मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जिद्द - मराठी माणसांची

प्रसन्न केसकर ·

क्रान्ति 31/07/2009 - 15:03
आपल्या मराठी मित्रांच्या जिद्दीचं आणि झुंजीचं कौतुक वाटलं. वर लिहिलेले मराठी माणसाबद्दलचे समज मराठी माणसानं अलिकडच्या काळात बर्‍याच प्रमाणात खोटे ठरवले आहेत. नोकरी एके नोकरी आणि तीही त्यातल्या त्यात सुरक्षित-संरक्षित या चाकोरीतून बाहेर पडतोय आणि नव्या नव्या आव्हानांना सामोरा जातोय मराठी माणूस आता. त्यामुळे अशी नव्या क्षेत्रात उडी घेणार्‍या मराठी माणसाला आपण प्रोत्साहन जरी देऊ शकलो, तरी बरंच काही मिळवलं असं समजायला हरकत नाही. तुमची खंत पण पटली, पण योग्य वेळ आल्याशिवाय काही गोष्टी घडत नाहीत! :) त्यातही मंदीच्या लाटेत यशस्वी झुंज देणं हे किती मोलाचं आहे! या आपल्या मित्रांची या लेखाच्या माध्यमातून ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी

In reply to by क्रान्ति

असेच म्हणतो, तुमच्या मित्रांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला लाखो सलाम ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by विशाल कुलकर्णी

चकली 31/07/2009 - 21:33
साइट छान आहे. मला खात्री आहे, की धंदे जसे जास्त ज्ञान साधने वर अवलंबून होतील तशी कष्टाळू आणि प्रामाणिक माणसे वर येतील. चकली http://chakali.blogspot.com

सहज 31/07/2009 - 15:10
तुमच्या मित्रांचे अभिनंदन व अनेक शुभेच्छा! शेवटचा परिच्छेद बोलका!

ज्ञानेश... 31/07/2009 - 15:14
तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन. एक चांगला प्रेरणादायी लेख दिल्याबद्दल आभारी आहे. "Great Power Comes With Great Responsibilities"

श्रावण मोडक 31/07/2009 - 15:15
दोन मराठी माणसे व्यवसाय करतात. त्यात यशस्वी होतात आणि त्यांच्याविषयी तिसरा मराठी माणूस भलं बोलतो... विरळा अनुभव. आगे बढो...

शितल 31/07/2009 - 16:04
मराठी पाऊल पडते पुढे..:) अभिनंदन तुमच्या मित्रांच्या जिद्दीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे. :)

जिद्दीचा विजय होतो हेच खरे. तुमच्या मित्रांचे अभिनंदन. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

सुनील 31/07/2009 - 20:19
साइट पाहिली. उत्तम वाटली. तुमच्या मित्रांचे कौतूक वाटते. त्यांना शुभेच्छा! आणि हो, त्या विझवत्या सल्ल्यांबद्दल फार वाईट वाटून घेऊ नका. ज्याचा शेवट चांगला ते सगळे चांगले, हेच खरे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण 01/08/2009 - 07:42
तुमच्या मित्राचे अभिनंदन...संकेतस्थळ छान आहे. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

विवेक इनामदार आणि हृषिकेश तापशाळकर यांचे अभिनंदन.... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

दशानन 01/08/2009 - 10:27
तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन. +++++++++++++++++++++++++++++

राजू 01/08/2009 - 15:10
=D> तुमच्या मित्राचे अभिनंदन...संकेतस्थळ छान आहे. =D> आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.

स्वाती२ 01/08/2009 - 17:46
तुमच्या मित्रांचे अभिनंदन! साईट आवडली. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

लिखाळ 01/08/2009 - 18:39
वा .. तुमच्या मित्रांचे कौतुक वाटले. त्यांच्या पुढील प्रवासाला अनेक शुभेच्छा. त्यांनी केलेल्या संकेतस्थळाला भेट दिली. सं.स्थळ छान आहे. आवडले. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

तुमच्या मित्रांच्या जिद्दीला शुभेच्छा. साईट चांगली वाटतीय. आता त्या साईटला जगभरातून हिट्स मिळायला लागतील :)

प्राजु 03/08/2009 - 04:03
खरंय!! मलाही प्रोत्साहन मिळालं. काही आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या दृष्टीने खरंच विचार करायला सुरूवात केली आहे. आपल्या मित्रांचे अभिनंदन!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

क्रान्ति 31/07/2009 - 15:03
आपल्या मराठी मित्रांच्या जिद्दीचं आणि झुंजीचं कौतुक वाटलं. वर लिहिलेले मराठी माणसाबद्दलचे समज मराठी माणसानं अलिकडच्या काळात बर्‍याच प्रमाणात खोटे ठरवले आहेत. नोकरी एके नोकरी आणि तीही त्यातल्या त्यात सुरक्षित-संरक्षित या चाकोरीतून बाहेर पडतोय आणि नव्या नव्या आव्हानांना सामोरा जातोय मराठी माणूस आता. त्यामुळे अशी नव्या क्षेत्रात उडी घेणार्‍या मराठी माणसाला आपण प्रोत्साहन जरी देऊ शकलो, तरी बरंच काही मिळवलं असं समजायला हरकत नाही. तुमची खंत पण पटली, पण योग्य वेळ आल्याशिवाय काही गोष्टी घडत नाहीत! :) त्यातही मंदीच्या लाटेत यशस्वी झुंज देणं हे किती मोलाचं आहे! या आपल्या मित्रांची या लेखाच्या माध्यमातून ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी

In reply to by क्रान्ति

असेच म्हणतो, तुमच्या मित्रांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला लाखो सलाम ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by विशाल कुलकर्णी

चकली 31/07/2009 - 21:33
साइट छान आहे. मला खात्री आहे, की धंदे जसे जास्त ज्ञान साधने वर अवलंबून होतील तशी कष्टाळू आणि प्रामाणिक माणसे वर येतील. चकली http://chakali.blogspot.com

सहज 31/07/2009 - 15:10
तुमच्या मित्रांचे अभिनंदन व अनेक शुभेच्छा! शेवटचा परिच्छेद बोलका!

ज्ञानेश... 31/07/2009 - 15:14
तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन. एक चांगला प्रेरणादायी लेख दिल्याबद्दल आभारी आहे. "Great Power Comes With Great Responsibilities"

श्रावण मोडक 31/07/2009 - 15:15
दोन मराठी माणसे व्यवसाय करतात. त्यात यशस्वी होतात आणि त्यांच्याविषयी तिसरा मराठी माणूस भलं बोलतो... विरळा अनुभव. आगे बढो...

शितल 31/07/2009 - 16:04
मराठी पाऊल पडते पुढे..:) अभिनंदन तुमच्या मित्रांच्या जिद्दीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे. :)

जिद्दीचा विजय होतो हेच खरे. तुमच्या मित्रांचे अभिनंदन. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

सुनील 31/07/2009 - 20:19
साइट पाहिली. उत्तम वाटली. तुमच्या मित्रांचे कौतूक वाटते. त्यांना शुभेच्छा! आणि हो, त्या विझवत्या सल्ल्यांबद्दल फार वाईट वाटून घेऊ नका. ज्याचा शेवट चांगला ते सगळे चांगले, हेच खरे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण 01/08/2009 - 07:42
तुमच्या मित्राचे अभिनंदन...संकेतस्थळ छान आहे. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

विवेक इनामदार आणि हृषिकेश तापशाळकर यांचे अभिनंदन.... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

दशानन 01/08/2009 - 10:27
तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन. +++++++++++++++++++++++++++++

राजू 01/08/2009 - 15:10
=D> तुमच्या मित्राचे अभिनंदन...संकेतस्थळ छान आहे. =D> आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.

