता: शक्यतो एम.एस्सी. (भौतिकशास्त्र), खगोलशास्त्राची थोडीफार माहिती असल्यास उत्तम! मराठी भाषिक लोकांना प्राधान्य कारण नारायणगावच्या जवळपासच्या खेड्यांतल्या लोकांशी बोलायचं असेल तर मराठीच भाषा असलेली बरी! कोणी इच्छुक उमेदवार असल्यास माझ्याशी संपर्क साधा. पुढची फॉर्मल अर्ज करण्याची इत्यादी सगळी माहिती काढून देईन.

वेताळ 23/10/2008 - 09:38
रोजगार संधी असा एकादा विभाग मिपा वर सुरु करण्यास काही हरकत नसावी. जिथे एकादी नोकरी उपलब्द असेल त्याची माहिती संबधिताने मिपा वर द्यावी. म्हणजे मराठी गरजवंताला नोकरी मिळु शकेल. वेताळ

शैलेन्द्र 23/10/2008 - 09:56
माझ्या कंपनीत ३- ४ जागा आहेत.. कामाचे स्वरुप- हाय टेक बायोटेक्नोलॉजी संयंत्राचे विक्री व्यवस्थापण. शिक्षण- एम एस्सी इन लाइफ सायन्स / बायोटेक्नोलॉजी पगार- १५०००- ८०००० महीना अनुभवानुसार, मराठी ऊमेद्वारास प्राधान्य.( कंपनीचे मालक मराठी.)

वैदेहि 23/10/2008 - 10:03
कम्पनीच नाव कळु शकेल का?बायोटेकनोलोजी मधे एम्.बी.ए असेल तर चालेल का?

In reply to by वैदेहि

शैलेन्द्र 23/10/2008 - 21:21
कंपनीचे नाव, labindia Instruments Pvt Ltd, we represent biotech giant "Applied biosystem Inc.(ABI)" in india. Labindia is a appx. 700 Cr group and ABI is a 5 billion $ US multinational after merger. Labindia Instruments Pvt. Ltd. was founded in 1981 and promoted by a group of committed and visionary technocrats, engineers and professionals. The founders have since grown Labindia into a highly successful sales, marketing, service and support organization that is recognized all over India as a key supplier of state-of-the-art instrumentation and reagents for biotechnology and life science research. I request you to visit www.labindia.com and www.appliedbiosystems.com For any further details, feel free to contact me at shailendrakawade@gmail.com The four directors of company are, Mr Bhalerao, Mr bibikar, Mr Bapat and Mr upadhye

जैनाचं कार्ट 23/10/2008 - 11:03
येथे काही जॉब उपलब्ध आहेत ह्याचा ही उपयोग होतो का पहा ! काही लॉगिन न करता फक्त सरळ आपला सिव्ही अपलोड करु शकता ...! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

मिंटी 23/10/2008 - 11:06
माझ्या कंपनीत २-३ जागा आहेत .net Developer अनुभव :- ६ महिने ते २ वर्ष पुणे, मुंबई साठी...

mina 23/10/2008 - 17:58
मराठी तरूणांचा विचार मराठी माणसानेच करणे आज आवश्यक आहे.यानुसार अभिरत भिरभिर्‍या यांनी सुचवलेली कल्पना अतिशय उत्तम आहे.मिपावर ही कल्पना यश संपादन करेल,याची मला पूर्ण खात्री आहे. आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

शितल 23/10/2008 - 18:12
खुपच चांगला दुवा चालु केला आहे. मराठी तरूण्-तरूणींना नक्की याचा उपयोग होईल. :)

एकूण सर्व प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत. :) कन्नडमित्र ह्या साईटवर कानडी लोकांना भेडसावणार्‍या माहितीचा अभाव/ मार्गदर्शनाची कमतरता/ उत्तम इंग्रजी नसणे वगरे समस्या दिल्या होत्या. एकूण वर्णन इतके तंतोतंत फिट्ट बसत होते की मी इथे कानडी शब्दाऐवजी सरसकट "मराठी" शब्द टाकला तरी चालेल. असो, हे इवलेसे रोपटे मोठे होवो :) मि.पा. वर प्रस्ताव कसा देतात ते ठाऊक नाही. पण ही औपचारिकता न पाळता आपल्या सार्‍यांचा पाठिंबाने हा प्रस्ताव मि.पा. पंचांकडे सोपवतो.

कलंत्री 23/10/2008 - 23:55
आपले हे पाऊल विधायक असेच आहे. मिपावर याचे वेगळे सदर होऊ शकते. त्यापेक्षाही आपण एक वेगळे संकेतस्थळ निर्माण करु शकतो. त्यामध्ये स्वताचे विश्लेषण, भविष्यकालिन व्यवसाय / नौकरीच्या गरजा, यशस्वी लोकांचे मनोगत इत्यादी आपण व्यावसायीक स्वरुपात निर्माण करु या. त्याचबरोबर समज / गैरसमज इत्यादीही देऊ या. मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्रधर्म वाढवावा हे आपले ब्रीदच आहे.

सागर 29/10/2008 - 13:27
अभिरत भिरभिर्‍या... मस्त नाव आहे... सर्वप्रथम उपक्रमाबद्दल अभिनंदन....मराठी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अतिशय चांगले समाजोपयोगी काम आपण करत आहात. माझ्या काही सूचना: १. शासनाच्या मुख्य रोजगार केंद्रातून रोजगाराच्या संधींबद्दल माहिती मिळवून ती जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवणे ( सरकार मदत करेन की नाही माहीत नाही. पण हेतू पटवून दिलात तर सरकारात काम करणारे मराठी जन नक्कीच मदत करतील. ) २. इंटरनेट या माध्यमाचा प्रभावी वापर : याहू ग्रुप्स , गूगल ग्रुप्स , मराठी फोरम अशा अनेक माध्यमांतून ही माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल. ३. ग्रामीण भागात इंटरनेटवर अवलंबून राहता येणार नाही. पण त्यासाठी चर्चा करुन नेटवर्क उभारता येईल... ४. एक कमिटी असावी जी सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांमधून उपलब्ध होणार्‍या रोजगारांच्या संधींवर लक्ष ठेवीन (युपीएससी, एमपीएससी, मर्चंट नेव्ही, आर्मी, इ...) आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ई-मेल , परिपत्रक या माध्यमातून पोहोचवेन. ५. एक स्वतंत्र कमिटी असावी जी अभ्यास करेन की एखाद्या विभागात परप्रांतीयांनी रोजगार उभे केले आहेत, त्यांना टक्कर देईन अशी मराठी उद्योजकांची फौज उभारण्यात मदत करेन. इथे लांबचा विचार करुन परप्रांतीयांना टक्कर देण्यासाठी दीर्घमुदतीची नियोजन आखणी करणे आवश्यक आहे या सर्व ढोबळ सूचना आहेत, ४ डोकी एकत्र आली की त्याला चांगले स्ट्रक्चरल स्वरुप देता येईन. एकच सांगतो, सगळी कामे छोट्या छोट्या स्वरुपात वाटून दिलीत तर कामाचा ताणही कोणावर पडणार नाही आणि मराठी जनांसाठी रोजगार मिळवून देण्यात हातभार लावल्याचे समाधानही लाभेल... जय महाराष्ट्र - सागर

Namaskar. I am Chaitanya Kulkarni, living in Pune and doing self business from last four years in ERP software. I have developed an ERP system for companies based on Indian Work Pattern and Standards. This ERP system is already sold to two private sugar factories and are working properly on three locations. But due to my personal problems and lack of sufficient finance, I am searching for a Job now. But still I think ERP software which I developed has a good potential and can stood in Market very well. If any one is interested in business for marketing and sales/support of this software then please give me the details at shreeseva.it@gmail.com. You can also contact me if there is any opportunity for the ERP/any such software, Data Analysis tools or s/w etc. in your company. आपल्या सहकार्याबद्द्ल धन्यवाद व अशी महत्वपुर्ण संकल्पना मांडल्याबद्दल आपले अभिनंदन!

केवळ_विशेष 13/11/2008 - 12:39
जपान मधे लॉजिस्टिक्/सप्लाय चेन मॅनेजमेन्ट संदर्भात असणार्‍या संधींची माहीती देऊ शकेल का? (थोडीफार जपानी भाषा बोलू शकेन्...डे टू डे ...सरावानी ऑफिशिअल भाषा बोलता येईल.) व्य नि/खरड चालेल

नाखु 08/11/2016 - 09:06
भारी खोदकाम केलेत की हो. दिवाळी अंकातला एक उप्क्रम म्हणून हा धागा दखलमध्ये दाखल करावा आणि नेहमी अद्ययावत करावा (विशेष तः शालेय-कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धा परिक्षा यांची माहीती,जाहीराती, वेळा इत्यादी या धाग्यात आल्या तर उत्तमच. नेट पेक्षाही थेट आणि सुटसुटीत समजेल अशी माहीती केव्हाही जास्त श्रेयस्कर. नाखु पालकायनी

In reply to by नाखु

संदीप डांगे 08/11/2016 - 14:19
खोदकामाचं माझं श्रेय नाही हो, खरडफळ्यावर कोणीतरी लिन्क दिली काल.. बहुतेक सही रे सई यांनी. मी फक्त धागा वर काढला. अजून काय काय रत्नं असतील मिपामायच्या पोटात देवजाणे! खोदा म्हणजे सापडेल.

मुक्तसुनीत 22/10/2008 - 23:20
एक साधा-सोपा उपाय : मिसळपावर च्या या धाग्यावर माहिती देत ठेवा. मिपाचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे नवे प्रतिसाद असलेला धागा वर वर येत रहातो. नवी माहिती येत राहील तसा हा धागाही ताजा राहील. (५० प्रतिसाद झाले की नवा धागा उघडणे सोयीचे ! )

भाग्यश्री 23/10/2008 - 00:00
मलाही कल्पना आवडली.. नोकर्‍यांच्या जाहीराती असतात बर्‍याच.. त्याही मोजक्या ठीकाणांच्या.. या माध्यमातून अशा माहीतीची देवाण घेवाण होईल.. रोजगार,नोकरी-बिझनेस ,मराठी माणसाला उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त कल्पना.. राज ठाकरेंच्या सर्व धाग्यांमधे हाच मुद्दा यायचा, की मराठी माणूस ही कामं करत नाही किंवा त्याच्यापर्यंत पोचत नाहीत. या कल्पनेने थोडाफार तरी हातभार लागेल.. असे वाटते.. तसेच समान कार्यपद्धत/अभ्यास असणार्‍यांचा स्टडी ग्रुप हे ही आवडलं..

विकास 23/10/2008 - 00:05
नक्की केले पाहीजे. भरपूर चांगला वापर करता येईल. फक्त असे संकेतस्थळ हे निष्पक्ष (नॉन पार्टिजन) असले पाहीजे.

सुक्या 23/10/2008 - 01:03
अभिरत भिरभि-या, उत्तम सुचनेबद्दल धन्यवाद. मिपा वर चर्चा, काव्य, साहित्य, पाककृती, कौल, संपादकीय असे बरेच विभाग आहेत. रोजगार म्हनुन एक असा स्वतंत्र विभाग सुरु करता येइल. त्याचा फायदा सर्व गरजु लोकांना होउ शकेल. मिपा च्या संपादक मंडळाकडे असा प्रस्ताव मांडता येउ शकतो. अंतीम निर्णय तात्या व मिपा संपादक मंड्ळाचा. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

चांगली कल्पना आहे ही! आणि त्यावरून आठवलं जी.एम.आर.टी.मधे एक तात्पुरत्या स्वरुपातली नोकरी आहे, तिची जाहीरात (बहुदा) अजून दिली नाही आहे. आणि ती नोकरी शक्यतो मराठी भाषिकासाठी आहे. कामाचं स्वरुपः खोडद, नारायणगावच्या जवळपासच्या खेड्यांत जाऊन जी.एम.आर.टी.च्या दृश्य दुर्बिणी वापरून खगोलशास्त्राची स्थानिक लोकांना ओळख करून देणे. रहाण्याची सोय तिथेच (जी.एम.आर.टी.ला) असेल (आणि महिना ~पाचशे रुपये भाडं), जेवण-खाणही सबसिडाईझ्ड (मराठी शब्द?) दरात होईल. कामासाठी प्रवास करण्यासाठी कार्यालयाची गाडी असेल (खर्च आणि त्रास शून्य), महिन्याचा पगार ~६००० शैक्षणिक पात्रता: शक्यतो एम.एस्सी. (भौतिकशास्त्र), खगोलशास्त्राची थोडीफार माहिती असल्यास उत्तम! मराठी भाषिक लोकांना प्राधान्य कारण नारायणगावच्या जवळपासच्या खेड्यांतल्या लोकांशी बोलायचं असेल तर मराठीच भाषा असलेली बरी! कोणी इच्छुक उमेदवार असल्यास माझ्याशी संपर्क साधा. पुढची फॉर्मल अर्ज करण्याची इत्यादी सगळी माहिती काढून देईन.

वेताळ 23/10/2008 - 09:38
रोजगार संधी असा एकादा विभाग मिपा वर सुरु करण्यास काही हरकत नसावी. जिथे एकादी नोकरी उपलब्द असेल त्याची माहिती संबधिताने मिपा वर द्यावी. म्हणजे मराठी गरजवंताला नोकरी मिळु शकेल. वेताळ

शैलेन्द्र 23/10/2008 - 09:56
माझ्या कंपनीत ३- ४ जागा आहेत.. कामाचे स्वरुप- हाय टेक बायोटेक्नोलॉजी संयंत्राचे विक्री व्यवस्थापण. शिक्षण- एम एस्सी इन लाइफ सायन्स / बायोटेक्नोलॉजी पगार- १५०००- ८०००० महीना अनुभवानुसार, मराठी ऊमेद्वारास प्राधान्य.( कंपनीचे मालक मराठी.)

वैदेहि 23/10/2008 - 10:03
कम्पनीच नाव कळु शकेल का?बायोटेकनोलोजी मधे एम्.बी.ए असेल तर चालेल का?