स्वाती२ 01/08/2009 - 17:46
तुमच्या मित्रांचे अभिनंदन! साईट आवडली. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

लिखाळ 01/08/2009 - 18:39
वा .. तुमच्या मित्रांचे कौतुक वाटले. त्यांच्या पुढील प्रवासाला अनेक शुभेच्छा. त्यांनी केलेल्या संकेतस्थळाला भेट दिली. सं.स्थळ छान आहे. आवडले. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

तुमच्या मित्रांच्या जिद्दीला शुभेच्छा. साईट चांगली वाटतीय. आता त्या साईटला जगभरातून हिट्स मिळायला लागतील :)

प्राजु 03/08/2009 - 04:03
खरंय!! मलाही प्रोत्साहन मिळालं. काही आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या दृष्टीने खरंच विचार करायला सुरूवात केली आहे. आपल्या मित्रांचे अभिनंदन!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही. * छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्‍याच्या घरात असा विचार करतो. * मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्‍यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे. * एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे. असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधे

एक टरकावणारा अनुभव

प्रसन्न केसकर ·

तुमचा मागचा अनुभव आणि हा अनुभव वाचून एक वाक्य आठवलं: संकटात सापडलेलं मांजरही वाघ बनतं. बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>संकटात सापडलेलं मांजरही वाघ बनतं. अहो तो फोटोग्राफर खरच वाघ आहे. त्याच्याबरोबर असाईनमेंट करताना एकदम निर्धास्त वाटायचे. अनेकदा त्याच्या प्रसंगावधानानेच आमचे जीव वाचलेत. (भूतकाळ एव्हढ्यासाठीच की आता आम्ही एका संस्थेत काम करत नाही.) >>बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? तसे काही नाही हो आदितीताई. अहो तुम्ही स्वतः सुंदर लिहिता. डिटेलिंग एव्हढाच माझा स्ट्राँग पॉईंट - ते ही व्यवसायामुळे. लिहिण्याची शैली वगैरे बाबतीत मात्र मला काही कळत नाही. कौतुकाबद्दल आभार --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

पुनेरीशेठ, काय लावलंय काय? आँ? एकामागूनएक थरारक आठवणी... च्यामारी, नेक्ष्ट व्हिजिटला आख्खी रात्रच मोकळी ठेवतो. काय, आँ? बिपिन कार्यकर्ते

हा ही अनुभव जबर्‍याच ! आता मात्र तुमची गाठ घेणे गरजेचे बनले आहे हो मालक. 'पुनम' का चांद ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 28/07/2009 - 23:21
आता मात्र तुमची गाठ घेणे गरजेचे बनले आहे हो मालक.
+१ , भेटायलाच हवंय एकदा !! "पौर्णिमा" चा चंद्र ©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º© 'माझी सहि विडंबण सेवा बंद आहे .

ऋषिकेश 28/07/2009 - 15:36
भ ह न्ना हा ट!!! नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी!
बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार?
अदितीसारखंच म्हणतो ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

In reply to by ऋषिकेश

भ ह न्ना हा ट!!! नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी! बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? अदिती आणि ऋषिकेशशी एकदम सहमत. स्वाती

In reply to by ऋषिकेश

मस्त कलंदर 28/07/2009 - 18:18
नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी! बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? अक्षरशः सहमत.. आणखीही अनुभव येऊदेत तुमच्या पोतडीतून... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सुनील 28/07/2009 - 15:39
वाघाच्या गुहेत दोनदा? मस्त अनुभव आहेत एक-एक. अजून येउद्यात. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन 28/07/2009 - 15:43
पुनेरीभाउ.... तुमचे एक एक अनुभव जबरदस्त आहेत... तुमची लिहायची शैली पण मस्तच आहे... सुरेख लेखन व जबरदस्त अनुभव. +++++++++++++++++++++++++++++

सरळ गाडी काढली ती ऑफिसमधे परतेपर्यंत कोठेच थांवबली नाही, अगदी लघुशंकेलासुद्धा!
अरे बापरे लोकांच शंकानिरसन जागेवरच झाल असत. /:) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शंकानिरसन जागेवरच झाल असत. नशीबाने आमचे झाले नाही. तसे धाडस वगैरे काही नाही. बहुधा ते व्हायला लागते तेव्हढीसुद्धा शुद्ध उरलेली नसावी. ;) --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by अनामिक

प्राजु 28/07/2009 - 23:40
हेच म्हणते... पोतडीतून येऊद्या अजून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लिखाळ 28/07/2009 - 22:16
विलक्षण थरारक. फार छान लिहिता आपण. अजुन लिहा. -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

छान. असेच थरारक अनुभव येऊदेत पोतडीतून बाहेर. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

तुमचा मागचा अनुभव आणि हा अनुभव वाचून एक वाक्य आठवलं: संकटात सापडलेलं मांजरही वाघ बनतं. बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>संकटात सापडलेलं मांजरही वाघ बनतं. अहो तो फोटोग्राफर खरच वाघ आहे. त्याच्याबरोबर असाईनमेंट करताना एकदम निर्धास्त वाटायचे. अनेकदा त्याच्या प्रसंगावधानानेच आमचे जीव वाचलेत. (भूतकाळ एव्हढ्यासाठीच की आता आम्ही एका संस्थेत काम करत नाही.) >>बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? तसे काही नाही हो आदितीताई. अहो तुम्ही स्वतः सुंदर लिहिता. डिटेलिंग एव्हढाच माझा स्ट्राँग पॉईंट - ते ही व्यवसायामुळे. लिहिण्याची शैली वगैरे बाबतीत मात्र मला काही कळत नाही. कौतुकाबद्दल आभार --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

पुनेरीशेठ, काय लावलंय काय? आँ? एकामागूनएक थरारक आठवणी... च्यामारी, नेक्ष्ट व्हिजिटला आख्खी रात्रच मोकळी ठेवतो. काय, आँ? बिपिन कार्यकर्ते

हा ही अनुभव जबर्‍याच ! आता मात्र तुमची गाठ घेणे गरजेचे बनले आहे हो मालक. 'पुनम' का चांद ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 28/07/2009 - 23:21
आता मात्र तुमची गाठ घेणे गरजेचे बनले आहे हो मालक.
+१ , भेटायलाच हवंय एकदा !! "पौर्णिमा" चा चंद्र ©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º© 'माझी सहि विडंबण सेवा बंद आहे .

ऋषिकेश 28/07/2009 - 15:36
भ ह न्ना हा ट!!! नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी!
बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार?
अदितीसारखंच म्हणतो ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

In reply to by ऋषिकेश

भ ह न्ना हा ट!!! नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी! बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? अदिती आणि ऋषिकेशशी एकदम सहमत. स्वाती

In reply to by ऋषिकेश

मस्त कलंदर 28/07/2009 - 18:18
नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी! बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार? अक्षरशः सहमत.. आणखीही अनुभव येऊदेत तुमच्या पोतडीतून... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सुनील 28/07/2009 - 15:39
वाघाच्या गुहेत दोनदा? मस्त अनुभव आहेत एक-एक. अजून येउद्यात. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन 28/07/2009 - 15:43
पुनेरीभाउ.... तुमचे एक एक अनुभव जबरदस्त आहेत... तुमची लिहायची शैली पण मस्तच आहे... सुरेख लेखन व जबरदस्त अनुभव. +++++++++++++++++++++++++++++

सरळ गाडी काढली ती ऑफिसमधे परतेपर्यंत कोठेच थांवबली नाही, अगदी लघुशंकेलासुद्धा!
अरे बापरे लोकांच शंकानिरसन जागेवरच झाल असत. /:) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शंकानिरसन जागेवरच झाल असत. नशीबाने आमचे झाले नाही. तसे धाडस वगैरे काही नाही. बहुधा ते व्हायला लागते तेव्हढीसुद्धा शुद्ध उरलेली नसावी. ;) --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by अनामिक

प्राजु 28/07/2009 - 23:40
हेच म्हणते... पोतडीतून येऊद्या अजून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लिखाळ 28/07/2009 - 22:16
विलक्षण थरारक. फार छान लिहिता आपण. अजुन लिहा. -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

छान. असेच थरारक अनुभव येऊदेत पोतडीतून बाहेर. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
२२ फेब्रुवारी १९९९! याच दिवशी गँगस्टर-नेता अरुण गवळी त्याच्या कुटुंबिय आणि सहकार्‍यांसह सहा कार, काही जीप आणि एका बसमधुन दगडी चाळीतुन बाहेर पडले आणि मंचर जवळच्या वडगांव पाचपीर गावी गेला. त्याला मुंबईतुन तडीपार केले होते. वडगांव पाचपीर हे पुणे जिल्ह्यातले एक छोटेसे गांव. तिथे असलेल्या पाच पीर ही त्या गावाची एकमेव ओळख अन क्राईमशी संबंधित लोकांना ते माहीती झालेले ते अरुण गवळीची सासुरवाडी म्हणुन. गवळीचे सासरे शेख लाल मुजावर नन्हुभाई हे पाच पीरांच्या दर्ग्याचे मुजावर असल्याने बर्‍याच लोकांच्या आदरास पात्र तर त्यांची मुले वगैरेही बर्‍यापैकी मास्-बेस बाळगुन.

झडती

प्रसन्न केसकर ·

श्रावण मोडक 26/07/2009 - 14:58
"तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले. शहारा? त्यापलीकडची स्थिती असते ती काही क्षणांची. शब्द नाहीत म्हणून शहारा म्हणायचे. अयोध्याकांडानंतरच्या दंगलीवेळची एक आठवण जागी झाली आणि आत्ताही शहारा आला. त्या आठवणीकडे नीट पाहिले आत्ता पुन्हा तेव्हा कळले की, भीती म्हणजे काय असू शकते ते. वळणदार लेखन.

In reply to by श्रावण मोडक

स्वाती२ 26/07/2009 - 18:12
>>शहारा? त्यापलीकडची स्थिती असते ती काही क्षणांची. +१ तुमचाही अनुभव लिहाना.