In reply to by वैदेहि

शैलेन्द्र 23/10/2008 - 21:21
कंपनीचे नाव, labindia Instruments Pvt Ltd, we represent biotech giant "Applied biosystem Inc.(ABI)" in india. Labindia is a appx. 700 Cr group and ABI is a 5 billion $ US multinational after merger. Labindia Instruments Pvt. Ltd. was founded in 1981 and promoted by a group of committed and visionary technocrats, engineers and professionals. The founders have since grown Labindia into a highly successful sales, marketing, service and support organization that is recognized all over India as a key supplier of state-of-the-art instrumentation and reagents for biotechnology and life science research. I request you to visit www.labindia.com and www.appliedbiosystems.com For any further details, feel free to contact me at shailendrakawade@gmail.com The four directors of company are, Mr Bhalerao, Mr bibikar, Mr Bapat and Mr upadhye

जैनाचं कार्ट 23/10/2008 - 11:03
येथे काही जॉब उपलब्ध आहेत ह्याचा ही उपयोग होतो का पहा ! काही लॉगिन न करता फक्त सरळ आपला सिव्ही अपलोड करु शकता ...! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

मिंटी 23/10/2008 - 11:06
माझ्या कंपनीत २-३ जागा आहेत .net Developer अनुभव :- ६ महिने ते २ वर्ष पुणे, मुंबई साठी...

mina 23/10/2008 - 17:58
मराठी तरूणांचा विचार मराठी माणसानेच करणे आज आवश्यक आहे.यानुसार अभिरत भिरभिर्‍या यांनी सुचवलेली कल्पना अतिशय उत्तम आहे.मिपावर ही कल्पना यश संपादन करेल,याची मला पूर्ण खात्री आहे. आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

शितल 23/10/2008 - 18:12
खुपच चांगला दुवा चालु केला आहे. मराठी तरूण्-तरूणींना नक्की याचा उपयोग होईल. :)

एकूण सर्व प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत. :) कन्नडमित्र ह्या साईटवर कानडी लोकांना भेडसावणार्‍या माहितीचा अभाव/ मार्गदर्शनाची कमतरता/ उत्तम इंग्रजी नसणे वगरे समस्या दिल्या होत्या. एकूण वर्णन इतके तंतोतंत फिट्ट बसत होते की मी इथे कानडी शब्दाऐवजी सरसकट "मराठी" शब्द टाकला तरी चालेल. असो, हे इवलेसे रोपटे मोठे होवो :) मि.पा. वर प्रस्ताव कसा देतात ते ठाऊक नाही. पण ही औपचारिकता न पाळता आपल्या सार्‍यांचा पाठिंबाने हा प्रस्ताव मि.पा. पंचांकडे सोपवतो.

कलंत्री 23/10/2008 - 23:55
आपले हे पाऊल विधायक असेच आहे. मिपावर याचे वेगळे सदर होऊ शकते. त्यापेक्षाही आपण एक वेगळे संकेतस्थळ निर्माण करु शकतो. त्यामध्ये स्वताचे विश्लेषण, भविष्यकालिन व्यवसाय / नौकरीच्या गरजा, यशस्वी लोकांचे मनोगत इत्यादी आपण व्यावसायीक स्वरुपात निर्माण करु या. त्याचबरोबर समज / गैरसमज इत्यादीही देऊ या. मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्रधर्म वाढवावा हे आपले ब्रीदच आहे.

सागर 29/10/2008 - 13:27
अभिरत भिरभिर्‍या... मस्त नाव आहे... सर्वप्रथम उपक्रमाबद्दल अभिनंदन....मराठी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अतिशय चांगले समाजोपयोगी काम आपण करत आहात. माझ्या काही सूचना: १. शासनाच्या मुख्य रोजगार केंद्रातून रोजगाराच्या संधींबद्दल माहिती मिळवून ती जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवणे ( सरकार मदत करेन की नाही माहीत नाही. पण हेतू पटवून दिलात तर सरकारात काम करणारे मराठी जन नक्कीच मदत करतील. ) २. इंटरनेट या माध्यमाचा प्रभावी वापर : याहू ग्रुप्स , गूगल ग्रुप्स , मराठी फोरम अशा अनेक माध्यमांतून ही माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल. ३. ग्रामीण भागात इंटरनेटवर अवलंबून राहता येणार नाही. पण त्यासाठी चर्चा करुन नेटवर्क उभारता येईल... ४. एक कमिटी असावी जी सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांमधून उपलब्ध होणार्‍या रोजगारांच्या संधींवर लक्ष ठेवीन (युपीएससी, एमपीएससी, मर्चंट नेव्ही, आर्मी, इ...) आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ई-मेल , परिपत्रक या माध्यमातून पोहोचवेन. ५. एक स्वतंत्र कमिटी असावी जी अभ्यास करेन की एखाद्या विभागात परप्रांतीयांनी रोजगार उभे केले आहेत, त्यांना टक्कर देईन अशी मराठी उद्योजकांची फौज उभारण्यात मदत करेन. इथे लांबचा विचार करुन परप्रांतीयांना टक्कर देण्यासाठी दीर्घमुदतीची नियोजन आखणी करणे आवश्यक आहे या सर्व ढोबळ सूचना आहेत, ४ डोकी एकत्र आली की त्याला चांगले स्ट्रक्चरल स्वरुप देता येईन. एकच सांगतो, सगळी कामे छोट्या छोट्या स्वरुपात वाटून दिलीत तर कामाचा ताणही कोणावर पडणार नाही आणि मराठी जनांसाठी रोजगार मिळवून देण्यात हातभार लावल्याचे समाधानही लाभेल... जय महाराष्ट्र - सागर

Namaskar. I am Chaitanya Kulkarni, living in Pune and doing self business from last four years in ERP software. I have developed an ERP system for companies based on Indian Work Pattern and Standards. This ERP system is already sold to two private sugar factories and are working properly on three locations. But due to my personal problems and lack of sufficient finance, I am searching for a Job now. But still I think ERP software which I developed has a good potential and can stood in Market very well. If any one is interested in business for marketing and sales/support of this software then please give me the details at shreeseva.it@gmail.com. You can also contact me if there is any opportunity for the ERP/any such software, Data Analysis tools or s/w etc. in your company. आपल्या सहकार्याबद्द्ल धन्यवाद व अशी महत्वपुर्ण संकल्पना मांडल्याबद्दल आपले अभिनंदन!

केवळ_विशेष 13/11/2008 - 12:39
जपान मधे लॉजिस्टिक्/सप्लाय चेन मॅनेजमेन्ट संदर्भात असणार्‍या संधींची माहीती देऊ शकेल का? (थोडीफार जपानी भाषा बोलू शकेन्...डे टू डे ...सरावानी ऑफिशिअल भाषा बोलता येईल.) व्य नि/खरड चालेल

नाखु 08/11/2016 - 09:06
भारी खोदकाम केलेत की हो. दिवाळी अंकातला एक उप्क्रम म्हणून हा धागा दखलमध्ये दाखल करावा आणि नेहमी अद्ययावत करावा (विशेष तः शालेय-कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धा परिक्षा यांची माहीती,जाहीराती, वेळा इत्यादी या धाग्यात आल्या तर उत्तमच. नेट पेक्षाही थेट आणि सुटसुटीत समजेल अशी माहीती केव्हाही जास्त श्रेयस्कर. नाखु पालकायनी

In reply to by नाखु

संदीप डांगे 08/11/2016 - 14:19
खोदकामाचं माझं श्रेय नाही हो, खरडफळ्यावर कोणीतरी लिन्क दिली काल.. बहुतेक सही रे सई यांनी. मी फक्त धागा वर काढला. अजून काय काय रत्नं असतील मिपामायच्या पोटात देवजाणे! खोदा म्हणजे सापडेल.
मराठी तितुका मेळवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा सध्याच्या काळात मराठी तरुणांसाठी रोजगार हा ज्वलंत प्रश्न बनल्याचे दिसते आहे. ही नाराजी ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरावर जाणवते आहे. बर्‍याचदा आपण आपल्या नोकरी / व्यवसायाच्या निमित्ताने खुल्या झालेल्या जागा दिसतात; पण तुमच्या परिचयाचा कोणी उमेदवार माहिती नसल्याने ही संधी लायक व गरजु तरुणांपासुन वंचित राहते. मिपावर आपण आपली भाषिक/सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी येथे येतो. अप्रत्यक्षपणे येथे नेटवर्क तयार होते.