In reply to by स्वाती२

ऋषिकेश 27/07/2009 - 00:06
जबरदस्त अनुभव! वाचन संपले आणि लक्षात आले छातीत धडधडतेय!
अगदी अगदी!! स्वातीताईंसारखेच म्हणतो तुमचे एकापेक्षा एक सरस अनुभव माझ्यासारख्या तुलनेने साजूक तुपातलं जीवन जगणार्‍यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाताहेत.. अजून येऊ दे ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विकास 26/07/2009 - 18:29
धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. मानलं! काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ, हा जो भाग आहे तो "डॅडींनी" सांगितला म्हणून नाही, पण लक्षात ठेवण्यासारखा आहे. आपल्यामधे नारायण पण अडलाकी गाढवाचे पाय धरतो. इथे तर आधीच मर्कट त्यात...

In reply to by विकास

शाहरुख 26/07/2009 - 22:52
>>धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य मलाही खूप आवडले.

In reply to by शाहरुख

एकलव्य 27/07/2009 - 11:38
>>धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. आग्राच्या दरबारातील शिवाजीराजाचा फ्यान - एकलव्य

In reply to by एकलव्य

हेच म्हणतो. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

दगडी चाळीत जायला पोलिस अधिकारी पण टरकायचे. भायखळ्याला नोकरीत असताना एमटीच्या एका एसीपीचा चॅनेल वर रिपोर्ट केला होता कि खोटा डीआर(बिनतारी संच बिघडल्याचा रिपोर्ट) दिला. योगायोगाने सीपी चॅनेलवर होते. त्यांनी एसीपीवर कारवाई केली. तेव्हा सहकार्‍याने त्याचे दगडीचाळी शी संबंध आहेत म्हणुन असच टरकावला होता मला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मराठमोळा 26/07/2009 - 19:29
>>राज्यभरातुन दीड हजार तरुण जमलेले. प्रत्येकाच्या हातात काही अर्ज. "पक्षात भरती सुरु आहे त्यासाठी हे लोक आलेत. डॅडी स्वतः मुलाखती घेताहेत," ही गोष्ट अगदी खरी आहे. कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांचे सुद्धा फॉर्म भरलेले आठवत आहेत. अ.भा.वि.प. सुद्धा असेच फॉर्म भरुन घेत होती कधी काळी. फॅशनच आली होती म्हणा ना!! बाकी अनुभव एकदम जबरा!! त्याकाळी दगडी चाळ म्हंटल तरी लोकांची बोबडी वळत होती आणी त्यात आत जाऊन आवाज चढवुन बोलणे म्हणजे कमालच. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

व्हीआयपी/व्हीव्हीआयपी बंदोबस्तात डीएफएमडी (डोअरफ्रेम मेटल डिटेक्टर )हे आमच्याकडुन लावले जात. एसबीचा(विशेष शाखा) एक माणुस हे तपासण्याचे काम करण्यास नियुक्त असे. टॅ आवाज आला की तपासायचे आम्ही सेटिंग करुन ठेवत असु .पण अनेक तांत्रिक कारणाने एकतर तो उगीचच वाजायचा, खिशात किल्ली असेल तरी वाजायचा किंवा अजिबात वाजायचा नाही. नियोजित कार्यक्रमाच्या अगोदर दोन तास ही यंत्रणा बसवावी लागे. अधिकारी रिवॉल्वर घेउन तपासत असत. त्यावेळी वॉकी टॉकी प्रेस करायची कि त्यातुन टॅ आवाज येई. त्याला वाटे ही यंत्रणा सुरळीत चालू आहे. खरी परिस्थिती आम्हालाच माहित असे. खर तर हा देखावा म्हणजे बुजगावणे असते. जिथे भरपुर गर्दी आहे व अनेक येण्याजाण्याच्या वाटा आहेत अशा ठिकाणि त्याचा काही उपयोग नसतो. प्रत्येकाला चेक करणे शक्य नसते. पण बंदोबस्त गॅजेट मधे वर्षानु वर्षे डीएफएमडी पुरव्याव्यात असे ठरावीक साच्याचे वाक्य असे.बालगंधर्वला फुलांचा गुच्छ घेउन एक विक्रेता आत जायला लागला. "ए ए नीट चौकटीतुन जा! " तो म्हणाला तुम्ही आहात म्हणुन इथुन चाललोय नेहमी इतर वाटांनी जातो. एका पुणेरी आजोबांना चौकटीतुन जायला सांगितले तर ते खवळले. तिकडे अतिरेकी मोकळे कुठुनही येतात आणि तुम्ही आम्हाला तपासा वा वा! दगडी चाळीतला डीएफएमडी आन एच एच एम डी चांगलाच असणार याची आम्हाला खात्री आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

दगडी चाळीतला डीएफएमडी आन एच एच एम डी चांगलाच असणार याची आम्हाला खात्री आहे.
अतिशय भेदक वास्तव. बिपिन कार्यकर्ते

कशिद 26/07/2009 - 23:45
तुम्हाला जो बाना व साभिमान आहे तू अब्दुल कलामाना किंवा त्यांचा बरोबर असलेल्याना का बरे वाटला नाही? मी कलामाना दिलेल्या वाग्नुकिचा तीव्र निषेद करतो. X( X(

योगी९०० 26/07/2009 - 23:58
छान लिहिलयं.. धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य छानच.. खादाडमाऊ

क्रान्ति 27/07/2009 - 08:30
३० जुनला संध्याकाळी उशीरा ऑफिसात मला फोन आला अन पलीकडुन बोलणार्‍याने सांगीतले, "मी दगडी चाळीतुन बोलतोय. तुम्ही अखिल भारतीय सेनेविरोधात बातमी दिली आहे ती चुकीची आहे." या वाक्यापासून जो थरार सुरू झालाय, तो शेवटपर्यंत! काय खतरनाक अनुभव घेतलाय तुम्ही! वाचतानाच अवस्था कठीण होती. तुमच्यासारख्या नीडर आणि "धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला." अशा बाण्याच्या व्यक्तिमत्वाला दंडवत! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी

लेख आवडला... सनकीत असलेल्या कार्यकर्त्याची आठवण पुन्हापुन्हा होत असेल तुम्हाला...( काहींचे हात बेल्टकडे गेले...बाप रे...) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

चिरोटा 27/07/2009 - 10:40
लेख आवडला.
काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर
बापरे. दगडी चाळीत जायला पोलिसही घाबरत असे म्हणत्.ह्या चाळीला 'वलय' लाभण्याआधी माटुंग्याला वरदराजन मुदलियार(वरदादा) ह्याचे मोठे प्रस्थ होते. इकडेही पोलिस जायला घाबरत! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

पहिल्या वाक्या पासुन शेवटचा वाक्या पर्यंत मस्त थरार उमटलाय.... बाकी धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य मस्तच निखिल ================================

ग्रेट भाऊ, मानलं तुम्हाला ! तुमच्या निस्पृहतेला मानाचा मुजरा !! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

ज ह ब र्‍या !! अनुभव एकदम शॉल्लीडच हो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

धमाल मुलगा 27/07/2009 - 14:55
डायरेक्ट डॅडीच्या बालेकिल्यावर नडिंग? _/\_ जबरा अनुभव! अवांतरः अरे बाबा, जरा कडंकडंनं खेळत जा ना भौ, तुझ्या असलेसुरस-चमत्कारीक अनुभव नुसते ऐकले तरी टेंशन येतं ना..आणि तुझं काय रे जिथंतिथं नडानडी चालु असतं?

लक्ष्मणसुत 27/07/2009 - 16:35
जेव्हा बातम्या यायच्या तेव्हा त्या वाचताना विशेष काही जाणवत नव्हतं. पण तुमचा अनुभव वाचल्यावरब घामच् फुटला. लक्ष्मणसुत उवाच्

सूहास 27/07/2009 - 16:40
सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... अजुन येऊ द्या.. सुहास

सूहास 27/07/2009 - 16:40
सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... अजुन येऊ द्या.. सुहास

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

छोटा डॉन 27/07/2009 - 17:46
प्रस्सनदा, लेख कम अनुभव मस्तच आहे. आता ह्याला मस्त म्हणावे की सुरस आणि चमत्कारिक म्हणावे हा प्रश्नच आहे ... एनी वे, वेल डन ...!!! >>सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... हा हा हा, असे काही नाही हो. चिल्लर आणि भुरटी "भाईगिरी" तुम्ही म्हणता तसे आपण घाबरतो म्हणुन चालत असावी, पण इथे किस्सा वेगळा आहे. खुद्द डॅडी जेव्हा एखादा सल्ला देतात तेव्हा तो नक्की सत्य मानुन चालायला हरकत नाही, एखाद्याची खरचं सनकली तर काय ? असो, अनुभव आवडला व कौतुकही वाटले ... ------ छोटा डॉन अत्यंत भयंकर आणि निष्ठुर असत्य हे बहुदा मौनातुनच सांगितले जाते...

"तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले. वाचताना अंगावर शहारे आले.. थरारक अनुभव! स्वाती

धनंजय 27/07/2009 - 20:46
काय अनुभव आहे! बाकी गँगची अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन तांत्रिक दृष्टीने उत्तम असते असे ऐकले होते. त्यामुळे पोलिसांपेक्षा त्यांचे मेटल डिटेक्टर चांगले असतील - शक्यता खूपच आहे. याबद्दल सुधीर वेंकटेशन यांनी अभ्यास केला आहे. कोणाला अधिक माहिती असल्यास हा यूट्यूब दुवा बघावा (वेंकटेशनचे सहकारी लेव्हिट यांचे भाषण).