रेल्वे भरती ची माहिती हवी.

कलंत्री ·

कोलबेर 22/10/2008 - 20:38
जाहिराती मराठी वर्तमानपत्रात कधीच येत नाही
सकाळ मधील ह्या बातमी मध्ये रेल्वे बोर्डाने मुंबई आणि नागपुर मधुन दोन प्रसिद्ध मराठी वर्तमानपत्रात जाहिरात दिल्याचे समजते.
याबद्दल हे मुले अतिशय जागृत असतात आणि वर्षभर फक्त त्याचीच तयारी करत असतात. समजा या स्पर्धात्मक परीक्षेत त्यांना यश आले नाही तर ते दुसर्‍यावर्षीही त्याचीच तयारी करत असतात. इतर प्रांताच्या मुलांना त्यात गुजरातीही आले अथवा मराठीही आले अशी माहिती नसते, गम्यही नसते आणि स्वारस्यही नसते.
सहमत!

In reply to by कोलबेर

कलंत्री 22/10/2008 - 20:46
लेखाचा सारांश ५४४ जागा आणि ७५००० उमेदवार. भारताची खरी समस्या हीच आहे. माझ्या एका मित्राने स्वताचा व्यवसाय सुरु केला होता. त्याच्या वडिलांच्या आजोबापासून त्याच्यापर्यंत सर्वच जण रेल्वेत नौकरी करीत होते ( ४ पीढी). त्याला मात्र रेल्वेची नौकरी आवडत नव्हती. जेंव्हा त्याने नौकरी सोडुन व्यवसाय करण्याचा मनोदय व्यक्त केला तेंव्हा घरात हाहाकार झाला. ( स्मृतीरंजन)

In reply to by कलंत्री

कोलबेर 22/10/2008 - 21:04
सारांशाशी सहमत आहे..
माझ्या सहकार्‍याने दिलेली ही माहिती खरी आहे का?
ह्या तुमच्या प्रश्नावर वाचीव माहिती पुरवली इतकेच

लिखाळ 22/10/2008 - 21:00
स्पर्धा परिक्षात भाग घेण्याचा ओढा आपल्याकडे थोडा कमीच दिसतो हे खरे असले तरी अनेकानेक मुले या ना त्या वेळी स्पर्धा परिक्षेसाठी उत्सुक असतात. म्हणजे एकदम आय ए एस सारख्या नव्हेत पण नेट-सेट सारख्या परिक्षा, बँक आणि इतर क्षेत्रातल्या परिक्षा, बहुधा आय आय टी च्या परिक्षा, वगैरे. तर एंप्लॉयमेंट न्युज हे वृत्तपत्र आठवड्यातून एकदा जेव्हा बाजारात येते तेव्हा भराभर खपते. पण तरी हे मान्यच आहे की मराठी मुले या परिक्षा द्यायला कमीच उत्सुक असतात. --लिखाळ.

१९७०-७१ पर्यंत मराठी पेपरात (लोकसत्ता) रेल्वेच्या जाहिराती येत. अशी जाहिरात पाहूनच 'असिस्टंट स्टेशनमास्तर' जागे साठी अर्ज आणि परीक्षा दिली होती. (बालमोहन की कुठल्याशा शाळेत घेतली होती). वडिलांच्या आग्रहाने गेलो होतो. मलाही रेल्वेत स्वारस्य नव्हते. पुढे रेल्वे खात्याकडून काहीच टपाल आले नाही. मी समजलो काय ते. पुढच्याच वर्षी माझा एक मराठी मित्र वरील प्रकारची परिक्षा पास होऊन रेल्वेत 'असिस्टंट स्टेशनमास्तर' पदावर नोकरीस लागला. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

चटोरी वैशू 23/10/2008 - 12:12
हो हे असेच आहे.... मराठी माणूस बाहेरच्या प्रातांत नोकरी साठी (ते ही सरकारी नोकरी )जाण्यास तयार नसतो... त्यांना सगळे इथल्या इथे हवे असते.... आइ टी क्षेत्रा तले तेवढे ... बैगलोर, हैद्रबाद, गुरगांव, चैनई , दिल्ली, कलकत्ता अशा मोजक्या ठीकाणी जाणे पसंत करतात.... पण परप्रांतीय हे भारताच्या कुठल्याहि कोपर्‍यात जाण्यास तयार असतात ...म्हणून आज अशी परिस्थिती आहे कि आपल्या महाराष्ट्रात सरकारी असो कि खासगी नोकरी असो .... बाकि लोकांचे वर्चस्व जास्त आहे... जर आपण प्रयत्न नाही करत तर बाकी लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही.... आणि राजकरणी मंडळी ह्याचा फायदा घेतात.... मग जाळपोळ ...दंगे.... नुकसान कुणाचे जनतेचे.... त्यापेक्षा आपण जाग्रुत राहून .... सगळी कडे जाण्याची तयारी ठेवावी... दाखवुन द्यायचे सगळ्यांना..... इथे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफि असावी.... पण मला जे वाटले ते मे व्यक्त केले....

कुंदन 23/10/2008 - 13:05
>>याबद्दल हे मुले अतिशय जागृत असतात आणि वर्षभर फक्त त्याचीच तयारी करत असतात. समजा या स्पर्धात्मक परीक्षेत त्यांना यश आले नाही तर ते दुसर्‍यावर्षीही त्याचीच तयारी करत असतात. सहमत , एक उदा . मी पुर्वी अधुन मधुन ज्या टपरी वर पान घायचो , त्या भैया चा तरुण बेरोजगार मुलगा ( भैया मुलुख ला गेल्यावर ) टपरी वर बसुन पान बनवता बनवता मिळणार्‍या मोकळ्या वेळात या परिक्षा साठी अभ्यास करताना मी पाहिलाय. अवांतर : एम्पॉलमेंट न्युज इथे वाचा http://www.employmentnews.gov.in/

मराठी_माणूस 23/10/2008 - 13:16
त्यांना सगळे इथल्या इथे हवे असते ही तर मानवी प्रवृत्ती आहे. नाईलाजच झाला तरच स्थलांतर होते. ज्या ज्या प्रांतातुन लोक इथे आले तीथे रोजगार नाही आणि हे कित्तेक वर्षा पासुन चालु आहे म्हणुन त्यांच्या साठी पर प्रांतात जाणे हे काहे विशेष नाही, त्यांची तशी मानसीक तयारी झालेली असते. आताची काही वर्षे सोडली तर मराठी माणूस रोजगारा साठी बाहेर जाणे सर्रास नव्हते. त्या मुळे मानसीकता पण तशीच होती. आपण आपल्या साठी इथेच रोजगार निर्माण केला हा दोष आहे का गुण.