रामदास 27/07/2009 - 21:16
एका पाठोपाठ एक सरस लेख लिहीता आहात.प्रत्येक लेख उत्कंठा वाढवत नेतो आहे.असेच नियमीत लिहीत रहा.पुढच्या लेखाची वाट बघत आहे. धनंजय, फ्रिकॉनॉमीक्स वाचले होते तेव्हा लेवीटची ओळख झाली होती.आपण दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद. भेंडी, आपण म्हटल्याप्रमाणे वरदादादा हे फार मोठे गुन्हेगारी प्रस्थ होते.त्यांना वाय.सी.पवारांनी संपवले.

आधी 'टरकवणारा अनुभव' वाचला आणि मग मुद्दाम शोधून हा लेख वाचला. दोन्ही अनुभव खतरनाक. 'धोक्याची जाणीव बोथट...' हे वाक्य खूपच आवडलं. आता नकळत वाट बघतोय तुमच्याकडून असे अजून काही अनुभव ऐकण्याची.

लिखाळ 28/07/2009 - 22:13
थरारक ! तुमच्या बाणेदारपणाचे आणि निर्भयतेचे कौतुक वाटले. उत्तम सकस लेखन. अजून लिहा. -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

पूजादीप 29/07/2009 - 13:15
दगडी चाळ बाहेरुन बघताना सूद्धा धडधडत, आणि तुम्ही बेधड्क आत संतापलात, धन्य आहात... एकंदरीत थरारक अनुभव आहे

श्रावण मोडक 26/07/2009 - 14:58
"तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले. शहारा? त्यापलीकडची स्थिती असते ती काही क्षणांची. शब्द नाहीत म्हणून शहारा म्हणायचे. अयोध्याकांडानंतरच्या दंगलीवेळची एक आठवण जागी झाली आणि आत्ताही शहारा आला. त्या आठवणीकडे नीट पाहिले आत्ता पुन्हा तेव्हा कळले की, भीती म्हणजे काय असू शकते ते. वळणदार लेखन.

In reply to by श्रावण मोडक

स्वाती२ 26/07/2009 - 18:12
>>शहारा? त्यापलीकडची स्थिती असते ती काही क्षणांची. +१ तुमचाही अनुभव लिहाना.

In reply to by स्वाती२

ऋषिकेश 27/07/2009 - 00:06
जबरदस्त अनुभव! वाचन संपले आणि लक्षात आले छातीत धडधडतेय!
अगदी अगदी!! स्वातीताईंसारखेच म्हणतो तुमचे एकापेक्षा एक सरस अनुभव माझ्यासारख्या तुलनेने साजूक तुपातलं जीवन जगणार्‍यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाताहेत.. अजून येऊ दे ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विकास 26/07/2009 - 18:29
धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. मानलं! काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ, हा जो भाग आहे तो "डॅडींनी" सांगितला म्हणून नाही, पण लक्षात ठेवण्यासारखा आहे. आपल्यामधे नारायण पण अडलाकी गाढवाचे पाय धरतो. इथे तर आधीच मर्कट त्यात...

In reply to by विकास

शाहरुख 26/07/2009 - 22:52
>>धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य मलाही खूप आवडले.

In reply to by शाहरुख

एकलव्य 27/07/2009 - 11:38
>>धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. आग्राच्या दरबारातील शिवाजीराजाचा फ्यान - एकलव्य

In reply to by एकलव्य

हेच म्हणतो. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

दगडी चाळीत जायला पोलिस अधिकारी पण टरकायचे. भायखळ्याला नोकरीत असताना एमटीच्या एका एसीपीचा चॅनेल वर रिपोर्ट केला होता कि खोटा डीआर(बिनतारी संच बिघडल्याचा रिपोर्ट) दिला. योगायोगाने सीपी चॅनेलवर होते. त्यांनी एसीपीवर कारवाई केली. तेव्हा सहकार्‍याने त्याचे दगडीचाळी शी संबंध आहेत म्हणुन असच टरकावला होता मला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मराठमोळा 26/07/2009 - 19:29
>>राज्यभरातुन दीड हजार तरुण जमलेले. प्रत्येकाच्या हातात काही अर्ज. "पक्षात भरती सुरु आहे त्यासाठी हे लोक आलेत. डॅडी स्वतः मुलाखती घेताहेत," ही गोष्ट अगदी खरी आहे. कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांचे सुद्धा फॉर्म भरलेले आठवत आहेत. अ.भा.वि.प. सुद्धा असेच फॉर्म भरुन घेत होती कधी काळी. फॅशनच आली होती म्हणा ना!! बाकी अनुभव एकदम जबरा!! त्याकाळी दगडी चाळ म्हंटल तरी लोकांची बोबडी वळत होती आणी त्यात आत जाऊन आवाज चढवुन बोलणे म्हणजे कमालच. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

व्हीआयपी/व्हीव्हीआयपी बंदोबस्तात डीएफएमडी (डोअरफ्रेम मेटल डिटेक्टर )हे आमच्याकडुन लावले जात. एसबीचा(विशेष शाखा) एक माणुस हे तपासण्याचे काम करण्यास नियुक्त असे. टॅ आवाज आला की तपासायचे आम्ही सेटिंग करुन ठेवत असु .पण अनेक तांत्रिक कारणाने एकतर तो उगीचच वाजायचा, खिशात किल्ली असेल तरी वाजायचा किंवा अजिबात वाजायचा नाही. नियोजित कार्यक्रमाच्या अगोदर दोन तास ही यंत्रणा बसवावी लागे. अधिकारी रिवॉल्वर घेउन तपासत असत. त्यावेळी वॉकी टॉकी प्रेस करायची कि त्यातुन टॅ आवाज येई. त्याला वाटे ही यंत्रणा सुरळीत चालू आहे. खरी परिस्थिती आम्हालाच माहित असे. खर तर हा देखावा म्हणजे बुजगावणे असते. जिथे भरपुर गर्दी आहे व अनेक येण्याजाण्याच्या वाटा आहेत अशा ठिकाणि त्याचा काही उपयोग नसतो. प्रत्येकाला चेक करणे शक्य नसते. पण बंदोबस्त गॅजेट मधे वर्षानु वर्षे डीएफएमडी पुरव्याव्यात असे ठरावीक साच्याचे वाक्य असे.बालगंधर्वला फुलांचा गुच्छ घेउन एक विक्रेता आत जायला लागला. "ए ए नीट चौकटीतुन जा! " तो म्हणाला तुम्ही आहात म्हणुन इथुन चाललोय नेहमी इतर वाटांनी जातो. एका पुणेरी आजोबांना चौकटीतुन जायला सांगितले तर ते खवळले. तिकडे अतिरेकी मोकळे कुठुनही येतात आणि तुम्ही आम्हाला तपासा वा वा! दगडी चाळीतला डीएफएमडी आन एच एच एम डी चांगलाच असणार याची आम्हाला खात्री आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

दगडी चाळीतला डीएफएमडी आन एच एच एम डी चांगलाच असणार याची आम्हाला खात्री आहे.
अतिशय भेदक वास्तव. बिपिन कार्यकर्ते

कशिद 26/07/2009 - 23:45
तुम्हाला जो बाना व साभिमान आहे तू अब्दुल कलामाना किंवा त्यांचा बरोबर असलेल्याना का बरे वाटला नाही? मी कलामाना दिलेल्या वाग्नुकिचा तीव्र निषेद करतो. X( X(

योगी९०० 26/07/2009 - 23:58
छान लिहिलयं.. धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य छानच.. खादाडमाऊ

क्रान्ति 27/07/2009 - 08:30
३० जुनला संध्याकाळी उशीरा ऑफिसात मला फोन आला अन पलीकडुन बोलणार्‍याने सांगीतले, "मी दगडी चाळीतुन बोलतोय. तुम्ही अखिल भारतीय सेनेविरोधात बातमी दिली आहे ती चुकीची आहे." या वाक्यापासून जो थरार सुरू झालाय, तो शेवटपर्यंत! काय खतरनाक अनुभव घेतलाय तुम्ही! वाचतानाच अवस्था कठीण होती. तुमच्यासारख्या नीडर आणि "धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला." अशा बाण्याच्या व्यक्तिमत्वाला दंडवत! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी

लेख आवडला... सनकीत असलेल्या कार्यकर्त्याची आठवण पुन्हापुन्हा होत असेल तुम्हाला...( काहींचे हात बेल्टकडे गेले...बाप रे...) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

चिरोटा 27/07/2009 - 10:40
लेख आवडला.
काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर
बापरे. दगडी चाळीत जायला पोलिसही घाबरत असे म्हणत्.ह्या चाळीला 'वलय' लाभण्याआधी माटुंग्याला वरदराजन मुदलियार(वरदादा) ह्याचे मोठे प्रस्थ होते. इकडेही पोलिस जायला घाबरत! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

पहिल्या वाक्या पासुन शेवटचा वाक्या पर्यंत मस्त थरार उमटलाय.... बाकी धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य मस्तच निखिल ================================

ग्रेट भाऊ, मानलं तुम्हाला ! तुमच्या निस्पृहतेला मानाचा मुजरा !! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

ज ह ब र्‍या !! अनुभव एकदम शॉल्लीडच हो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

धमाल मुलगा 27/07/2009 - 14:55
डायरेक्ट डॅडीच्या बालेकिल्यावर नडिंग? _/\_ जबरा अनुभव! अवांतरः अरे बाबा, जरा कडंकडंनं खेळत जा ना भौ, तुझ्या असलेसुरस-चमत्कारीक अनुभव नुसते ऐकले तरी टेंशन येतं ना..आणि तुझं काय रे जिथंतिथं नडानडी चालु असतं?