देव मासा 10/12/2013 - 01:46
रेल्वे भर्ति प्रक्रिया फार लांबलचक चालते, कमित कमि ५ वर्ष, मग एक पद आसो किंवा शंभर,फेब २०१० मधे सुरु ज्हालेलि टीसी/लिपिक भर्ति प्रक्रिया आजुन सुरु आहे, आताशि प्राथमिक लेखि परिक्षा झालि , त्याचे निकाल अजुन जाहिर झाले नाहि, आजुन ३ वर्ष, संपुण प्रक्रिया संपायला लागेल, तोपर्यन्त २२ वर्षचा उमेदवार ३० वर्षचा होईल, तेव्हा त्यचि शारिरीक चाचणी होईल २०१०च्या जाहिरातिचे निकष लाउन......ररबि मुंबईचे संकेत स्थ्ळ पहा, तिथे लोक आजुन २००७ सालि झालेल्या परिक्षाचे निकालाचि वाट पहात आहेत, रेल्वे्च्या लेखि परिक्षा फार कठिण आसतात,तुब- नाळी वर रवि हांडाचे काहि विडीओ ऊपयोगि येऊ शकतात.

इतक डीफेन्सीव होउ नका, काहीही चुकीचं लिहीत नाहीये तुम्ही. रेल्वेची कोणतीतरी एक परिक्षा गेल्या रविवारीच झाली. एका मित्राचा चेपु अपडेट होता. रेल्वेचं एक संपूर्ण फुल टाइम इंजिनिअरिंग कोर्स देणारं कॉलेज पण आहे. बहुदा हे असावं. www.irimee.indianrailways.gov.in

कोलबेर 22/10/2008 - 20:38
जाहिराती मराठी वर्तमानपत्रात कधीच येत नाही
सकाळ मधील ह्या बातमी मध्ये रेल्वे बोर्डाने मुंबई आणि नागपुर मधुन दोन प्रसिद्ध मराठी वर्तमानपत्रात जाहिरात दिल्याचे समजते.
याबद्दल हे मुले अतिशय जागृत असतात आणि वर्षभर फक्त त्याचीच तयारी करत असतात. समजा या स्पर्धात्मक परीक्षेत त्यांना यश आले नाही तर ते दुसर्‍यावर्षीही त्याचीच तयारी करत असतात. इतर प्रांताच्या मुलांना त्यात गुजरातीही आले अथवा मराठीही आले अशी माहिती नसते, गम्यही नसते आणि स्वारस्यही नसते.
सहमत!

In reply to by कोलबेर

कलंत्री 22/10/2008 - 20:46
लेखाचा सारांश ५४४ जागा आणि ७५००० उमेदवार. भारताची खरी समस्या हीच आहे. माझ्या एका मित्राने स्वताचा व्यवसाय सुरु केला होता. त्याच्या वडिलांच्या आजोबापासून त्याच्यापर्यंत सर्वच जण रेल्वेत नौकरी करीत होते ( ४ पीढी). त्याला मात्र रेल्वेची नौकरी आवडत नव्हती. जेंव्हा त्याने नौकरी सोडुन व्यवसाय करण्याचा मनोदय व्यक्त केला तेंव्हा घरात हाहाकार झाला. ( स्मृतीरंजन)

In reply to by कलंत्री

कोलबेर 22/10/2008 - 21:04
सारांशाशी सहमत आहे..
माझ्या सहकार्‍याने दिलेली ही माहिती खरी आहे का?
ह्या तुमच्या प्रश्नावर वाचीव माहिती पुरवली इतकेच

लिखाळ 22/10/2008 - 21:00
स्पर्धा परिक्षात भाग घेण्याचा ओढा आपल्याकडे थोडा कमीच दिसतो हे खरे असले तरी अनेकानेक मुले या ना त्या वेळी स्पर्धा परिक्षेसाठी उत्सुक असतात. म्हणजे एकदम आय ए एस सारख्या नव्हेत पण नेट-सेट सारख्या परिक्षा, बँक आणि इतर क्षेत्रातल्या परिक्षा, बहुधा आय आय टी च्या परिक्षा, वगैरे. तर एंप्लॉयमेंट न्युज हे वृत्तपत्र आठवड्यातून एकदा जेव्हा बाजारात येते तेव्हा भराभर खपते. पण तरी हे मान्यच आहे की मराठी मुले या परिक्षा द्यायला कमीच उत्सुक असतात. --लिखाळ.

१९७०-७१ पर्यंत मराठी पेपरात (लोकसत्ता) रेल्वेच्या जाहिराती येत. अशी जाहिरात पाहूनच 'असिस्टंट स्टेशनमास्तर' जागे साठी अर्ज आणि परीक्षा दिली होती. (बालमोहन की कुठल्याशा शाळेत घेतली होती). वडिलांच्या आग्रहाने गेलो होतो. मलाही रेल्वेत स्वारस्य नव्हते. पुढे रेल्वे खात्याकडून काहीच टपाल आले नाही. मी समजलो काय ते. पुढच्याच वर्षी माझा एक मराठी मित्र वरील प्रकारची परिक्षा पास होऊन रेल्वेत 'असिस्टंट स्टेशनमास्तर' पदावर नोकरीस लागला. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

चटोरी वैशू 23/10/2008 - 12:12
हो हे असेच आहे.... मराठी माणूस बाहेरच्या प्रातांत नोकरी साठी (ते ही सरकारी नोकरी )जाण्यास तयार नसतो... त्यांना सगळे इथल्या इथे हवे असते.... आइ टी क्षेत्रा तले तेवढे ... बैगलोर, हैद्रबाद, गुरगांव, चैनई , दिल्ली, कलकत्ता अशा मोजक्या ठीकाणी जाणे पसंत करतात.... पण परप्रांतीय हे भारताच्या कुठल्याहि कोपर्‍यात जाण्यास तयार असतात ...म्हणून आज अशी परिस्थिती आहे कि आपल्या महाराष्ट्रात सरकारी असो कि खासगी नोकरी असो .... बाकि लोकांचे वर्चस्व जास्त आहे... जर आपण प्रयत्न नाही करत तर बाकी लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही.... आणि राजकरणी मंडळी ह्याचा फायदा घेतात.... मग जाळपोळ ...दंगे.... नुकसान कुणाचे जनतेचे.... त्यापेक्षा आपण जाग्रुत राहून .... सगळी कडे जाण्याची तयारी ठेवावी... दाखवुन द्यायचे सगळ्यांना..... इथे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफि असावी.... पण मला जे वाटले ते मे व्यक्त केले....