लक्ष्मणसुत 27/07/2009 - 16:35
जेव्हा बातम्या यायच्या तेव्हा त्या वाचताना विशेष काही जाणवत नव्हतं. पण तुमचा अनुभव वाचल्यावरब घामच् फुटला. लक्ष्मणसुत उवाच्

सूहास 27/07/2009 - 16:40
सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... अजुन येऊ द्या.. सुहास

सूहास 27/07/2009 - 16:40
सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... अजुन येऊ द्या.. सुहास

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

छोटा डॉन 27/07/2009 - 17:46
प्रस्सनदा, लेख कम अनुभव मस्तच आहे. आता ह्याला मस्त म्हणावे की सुरस आणि चमत्कारिक म्हणावे हा प्रश्नच आहे ... एनी वे, वेल डन ...!!! >>सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... हा हा हा, असे काही नाही हो. चिल्लर आणि भुरटी "भाईगिरी" तुम्ही म्हणता तसे आपण घाबरतो म्हणुन चालत असावी, पण इथे किस्सा वेगळा आहे. खुद्द डॅडी जेव्हा एखादा सल्ला देतात तेव्हा तो नक्की सत्य मानुन चालायला हरकत नाही, एखाद्याची खरचं सनकली तर काय ? असो, अनुभव आवडला व कौतुकही वाटले ... ------ छोटा डॉन अत्यंत भयंकर आणि निष्ठुर असत्य हे बहुदा मौनातुनच सांगितले जाते...

"तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले. वाचताना अंगावर शहारे आले.. थरारक अनुभव! स्वाती

धनंजय 27/07/2009 - 20:46
काय अनुभव आहे! बाकी गँगची अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन तांत्रिक दृष्टीने उत्तम असते असे ऐकले होते. त्यामुळे पोलिसांपेक्षा त्यांचे मेटल डिटेक्टर चांगले असतील - शक्यता खूपच आहे. याबद्दल सुधीर वेंकटेशन यांनी अभ्यास केला आहे. कोणाला अधिक माहिती असल्यास हा यूट्यूब दुवा बघावा (वेंकटेशनचे सहकारी लेव्हिट यांचे भाषण).

रामदास 27/07/2009 - 21:16
एका पाठोपाठ एक सरस लेख लिहीता आहात.प्रत्येक लेख उत्कंठा वाढवत नेतो आहे.असेच नियमीत लिहीत रहा.पुढच्या लेखाची वाट बघत आहे. धनंजय, फ्रिकॉनॉमीक्स वाचले होते तेव्हा लेवीटची ओळख झाली होती.आपण दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद. भेंडी, आपण म्हटल्याप्रमाणे वरदादादा हे फार मोठे गुन्हेगारी प्रस्थ होते.त्यांना वाय.सी.पवारांनी संपवले.

आधी 'टरकवणारा अनुभव' वाचला आणि मग मुद्दाम शोधून हा लेख वाचला. दोन्ही अनुभव खतरनाक. 'धोक्याची जाणीव बोथट...' हे वाक्य खूपच आवडलं. आता नकळत वाट बघतोय तुमच्याकडून असे अजून काही अनुभव ऐकण्याची.

लिखाळ 28/07/2009 - 22:13
थरारक ! तुमच्या बाणेदारपणाचे आणि निर्भयतेचे कौतुक वाटले. उत्तम सकस लेखन. अजून लिहा. -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

पूजादीप 29/07/2009 - 13:15
दगडी चाळ बाहेरुन बघताना सूद्धा धडधडत, आणि तुम्ही बेधड्क आत संतापलात, धन्य आहात... एकंदरीत थरारक अनुभव आहे
परवा दूरचित्रवाणी बघताना माजी राष्ट्र्पती ए पी जे अब्दुल कलाम यांची कॉन्टीनेंटल एअरलाईन्सच्या कर्मचार्‍यांनी अवमानकारक पद्धतीने झडती घेतल्याची बातमी बघितली आणि अंगावर सरसरुन काटा आला. अचानक मन भूतकाळात गेले आणि एका जुन्या प्रसंगाची आठवण येवुन मी शहारलो. १९९७ सालच्या जुन महिन्यात ते सगळे सुरु झाले. अरुण गवळीची नुकतीच तुरुंगातुन सुटका झाली होती आणि त्याने अखिल भारतीय सेनेची स्थापनाही केली होती. त्यामुळे राज्यात बरीच राजकीय खळबळ माजली होती.

पारध झालेला तो पारधी

प्रसन्न केसकर ·

In reply to by श्रावण मोडक

का सुळावर चढवताय राव. एकदा क्रमशः लिहिले आता सध्या हिट अँड रन लिहु द्या की. कामे सांभाळुन क्रमशः लिहायला खूप जड जाते.

In reply to by श्रावण मोडक

का सुळावर चढवताय राव. एकदा क्रमशः लिहिले आता सध्या हिट अँड रन लिहु द्या की. कामे सांभाळुन क्रमशः लिहायला खूप जड जाते.

लिखाळ 15/07/2009 - 17:11
उत्तम! तुम्ही भरपूर लिहा. >>... अन संपुर्ण जमात सेटलमेंट नावाच्या तुरुंगांमधे बंदीवान झाली. याचा अर्थ कळाला नाही.. सेटलमेंट काय प्रकार आहे? -- लिखाळ.

ज्ञानेश... 15/07/2009 - 17:15
.. पांढरपेशा समाजाला कधीच कळत नाही, हे खरे. लेख आवडला. =D> (सुन्न करून गेला.) आपल्या दृष्टीआडची सृष्टी किती वेगळी असते, याचा प्रत्यय आला. "Great Power Comes With Great Responssibilities"

In reply to by ज्ञानेश...

पुनेरी, त्रास होतो हे वाचून! पण तुम्ही लिहा, आम्हालाही कळू देत आमच्याच देशात लोकं किती कष्टाने जगत आहेत ते आणि आम्ही सुखात लोळत आहोत ते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋषिकेश 16/07/2009 - 00:45
पुनेरी, त्रास होतो हे वाचून! पण तुम्ही लिहा, आम्हालाही कळू देत आमच्याच देशात लोकं किती कष्टाने जगत आहेत ते आणि आम्ही सुखात लोळत आहोत ते
अगदी मनापासून सहमत ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

खरेतर मी या विषयातला तज्ञ नाही पण काही तज्ञ लोकांनी दिलेल्या महितीनुसार सेटलमेंट हे इंग्रजांच्या काळात जे लोक समाजविघातक ठरु शकतील अश्या लोकांसाठी केलेल्या स्वतंत्र वसाहती होत्या. १८७१ मधे जो क्रिमीनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट इंग्रजांनी आणला त्यामध्ये त्यांनी नोटीफिकेशन काढुन अनेक (माझ्या माहितीनुसार २५२) जमातीना क्रिमिनल ट्राईब्ज म्हणले. त्यात पारधी, बेरड अशा जमाती होत्या. थोडक्यात या जमातींमधे जे लोक जन्म घेतात ते सर्व गुन्हेगार होतात व त्यांच्यापासुन समाजाला धोका उद्भवत असल्याने त्यांना मोकळे सोडता कामा नये. मग अश्या लोकांसाठी सेटलमेंट तयार झाली. म्हणजे या जन्मतः गुन्हेगारांना समाजापासुन तोडले, वेगळे केले की प्रश्न मिटला. या क्रिमिनल ट्राईब्जच्या लाखो लोकांसाठी वेगळ्या वस्त्या तयार केल्या अन त्यात त्यांना ठेवले, अगदी ज्यांनी कधीच गुन्हे केलेले नाहीत किंवा जे गुन्हे करण्याची शक्यता नाही अशी नवजात बालके, म्हातार्‍या-कोतार्‍यांना सुद्धा. भोवती तारा, भिंतींची कुंपणे घालुन अन कडेकोट पहार्‍यात, जेलसारखे. त्यासाठी सेटलमेंट ऑफिसर नेमले - जेलरसारखेच. आतले लोक बाहेर पडुच शकणार नाहीत अशी व्यवस्था केली. मग या जमातीच्या पिढ्या सेटलमेंट मधेच जन्माला आल्या, जगल्या अन मेल्या. त्यांनी कधी बाहेरचे जग पाहिलेच नाही. ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतरही तब्बल चार वर्षे तशीच राहीली. १९५२ मधे भारत सरकारने हा कायदा रिपील (रद्द केला) अन एखाद्या जमातीला गुन्हेगारी जमात म्हणुन संबोधण्यावर बंदी आणली. मुक्त केलेल्या अश्या जमातींना नेहरुंच्या काळात 'विमुक्त जमाती/ डी नोटीफाईड ट्राईब्ज' असे नाव मिळाले. सेटलमेंटच्या बाहेर मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले. या जमातींना क्रिमिनल ट्राईब म्हणणे बंद केले अन विमुक्त असे नवे नाव दिले