कुंदन 23/10/2008 - 13:05
>>याबद्दल हे मुले अतिशय जागृत असतात आणि वर्षभर फक्त त्याचीच तयारी करत असतात. समजा या स्पर्धात्मक परीक्षेत त्यांना यश आले नाही तर ते दुसर्‍यावर्षीही त्याचीच तयारी करत असतात. सहमत , एक उदा . मी पुर्वी अधुन मधुन ज्या टपरी वर पान घायचो , त्या भैया चा तरुण बेरोजगार मुलगा ( भैया मुलुख ला गेल्यावर ) टपरी वर बसुन पान बनवता बनवता मिळणार्‍या मोकळ्या वेळात या परिक्षा साठी अभ्यास करताना मी पाहिलाय. अवांतर : एम्पॉलमेंट न्युज इथे वाचा http://www.employmentnews.gov.in/

मराठी_माणूस 23/10/2008 - 13:16
त्यांना सगळे इथल्या इथे हवे असते ही तर मानवी प्रवृत्ती आहे. नाईलाजच झाला तरच स्थलांतर होते. ज्या ज्या प्रांतातुन लोक इथे आले तीथे रोजगार नाही आणि हे कित्तेक वर्षा पासुन चालु आहे म्हणुन त्यांच्या साठी पर प्रांतात जाणे हे काहे विशेष नाही, त्यांची तशी मानसीक तयारी झालेली असते. आताची काही वर्षे सोडली तर मराठी माणूस रोजगारा साठी बाहेर जाणे सर्रास नव्हते. त्या मुळे मानसीकता पण तशीच होती. आपण आपल्या साठी इथेच रोजगार निर्माण केला हा दोष आहे का गुण.

देव मासा 10/12/2013 - 01:46
रेल्वे भर्ति प्रक्रिया फार लांबलचक चालते, कमित कमि ५ वर्ष, मग एक पद आसो किंवा शंभर,फेब २०१० मधे सुरु ज्हालेलि टीसी/लिपिक भर्ति प्रक्रिया आजुन सुरु आहे, आताशि प्राथमिक लेखि परिक्षा झालि , त्याचे निकाल अजुन जाहिर झाले नाहि, आजुन ३ वर्ष, संपुण प्रक्रिया संपायला लागेल, तोपर्यन्त २२ वर्षचा उमेदवार ३० वर्षचा होईल, तेव्हा त्यचि शारिरीक चाचणी होईल २०१०च्या जाहिरातिचे निकष लाउन......ररबि मुंबईचे संकेत स्थ्ळ पहा, तिथे लोक आजुन २००७ सालि झालेल्या परिक्षाचे निकालाचि वाट पहात आहेत, रेल्वे्च्या लेखि परिक्षा फार कठिण आसतात,तुब- नाळी वर रवि हांडाचे काहि विडीओ ऊपयोगि येऊ शकतात.

इतक डीफेन्सीव होउ नका, काहीही चुकीचं लिहीत नाहीये तुम्ही. रेल्वेची कोणतीतरी एक परिक्षा गेल्या रविवारीच झाली. एका मित्राचा चेपु अपडेट होता. रेल्वेचं एक संपूर्ण फुल टाइम इंजिनिअरिंग कोर्स देणारं कॉलेज पण आहे. बहुदा हे असावं. www.irimee.indianrailways.gov.in
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज मी माझ्या एका सहकार्‍याशी ( तसा तो सिंधी आहे आणि गुजरात मध्ये पूर्वी नौकरी करीत असे) रेल्वे भरती कशी होते याबद्दल चर्चा करत होतो. त्या माहितीच्या आधारे हा लेख लिहित आहे. माझे समज ( याबद्दलच्या माहिती फक्त काही प्रांतातच येतात, त्या प्रांताच्या लोकांना वेगळी अशी वागणुक / सवलत मिळते, नेहमीप्रमाणे मराठी लोकाना डावलले जाते, अश्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रात कधीच येत नाही, रेल्वे ही काय एका विशिष्ठ प्रातांचीच मक्तेदारी आहे काय? इत्यादी इत्यादी मी मुद्दे मांडले.) त्यावर त्याचे उत्तर मी मराठीत देत आहे -> अश्या परिक्षा देशातल्या वेगवेगळ्या भागात होत असतात.

कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!

छोटा डॉन ·

अश्वत्थामा 28/09/2008 - 01:45
छान जमला आहे. पण हा मार्ग आपणच निवडला आसल्याने त्याच्तील फायद्या- तोट्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आयुष्यात काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात.

In reply to by स्वाती राजेश

विजुभाऊ 01/10/2008 - 10:21
डान्या मस्त लिवलस र बाबा. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by शितल

टारझन 28/09/2008 - 07:13
डॉणपाट्या .. मला वाटलेलंच तु असं काहीतरी लिवशील .. मी बी नविन नविन ऑनसाइट आलेलो तेंव्हा हे सगळं अनुभवलेलं ... :) लिहीलय मस्त डिटेल मधी.... आणि तु जर्मन किबोर्ड वर टाइपल्यामुळं मला तुझा 'आदर' वाटतो मला पु.ल. च्यां लेखनाची आठवण झाली. आता शितल आणि डॉण्या .. *र्किट च्या डोळ्यावर येणार .... सावधान -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

सुनील 28/09/2008 - 06:47
लेख आवडला. सगळीकडेच स्वत:च्या उत्कर्षासाठी जीवघेणी व गळेकापु स्पर्धा सुरु झाल्याने आजकाल कर्मचा-याचे मानसीक स्वास्थ म्हणावे एवढे स्थीर नाही. नेहमीच माणुस कसल्या ना कसल्या धांधलीत राहतो. आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ... पैसा जरी मिळत असला तरी या एक्स्ट्रा मनी साठी आजकाल ऑफीसमध्ये उशीरापर्यंत थांबणे ओघानेच येते आणि ह्यात त्याच्या "कौटुंबिक जीवनाचा" नेहमीच बळी पडतो. हे विशेष पटले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 28/09/2008 - 12:06
वा.. डॉनोबा, लेख मस्त... अगदी आवडला.. जरा मोठा असल्याने दोन भागांतही चालला असता :) -(क्रमशःपंथीय) ऋषिकेश

कुंदन 28/09/2008 - 17:58
आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ... एकदम सहमत....

प्राजु 28/09/2008 - 23:46
डॉन भाऊ, हा आपल्या साहित्यिक कारकिर्दी मधला आतापर्यंतचा मला सगळ्यात आवडलेला लेख आहे.. अतिशय सुरेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री 29/09/2008 - 12:33
जियो डानराव :) .. मस्त लेख .. प्रवाही अन हलका फुलका. आम्ही असतो इथे मस्त टेचात रहात पण तिकडे आमचे आईवडील "लेकरु कधी ८ दिवस निवांत गावाकडल्या घरात राहिल" ह्याची वाट बघत असतात आणि हो; फक्त वाटच बघत राहतात.कारण हे "कॉर्पोरेट कल्चर" त्याला एवढाही वेळ मिळु देत नाही. थोडक्यात काय तर "हा ही टेन्शन मुळे सदैव काळजीत, भेट होत नसल्याने बायका-मुले नाराज व आईवडीलांचे काळीज तुटण्याला तर माझाकडे उपमाच नाही" ... सर्वांगिण विचार झालाय :)

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 01/10/2008 - 10:46
एकदम फर्मास जमलीय लेखाची भट्टी. कोणती वाक्यं उचलावीत आणि सोडावीत हेच कळेना मला. मस्त. आंद्या म्हणतो तसा सर्वांगिण विचार झाला आहे. आणि जरी जास्त पगार्=जास्त काम = वैयक्तिक आयुष्याचं खोबरं होणे हा निर्णय आपणच घेतला असला तरी मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी सलणारी ही खंत बरोबर पकडलीयेस रे. हापिसातलं घाणेरडं राजकारण, अप्रेझलसाठी चालणारी साठमारी, रेसिझम, कामानिमित्त परक्या गावी रहावं लागणं, कुटुंबियांना मुळीच वेळ देता न येणं....सगळं सगळं कसं बरोबर उतरवलय. उत्तम लेखाबद्दल आपले हार्दिक हाबिणंदण! -(९:३० ते ६:३० च्या चाकोरीतला, एम.एन.सी.त सरकारी पध्दतीने काम करणारा आणि बॉसला फाट्यावर मारणारा ) ध मा ल.

ऍडीजोशी 29/09/2008 - 12:51
शाबास से डॉन्या. लेका हुशार झालास की रे तू पण आमच्या सोबत राहून. असो. आता परत ये लवकर.

पण हा मार्ग आपणच निवडला आसल्याने त्याच्तील फायद्या- तोट्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आयुष्यात काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात. जसे जास्त पगार तर जास्त काम

घाटावरचे भट 30/09/2008 - 17:17
मस्त रे डॉन्याभौ....येकदम जबरा लेख.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

हे पहा बंडोपंत, मी बोललो आहे, १०० रुपये मिळेल ह्या महिन्यापासुन. पोराची काळजी घ्या. त्याच्यासाठी गाईचे दुध लावा, तब्येतीला चांगले असते लहान पोराच्या. बाकी काही लागले तर सांगा. " असा आपुलकीचा सल्ला देऊन जात असे असे साहेब आता 'कचेरी'तूनही दिसत नाहीत. असो. प्रत्येक सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक स्थित्यंतरांमध्ये फायदे तोटे हे असतातच. माणसाचं मन इतकं स्वार्थी असतं की त्याला फायदे सगळे हवे असतात पण त्या बरोबर येणारे तोटे नको असतात. 'काट्याविना न हाती कधीही गुलाब यावा' ही निसर्गाची योजना. पण 'काट्याविनाच हाती नेहमी गुलाब यावा' ही मानवाची स्वार्थी भावना. इतरांपेक्षा जास्तीचा पगार, जास्तीचा मानमरातब मिळवायचा असेल तर आयुष्यही खडतर बनणारच. बढती मिळाली की जबाबदार्‍या वाढतात. कनिष्ठ पदावर असताना कचेरीची वेळ संपली की लगेच टेबल आवरून घरी पळता येत नाही. पायलटच्या (आणि विमानातील इतर स्टाफच्या) नोकरीत भरपूर पगार आणि मानमरातब मिळाला तरी आयुष्यावरील रोजची टांगती तलावार त्या बरोबरच येते. अभिनेत्यांना, अभिनेत्र्यांना जे चंदेरी आयुष्य भोगायला मिळते तिथे त्यांनाही अनेक खडतर मार्गावरूनही वाटचाल करावी लागते. आयुष्यातील उद्देश, अग्रक्रम ठरवावेत आणि मार्ग आखावा. साशंकता असेल तर परतीचे दोर कापून टाकू नयेत. निर्णय फिरविण्याचे धाडस दाखवावे.

लिखाळ 01/10/2008 - 15:38
छोटे डॉन, लेख छान झाला आहे. >पण आज "माणसाला" जास्त किंमत आली आहे. हे तितकेसे पटले नाही. पैशाला-व्यवसायाला किंमत अवास्तव आहे..आणि तो स्वार्थ साधायला कंपन्या माणसांची काळजी घेतात. बहुधा माणसाला हा शब्द अवतरणात ठेउन तुला तेच सुचवायचे असावे. आणि कुटुंबियांना वेळ फक्त त्याच गावात नोकरी असताना देता येतो.. नोकरी दुसरीकडे असणे हे अनेक वर्षांची स्थिती आहे. कोकणातून-मुंबईत. आता इअतर शहरांतून पुण्यात-बंगळुरुमध्ये किंवा देशाच्या बाहेर. त्याला काय इलाज ! लेख छान. --लिखाळ.

अश्वत्थामा 28/09/2008 - 01:45
छान जमला आहे. पण हा मार्ग आपणच निवडला आसल्याने त्याच्तील फायद्या- तोट्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आयुष्यात काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात.

In reply to by स्वाती राजेश

विजुभाऊ 01/10/2008 - 10:21
डान्या मस्त लिवलस र बाबा. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by शितल

टारझन 28/09/2008 - 07:13
डॉणपाट्या .. मला वाटलेलंच तु असं काहीतरी लिवशील .. मी बी नविन नविन ऑनसाइट आलेलो तेंव्हा हे सगळं अनुभवलेलं ... :) लिहीलय मस्त डिटेल मधी.... आणि तु जर्मन किबोर्ड वर टाइपल्यामुळं मला तुझा 'आदर' वाटतो मला पु.ल. च्यां लेखनाची आठवण झाली. आता शितल आणि डॉण्या .. *र्किट च्या डोळ्यावर येणार .... सावधान -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

सुनील 28/09/2008 - 06:47
लेख आवडला. सगळीकडेच स्वत:च्या उत्कर्षासाठी जीवघेणी व गळेकापु स्पर्धा सुरु झाल्याने आजकाल कर्मचा-याचे मानसीक स्वास्थ म्हणावे एवढे स्थीर नाही. नेहमीच माणुस कसल्या ना कसल्या धांधलीत राहतो. आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ... पैसा जरी मिळत असला तरी या एक्स्ट्रा मनी साठी आजकाल ऑफीसमध्ये उशीरापर्यंत थांबणे ओघानेच येते आणि ह्यात त्याच्या "कौटुंबिक जीवनाचा" नेहमीच बळी पडतो. हे विशेष पटले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 28/09/2008 - 12:06
वा.. डॉनोबा, लेख मस्त... अगदी आवडला.. जरा मोठा असल्याने दोन भागांतही चालला असता :) -(क्रमशःपंथीय) ऋषिकेश

कुंदन 28/09/2008 - 17:58
आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ... एकदम सहमत....

प्राजु 28/09/2008 - 23:46
डॉन भाऊ, हा आपल्या साहित्यिक कारकिर्दी मधला आतापर्यंतचा मला सगळ्यात आवडलेला लेख आहे.. अतिशय सुरेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री 29/09/2008 - 12:33
जियो डानराव :) .. मस्त लेख .. प्रवाही अन हलका फुलका. आम्ही असतो इथे मस्त टेचात रहात पण तिकडे आमचे आईवडील "लेकरु कधी ८ दिवस निवांत गावाकडल्या घरात राहिल" ह्याची वाट बघत असतात आणि हो; फक्त वाटच बघत राहतात.कारण हे "कॉर्पोरेट कल्चर" त्याला एवढाही वेळ मिळु देत नाही. थोडक्यात काय तर "हा ही टेन्शन मुळे सदैव काळजीत, भेट होत नसल्याने बायका-मुले नाराज व आईवडीलांचे काळीज तुटण्याला तर माझाकडे उपमाच नाही" ... सर्वांगिण विचार झालाय :)

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 01/10/2008 - 10:46
एकदम फर्मास जमलीय लेखाची भट्टी. कोणती वाक्यं उचलावीत आणि सोडावीत हेच कळेना मला. मस्त. आंद्या म्हणतो तसा सर्वांगिण विचार झाला आहे. आणि जरी जास्त पगार्=जास्त काम = वैयक्तिक आयुष्याचं खोबरं होणे हा निर्णय आपणच घेतला असला तरी मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी सलणारी ही खंत बरोबर पकडलीयेस रे. हापिसातलं घाणेरडं राजकारण, अप्रेझलसाठी चालणारी साठमारी, रेसिझम, कामानिमित्त परक्या गावी रहावं लागणं, कुटुंबियांना मुळीच वेळ देता न येणं....सगळं सगळं कसं बरोबर उतरवलय. उत्तम लेखाबद्दल आपले हार्दिक हाबिणंदण! -(९:३० ते ६:३० च्या चाकोरीतला, एम.एन.सी.त सरकारी पध्दतीने काम करणारा आणि बॉसला फाट्यावर मारणारा ) ध मा ल.