खरेतर मी या विषयातला तज्ञ नाही पण काही तज्ञ लोकांनी दिलेल्या महितीनुसार सेटलमेंट हे इंग्रजांच्या काळात जे लोक समाजविघातक ठरु शकतील अश्या लोकांसाठी केलेल्या स्वतंत्र वसाहती होत्या. १८७१ मधे जो क्रिमीनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट इंग्रजांनी आणला त्यामध्ये त्यांनी नोटीफिकेशन काढुन अनेक (माझ्या माहितीनुसार २५२) जमातीना क्रिमिनल ट्राईब्ज म्हणले. त्यात पारधी, बेरड अशा जमाती होत्या. थोडक्यात या जमातींमधे जे लोक जन्म घेतात ते सर्व गुन्हेगार होतात व त्यांच्यापासुन समाजाला धोका उद्भवत असल्याने त्यांना मोकळे सोडता कामा नये. मग अश्या लोकांसाठी सेटलमेंट तयार झाली. म्हणजे या जन्मतः गुन्हेगारांना समाजापासुन तोडले, वेगळे केले की प्रश्न मिटला. या क्रिमिनल ट्राईब्जच्या लाखो लोकांसाठी वेगळ्या वस्त्या तयार केल्या अन त्यात त्यांना ठेवले, अगदी ज्यांनी कधीच गुन्हे केलेले नाहीत किंवा जे गुन्हे करण्याची शक्यता नाही अशी नवजात बालके, म्हातार्‍या-कोतार्‍यांना सुद्धा. भोवती तारा, भिंतींची कुंपणे घालुन अन कडेकोट पहार्‍यात, जेलसारखे. त्यासाठी सेटलमेंट ऑफिसर नेमले - जेलरसारखेच. आतले लोक बाहेर पडुच शकणार नाहीत अशी व्यवस्था केली. मग या जमातीच्या पिढ्या सेटलमेंट मधेच जन्माला आल्या, जगल्या अन मेल्या. त्यांनी कधी बाहेरचे जग पाहिलेच नाही. ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतरही तब्बल चार वर्षे तशीच राहीली. १९५२ मधे भारत सरकारने हा कायदा रिपील (रद्द केला) अन एखाद्या जमातीला गुन्हेगारी जमात म्हणुन संबोधण्यावर बंदी आणली. मुक्त केलेल्या अश्या जमातींना नेहरुंच्या काळात 'विमुक्त जमाती/ डी नोटीफाईड ट्राईब्ज' असे नाव मिळाले. सेटलमेंटच्या बाहेर मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले.

In reply to by प्रसन्न केसकर

श्रावण मोडक 15/07/2009 - 18:01
बहुतांश आशय बरोबर आहे. एक गडबड पहा - या जमातींना "डीनोटिफाईड ट्राईब" असे नामकरण देण्यात आले, हे खरे. त्यातून काय व्यक्त होतं, तर या जमाती कुठे तरी नोटीफाईड होत्या. कुठं होत्या, तर ब्रिटिश काळात. काय नोटिफाईड, तर जन्मजात गुन्हेगारी जमाती. म्हणजे ज्या क्षणी डीनोटिफाईड शब्द येतो, तो येतानाच तो आधीचा कलंक घेऊन येतो. माझ्यासमोर उभा असलेला माणूस डीनोटिफाईड ट्राईबचा आहे हे मला कळताच, लक्षात येते की, याच्या वाडवडिलांवर असा शिक्का होता. याला म्हणतात व्यवस्था...

In reply to by श्रावण मोडक

शाहरुख 16/07/2009 - 03:15
जेंव्हा त्या जमातींवरचा "गुन्हेगार" हा शिक्का पुसला गेला तेंव्हा त्यांचा वेगळा उल्लेख होणे गरजेचे होते. "डीनोटिफाईड" म्हणजे वाडवडिल "नोटिफाईड" नव्हेत तर वाडवडिल देखील "डीनोटिफाईड".. जेंव्हा मी असे काही वाचतो किंवा बघतो तेंव्हामात्र मला आजही जातींवरून दिल्या जाणार्‍या सोयी-सुविधा (जसे विविध प्रकारचे आरक्षण) ही गरज वाटते. दुर्दैवाने ..... पुनेरी साहेब, आपल्या लेखांतून मला उत्तम माहिती मिळतीय !!

In reply to by प्रसन्न केसकर

लिखाळ 16/07/2009 - 15:21
सेटलमेंट प्रकाराची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. सगळा प्रकार विलक्षणच आहे. इंग्रजांच्या फोडा आणी राज्य करा नीतिला अनुसरूनच आहे. स्वातंत्र्यानंतर दिलेल्या विमुक्त या नावाला अशी गंभीर पार्श्वभूमी आहे तर. पन्नास वर्षाममध्ये साधारण तीन पिढ्या झाल्या असे समजले तरी परिस्थितीमध्ये फारसा सुधार नाही हे पाहून वाईट वाटले. खालचे प्रतिसाद आणि त्यावरील चर्चा फार चांगली. आपण असे विषय समोर आणता आहात ते चांगलेच आहे. -- लिखाळ.

माधवराव सानप या पोलिस अधिका-याने विमुक्त जाती जमातींसाठी काही काम चौकटी बाहेर जाउन केल होत. पण मग त्यांना कुठल्यातरी चौकशीत लटवकवल होते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नीलकांत 15/07/2009 - 18:25
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथे राष्ट्रसंत भैय्युमहाराजांच्या आश्रमाच्या वतीने खास पारध्यांच्या मुलांसाठी आश्रमशाळा काढण्यात आली आहे. सध्या सुमारे ३०० मुले तेथे शिक्षण घेत आहेत. ह्याशाळेला सर्वात पहिला विरोध झाला तो पारध्यांकडून ! शाळा उभी झाल्यावर शाळेचे काच वगैरे फोडून ही मंडळी फरार ! मात्र कार्यकर्त्यांनी आशा सोडली नाही. आज एक उत्तम शाळा तेथे आहे. मध्यंतरी तेथील शिक्षकांशी बोलण्याचा योग आला. त्यांनी सांगीतले की या लोकांची परिस्थीती एवढी वाईट आहे की दिवाळी सारख्या सणाला सुध्दा काही पालक आपल्या मुलांना घेऊन गेले नाही तर त्यांनी चौकशी केल्यावर समजले की, किमान शाळेत आहेत तर मुलांना दोन वेळ जेवायला तरी मिळतं, घरी आणलं तर ती सुध्दा सोय नाही. अशी अपरिस्थीती आहे. गेल्या वर्षी पारधीसमाजातील पहिला व्यक्ती IAS झाला आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातीलच आहेत. त्यांचं नाव श्री सज्जनसिंह चौहाण . - नीलकांत

धमाल मुलगा 15/07/2009 - 19:08
काय बोलु? आणि का बोलु? एकाच नाण्याच्या (गावाच्या/शहराच्या) ह्या दोन बाजू! एका बाजुला आम्ही राहतो ती स्वच्छ उजळ प्रकाशात आहे आणि दुसरी...... ह्म्म... ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

In reply to by धमाल मुलगा

धम्याशी सहमत पुनेरी शेट लिहित रहा आपल्या देशात लोक कसे जगतात ते आता आम्हास कळाले ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

आनंदयात्री 15/07/2009 - 20:40
अजुन एक जिवंत अनुभव. पुनेरी रावांच्या दर्जेदार लेखनाने मिपावर बहार आला आहे.

In reply to by आनंदयात्री

अवलिया 15/07/2009 - 23:22
असेच म्हणतो दर्जेदार लेखन. --अवलिया ============================= रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही ते काम करते. ;)

धनंजय 15/07/2009 - 21:05
लिखाण. असेच म्हणतो. (विमुक्त जातीतील एका तरुणाने आत्मकथनात्मक कादंबरी लिहिली होती. तिचा बराच बोलबाला ~१० वर्षांपूर्वी झाला होता. पण काहीच तपशील आठवत नाहीत.)

असं समाजाने आपल्यातल्याच एका घटकाला बाजूला टाकून असलं जिणं वागायला लावायचं हे किती भयानक आहे!!! कसलं जगणं हे... पुनेरि, तुमच्या शैलीमुळे अजून भिडतं हे सगळं. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहमत! हे असं काही वाचलं , अनुभवलं की जानीव होते ती आपण किती कोशात जगतो त्याची. हे वास्तव सुन्न करुन सोडतं. पुणेरी खुप वास्तव लिहीलं आहेत तुम्ही. असे अनुभव अजुन असतील तर प्लीज, ते शेअर कराच . सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

प्राजु 15/07/2009 - 23:49
लेखन प्रभावी आहे नक्कीच. या समजाबद्दल बरेच समज गैरसमज असतात आणि आहेत. ही लोकं म्हणे मांजर, कुत्री असले प्राणी खातात.. हा त्यातलाच एक. पण तुमच्यामुळे या समजाबद्दल बरेच काही समजते आहे. भरभरून लिहा इतकेच म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

inoba mhane 15/07/2009 - 23:58
Punyat bharpur thikani paradhi mahila ajoon hi phiratana distat. Ekhadya dukanat gholakyane jawoon gondhal karayacha,ani tewadhat haat saaf karayachya kahi ghatana mi swata pahilya ahet. Majhya eka mitrachya ghari paradhyancha daroda padala hota. Tyachi aai,vadil ani bhau tighana marun takala. Ha tewadha punyat hostel madhe asalyamule wachla.

पाषाणभेद 16/07/2009 - 04:48
अगदी बारकाईचे वर्णन. एका वेगळ्याच दुनीयेची ओळख करून दिली. एकूणच पारधी समाजाला पोलीस गृहीत धरतात हे फार वाईट आहे. आजकाल पांढरपेशा समाजातील काही जण पण असले धंदे करतात. आणखी लेख येवू द्या. अवांतर : आता गैरसमज नाही ना काही ? मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

सुनील 16/07/2009 - 06:40
पुनेरी यांचा अजून एक उत्तम माहितीपूर्ण लेख. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज 16/07/2009 - 07:36
लेख उत्तम आहे यात वाद नाही पण अर्थात फक्त पारधी कसे भरडले जातात व बळी पडतात इतकेच कळते. त्या समाजातील प्रचलीत कडक चालीरीती, समज पाहता ते काही वाटतात तितके पिडीत नाही आहेत. पारध्यांनी केलेले अत्याचार व वाईट धंदे पाहून/वाचून ही तर एकच बाजु होतीयं असे वाटते. शासनव्यवस्था भ्रष्ट हे काय फक्त पारध्यांच्याच बाबत होत नाही सर्वत्र होते. म्हणून इतके क्रुर दरोडे घालत कोणी हिंडत नाही किंवा अजिबात कायद्याला जुमानायचे नाही असे कुठलीच जात करत नाही. त्या समाजाच्या चालीरीतीच अजुन बदलल्या नाहीत. कृपया गेल्या काही दशकातील पारधी टोळ्या-गुन्हेगारीची टक्केवारी याबाबत माहीती द्याना. कायद्याने त्यांना हळुहळू का होईना न्याय दिला आहे त्यांना. पुनेरी माझी तुम्हाला विनंती आहे की पारध्यांच्या पुनर्वसन, उद्धारासाठी शासकीय तसेच सेवाभावी संस्थांतर्फे जे काम होत आहे त्याबद्दल देखील (इतक्याच पोटतिडकीने / तटस्थपणे लिहा ) तुमचा अभ्यास आहे म्हणुन ही विनंती.

In reply to by सहज

पंकज 16/07/2009 - 10:33
शासनव्यवस्था भ्रष्ट हे काय फक्त पारध्यांच्याच बाबत होत नाही सर्वत्र होते. म्हणून इतके क्रुर दरोडे घालत कोणी हिंडत नाही किंवा अजिबात कायद्याला जुमानायचे नाही असे कुठलीच जात करत नाही. त्या समाजाच्या चालीरीतीच अजुन बदलल्या नाहीत. "कायदे मोडणे, गुन्हे करणे अनेकदा आमच्या समाजात प्रतिष्ठेचे मानले जाते. मुलगा चोरी करतो तेव्हाच तो वयात आला असे समजतात अनेक जण. जर गुन्हा केला नाही तर त्याच्याशी सोयरीक होत नाही." हि मानसीकता बदलायला थोडा वेळ द्यावा लागेल. इतर समाजात गुन्हे करणे प्रतिष्ठेचे मानले जात नाही.

In reply to by पंकज

सहज 16/07/2009 - 10:44
>हि मानसीकता बदलायला थोडा वेळ द्यावा लागेल. हा वेळ देणे म्हणजे नक्की काय याबाबतच चर्चा अपेक्षीत आहे. अन्यथा हे एक ललितलेखन म्हणून सोडून द्यावे काय? निदान पुढच्या पिढीला तरी असे लेख वाचण्यात काही तरी चुकीचे आहे व यावर ठोस उपाय योजना झाली पाहीजे असे वाटले पाहीजे. घाटपांडे काका, मोडककाका, पुनेरी साहेब, बहुदा तुम्हीही पंकज पत्रकार्-पोलीस संबधीत लोक आहात तर तुम्ही तसेच अश्या बातम्या नियमीत वाचत आलेला वाचक यांनीही काहीतरी जास्त भाष्य करावे ह्या विषयावर.

In reply to by सहज

लेख चांगलाच विचार करायला लावणारा. सहजराव, शासनाकडून भटक्याजातीजमातीचे अनेक प्रश्न अजून सुटलेले नाहीत. या पारध्यांच्याच वेगवेगळ्या जातीमधील ब-याच पोटजाती अजून अनुसुचित जमातीमधे नाही. असे असले तरी पारधी लोक केवळ मागासलेले राहिले आहेत असे मला वाटत नाही. म्हणजे सामाजिक जाणीव त्यांना आहे, पण त्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण जे आहे, ते मात्र अजूनही त्यांचे गेलेले नाही. माझ्या तालूक्याच्या गावापासून काही अंतरावर अजूनही पारधी लोकांची वस्ती आहे. त्यातील काही शेतीही करतात. दहाएक वर्षापूर्वी रात्रीच्या प्रवास करतांना त्यांची भिती वाटायची. रस्ते अडवून पैसे लुटणे, मारणे असा त्यांचा उद्योग असायचा. आता मात्र अपराध कमी झाले असले तरी चोरी-चपाटीपासून ते दूर गेले आहेत. असे म्हणने जरा धाडसाचे होईल. सामाजिक संघट्नांची जवाबदारी आहे की, शासनाकडून मिळालेल्या सवलती त्यांना समजून सांगता आल्या पाहिजेत. त्यांच्यापर्यंत थेट पोहचवता आल्या पाहिजेत. त्यांच्या मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी वाडी-वस्तीवर जाऊन त्यांना सामाजिक विकासाच्या प्रवाहात जोडून घेतले पाहिजे असेही वाटते. तरच आपण म्हणता तसे काही बदल नजीकच्या काळात शक्य आहे..!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाऊसवेडी 16/07/2009 - 13:33
लेख आवडला. माझं आईची गावी सातार्याला असे फासेपारधी लहानपणी पहिल्यांदा पहिले आणि तेव्हापासून या जमातीबाद्द्दल भीतीयुक्त आकर्षण वाटत आले आहे सुंदर लेख -*-**-*-*-***-*-*-*****------ जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

हे संभाषण मी सहजरावांच्याच सुचनेनुसार येथे देत आहे. सहजरावांनी लिहिले: सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न. हे मत अर्थात गेले कित्येक वर्ष वर्तमानपत्रातुन व यासमस्येसंबधीत लोकांच्या मतांतुन आले आहे. मोडककाका, प्रकाशकाका, पुनेरीसाहेब जास्त प्रकाश पाडू शकतील. तोवर हा लेख ललीतलेखनाचा एक प्रकार. पुनेरीसाहेब कृपया वैयक्तिक घेउ नये. त्यावर मी त्यांना लिहिले: > आपले म्हणणे अगदी पटते. या दृष्टीने अनेक जण प्रयत्न करीतही आहेत आणि त्यांचे दॄष्य परिणामही आहेत. माझ्या लेखावरच्या प्रतिक्रियेमध्ये कुठेतरी सानप, खोपडे यासारख्या अधिकार्‍यांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे. सेवाभावी संस्थांच्या कामांचाही उल्लेख आहे. आणि ही सर्व कामे परिणामकारक ठरली आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. > > परंतु यातल्या बहुतेक ठिकाणी अश्या लोकांची उन्नती करण्याकरता कोणी व्यक्ती/ संस्था जे प्रयत्न करतात ते त्यातल्या काही घटकांना मुख्य समाजापासुन वेगळे काढुन. माझ्या मते याबाबत समाजाचे व्यापक प्रबोधन करण्याची गरज आहे. सानप, खोपडे यासारखे वरिष्ठ अधिकारी जेव्हा असे प्रयत्न करीत असतात तेव्हाच त्यांच्याच हाताखाली काम करणारे कनिष्ठ संपुर्ण जमातीला गुन्हेगार समजत रहातात. या आणि केवळ याच कारणाने त्यांचे प्रयत्न अल्पजीवी ठरले. यमगरवाडी मित्र मंडळासारख्या संस्था अश्या मुलांना दिवाळी काय असते ते दाखवण्यास शहरात नेतात पण तिथे या मुलांच्या पाहुणचाराला किती लोक पुढे येतात? काही मुले आश्रमशाळेत शिकतात पण तीच मुले सुट्टीत घरी जातात तेव्हा तिथे त्यांना समाजाकडुन त्यांच्याच वयाच्या, शाळेत शिकणार्‍या ईतर मुलांसारखी वागणुक मिळते काय? याचे उत्तर जोवर नाही असे येते तोवर या समाजघटकांची मुख्य समाजाशी नाळ जुळण्याची शक्यता रहात तर नाहीच उलट अश्या लोकांकडुन समाजाविरोधात अधिक उग्र प्रतिक्रिया येवु शकते असे मला वाटते. > त्यावर त्यांनी उत्तर दिले: हेच व अजुन तुम्ही कृपया मुख्य धाग्यात लिहा ना. माझी इच्छा आहे की हा लेख फक्त उसासे भरण्यापुरत अन रहाता एक उत्तम वैचारिक चर्चा बनावी, भले उत्तर आपणा शोधु शकणार नाही पण जनसामान्यात ह्यावर काहीतरी भरीव कार्य व्ह्यायची उर्मी जागावी. न जाणो एक कोणीतरी यावेळी तुम्ही खाली म्हणाला आहात तसे दिवाळी किंवा तत्सम वेळी ह्या मुलांच्या स्वागताला पुढे येईल. काय म्हणता. कृपया अजुन भरीव प्रतिसाद द्याच. अन हे त्यापलिकडचे काही मुद्दे: हे लिहिताना काही पारधी जमातीतले गुन्हेगार, त्यांनी गुन्हे करताना दाखवलेला क्रूरपणा हे नाकारणे किंवा त्याचे उदात्तीकरण करणे हा माझा हेतु नव्हे. वर कुठेतरी प्रतिक्रियेत मी काही पारधी जमातीच्या लोकांनी टाकलेल्या दरोड्याचा उल्लेख वाचला. ती ही वस्तुस्थिती आहे, किंबहुना मी त्यापेक्षा भयानक गुन्हे घडलेले पाहिले आहेत. त्यातल्या अनेक गुन्ह्यांमधे गुन्हेगार पारधी नव्हते तर उच्चवर्णिय, सधन होते. गुन्हेगारी प्रवृत्ती, विकृती या रक्तातुन येत नाहीत असे माझे ठाम मत आहे. त्या इतर अनेक ठिकाणी जन्मतात. काही लोकांमध्ये त्या आहेत म्हणुन ते लोक ज्या समाजघटकाचे सदस्य आहेत तो संपुर्ण समाजघटकच मुख्य समाजातुन वगळावा ही विचारसरणी मला चुकीची वाटते. हे म्हणजे आपले ठेवायचे झाकुन अन लोकांचे पहायचे वाकुन असे झाले असे मला वाटते. Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

हे संभाषण मी सहजरावांच्याच सुचनेनुसार येथे देत आहे. सहजरावांनी लिहिले: सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न. हे मत अर्थात गेले कित्येक वर्ष वर्तमानपत्रातुन व यासमस्येसंबधीत लोकांच्या मतांतुन आले आहे. मोडककाका, प्रकाशकाका, पुनेरीसाहेब जास्त प्रकाश पाडू शकतील. तोवर हा लेख ललीतलेखनाचा एक प्रकार. पुनेरीसाहेब कृपया वैयक्तिक घेउ नये. त्यावर मी त्यांना लिहिले: > आपले म्हणणे अगदी पटते. या दृष्टीने अनेक जण प्रयत्न करीतही आहेत आणि त्यांचे दॄष्य परिणामही आहेत. माझ्या लेखावरच्या प्रतिक्रियेमध्ये कुठेतरी सानप, खोपडे यासारख्या अधिकार्‍यांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे. सेवाभावी संस्थांच्या कामांचाही उल्लेख आहे. आणि ही सर्व कामे परिणामकारक ठरली आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. > > परंतु यातल्या बहुतेक ठिकाणी अश्या लोकांची उन्नती करण्याकरता कोणी व्यक्ती/ संस्था जे प्रयत्न करतात ते त्यातल्या काही घटकांना मुख्य समाजापासुन वेगळे काढुन. माझ्या मते याबाबत समाजाचे व्यापक प्रबोधन करण्याची गरज आहे. सानप, खोपडे यासारखे वरिष्ठ अधिकारी जेव्हा असे प्रयत्न करीत असतात तेव्हाच त्यांच्याच हाताखाली काम करणारे कनिष्ठ संपुर्ण जमातीला गुन्हेगार समजत रहातात. या आणि केवळ याच कारणाने त्यांचे प्रयत्न अल्पजीवी ठरले. यमगरवाडी मित्र मंडळासारख्या संस्था अश्या मुलांना दिवाळी काय असते ते दाखवण्यास शहरात नेतात पण तिथे या मुलांच्या पाहुणचाराला किती लोक पुढे येतात? काही मुले आश्रमशाळेत शिकतात पण तीच मुले सुट्टीत घरी जातात तेव्हा तिथे त्यांना समाजाकडुन त्यांच्याच वयाच्या, शाळेत शिकणार्‍या ईतर मुलांसारखी वागणुक मिळते काय? याचे उत्तर जोवर नाही असे येते तोवर या समाजघटकांची मुख्य समाजाशी नाळ जुळण्याची शक्यता रहात तर नाहीच उलट अश्या लोकांकडुन समाजाविरोधात अधिक उग्र प्रतिक्रिया येवु शकते असे मला वाटते. > त्यावर त्यांनी उत्तर दिले: हेच व अजुन तुम्ही कृपया मुख्य धाग्यात लिहा ना. माझी इच्छा आहे की हा लेख फक्त उसासे भरण्यापुरत अन रहाता एक उत्तम वैचारिक चर्चा बनावी, भले उत्तर आपणा शोधु शकणार नाही पण जनसामान्यात ह्यावर काहीतरी भरीव कार्य व्ह्यायची उर्मी जागावी. न जाणो एक कोणीतरी यावेळी तुम्ही खाली म्हणाला आहात तसे दिवाळी किंवा तत्सम वेळी ह्या मुलांच्या स्वागताला पुढे येईल. काय म्हणता. कृपया अजुन भरीव प्रतिसाद द्याच. अन हे त्यापलिकडचे काही मुद्दे: हे लिहिताना काही पारधी जमातीतले गुन्हेगार, त्यांनी गुन्हे करताना दाखवलेला क्रूरपणा हे नाकारणे किंवा त्याचे उदात्तीकरण करणे हा माझा हेतु नव्हे. वर कुठेतरी प्रतिक्रियेत मी काही पारधी जमातीच्या लोकांनी टाकलेल्या दरोड्याचा उल्लेख वाचला. ती ही वस्तुस्थिती आहे, किंबहुना मी त्यापेक्षा भयानक गुन्हे घडलेले पाहिले आहेत. त्यातल्या अनेक गुन्ह्यांमधे गुन्हेगार पारधी नव्हते तर उच्चवर्णिय, सधन होते. गुन्हेगारी प्रवृत्ती, विकृती या रक्तातुन येत नाहीत असे माझे ठाम मत आहे. त्या इतर अनेक ठिकाणी जन्मतात. काही लोकांमध्ये त्या आहेत म्हणुन ते लोक ज्या समाजघटकाचे सदस्य आहेत तो संपुर्ण समाजघटकच मुख्य समाजातुन वगळावा ही विचारसरणी मला चुकीची वाटते. हे म्हणजे आपले ठेवायचे झाकुन अन लोकांचे पहायचे वाकुन असे झाले असे मला वाटते. Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

धमाल मुलगा 16/07/2009 - 15:05
माझ्या गावातल्या एका कुटुंबाबद्दलचं एक निरिक्षण...अर्थात केस टू केस बेसीसवर हे बदलुही शकत असेल पण तरीही.... एक कुटुंब, तसा गोतावळा चांगलाच मोठा, हे पारधी! नक्की कोणते ते ठाऊक नाही. पैसा बक्कळ...आधीच्या पिढीनं सुपार्‍या घेऊन पैसा कमवून, दिसलेल्या जागा बळकावून प्रॉपर्टी केलेली, आता जुन्या वाहनविक्रीचा एक जोडधंदा..जिथं काही कायदेशीर तर काही पळवलेल्या गाड्या विक्रीला असतात. सगळं व्यवस्थित असुनही वागणूकीत मात्र काडीचा फरक नाही...झुंडीनं फिरणं, दादागिरी करणं, हाणामार्‍या वगैरे नित्याचं...बरं, राजकीय वरदहस्त आहेच! मुलंबाळं कॉलेज बिलेज करुन शिकलेली सवरलेली(!) पण वृत्तीत मात्र काहीच फरक नाही... असं का होत असावं? समाजानं ह्यांना अ‍ॅक्सेप्ट करुनही, पदरी चार पैसे गाठीशी असुनही हे प्रकार का व्हावेत ह्याचं उत्तर मला