ऍडीजोशी 29/09/2008 - 12:51
शाबास से डॉन्या. लेका हुशार झालास की रे तू पण आमच्या सोबत राहून. असो. आता परत ये लवकर.

पण हा मार्ग आपणच निवडला आसल्याने त्याच्तील फायद्या- तोट्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आयुष्यात काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात. जसे जास्त पगार तर जास्त काम

घाटावरचे भट 30/09/2008 - 17:17
मस्त रे डॉन्याभौ....येकदम जबरा लेख.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

हे पहा बंडोपंत, मी बोललो आहे, १०० रुपये मिळेल ह्या महिन्यापासुन. पोराची काळजी घ्या. त्याच्यासाठी गाईचे दुध लावा, तब्येतीला चांगले असते लहान पोराच्या. बाकी काही लागले तर सांगा. " असा आपुलकीचा सल्ला देऊन जात असे असे साहेब आता 'कचेरी'तूनही दिसत नाहीत. असो. प्रत्येक सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक स्थित्यंतरांमध्ये फायदे तोटे हे असतातच. माणसाचं मन इतकं स्वार्थी असतं की त्याला फायदे सगळे हवे असतात पण त्या बरोबर येणारे तोटे नको असतात. 'काट्याविना न हाती कधीही गुलाब यावा' ही निसर्गाची योजना. पण 'काट्याविनाच हाती नेहमी गुलाब यावा' ही मानवाची स्वार्थी भावना. इतरांपेक्षा जास्तीचा पगार, जास्तीचा मानमरातब मिळवायचा असेल तर आयुष्यही खडतर बनणारच. बढती मिळाली की जबाबदार्‍या वाढतात. कनिष्ठ पदावर असताना कचेरीची वेळ संपली की लगेच टेबल आवरून घरी पळता येत नाही. पायलटच्या (आणि विमानातील इतर स्टाफच्या) नोकरीत भरपूर पगार आणि मानमरातब मिळाला तरी आयुष्यावरील रोजची टांगती तलावार त्या बरोबरच येते. अभिनेत्यांना, अभिनेत्र्यांना जे चंदेरी आयुष्य भोगायला मिळते तिथे त्यांनाही अनेक खडतर मार्गावरूनही वाटचाल करावी लागते. आयुष्यातील उद्देश, अग्रक्रम ठरवावेत आणि मार्ग आखावा. साशंकता असेल तर परतीचे दोर कापून टाकू नयेत. निर्णय फिरविण्याचे धाडस दाखवावे.

लिखाळ 01/10/2008 - 15:38
छोटे डॉन, लेख छान झाला आहे. >पण आज "माणसाला" जास्त किंमत आली आहे. हे तितकेसे पटले नाही. पैशाला-व्यवसायाला किंमत अवास्तव आहे..आणि तो स्वार्थ साधायला कंपन्या माणसांची काळजी घेतात. बहुधा माणसाला हा शब्द अवतरणात ठेउन तुला तेच सुचवायचे असावे. आणि कुटुंबियांना वेळ फक्त त्याच गावात नोकरी असताना देता येतो.. नोकरी दुसरीकडे असणे हे अनेक वर्षांची स्थिती आहे. कोकणातून-मुंबईत. आता इअतर शहरांतून पुण्यात-बंगळुरुमध्ये किंवा देशाच्या बाहेर. त्याला काय इलाज ! लेख छान. --लिखाळ.
लेखनप्रकार
बघता बघता "जर्मनीला" येऊन २ आठवडे झाले. सगळा वेळ सेटलमेंटमध्येच गेला. भारतातुन निघायच्या १ आठवडा आधी व इथे आल्यावर पहिला आठवडा फ़ार जोशात गेला. नविन जागा, नवा देश, नवी भाषा, नवी संस्कॄती व राहणीमान आणि विचारसारणी व सगळ्यात महत्वाचे म्हणजे "नवे ऑफीस " .... फारच फरक पडला या सर्व गोष्टीत, त्यामुळे मनात एक सुप्त आकर्षण, एक दडपण, एक उत्साह व तेवढाच नव्हर्सनेस अशा भावनांनी पार डोक्यात गोंधळ उडाला होता. असो.

शर्यत

अरुण मनोहर ·

शितल 09/07/2008 - 07:07
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून वाट काढत पुढे पळणारे असंख्य मुसाफीर हे मस्तच रचले आहे

यशोधरा 09/07/2008 - 07:36
मस्तच! एकला वेडा, तोडूनी बेडी, मारली उडी अशी वेडी..... मारलेली उडी सफल होवो!! निदान उडी मारली ती चूक झाली, असे न वाटो....

विसोबा खेचर 10/07/2008 - 09:26
धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत वा! भन्नाट लिहिलं आहे! तात्या.

In reply to by आनंदयात्री

अरुण मनोहर 10/07/2008 - 12:04
सही पहचाना आपने. ही पद्य कविता म्हणूनच लिहीली होती. पण वाचकांना गोंधळ नको म्हणून, लेख वगैरे प्रकारात टाकली!

अरुण मनोहर 10/07/2008 - 11:59
शितल, यशोधरा, तात्या, आनंदयात्री, प्रोत्साहनासाठी धन्यवाद. तसेच सर्व वाचकांचे पण आभार.

वरदा 10/07/2008 - 17:27
चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. ह्या ओळी जास्त आवडल्या. "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

शितल 09/07/2008 - 07:07
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून वाट काढत पुढे पळणारे असंख्य मुसाफीर हे मस्तच रचले आहे

यशोधरा 09/07/2008 - 07:36
मस्तच! एकला वेडा, तोडूनी बेडी, मारली उडी अशी वेडी..... मारलेली उडी सफल होवो!! निदान उडी मारली ती चूक झाली, असे न वाटो....

विसोबा खेचर 10/07/2008 - 09:26
धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत वा! भन्नाट लिहिलं आहे! तात्या.

In reply to by आनंदयात्री

अरुण मनोहर 10/07/2008 - 12:04
सही पहचाना आपने. ही पद्य कविता म्हणूनच लिहीली होती. पण वाचकांना गोंधळ नको म्हणून, लेख वगैरे प्रकारात टाकली!

अरुण मनोहर 10/07/2008 - 11:59
शितल, यशोधरा, तात्या, आनंदयात्री, प्रोत्साहनासाठी धन्यवाद. तसेच सर्व वाचकांचे पण आभार.

वरदा 10/07/2008 - 17:27
चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. ह्या ओळी जास्त आवडल्या. "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
डोंगराला वळसे घालत जाणारा नागमोडी रस्ता चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून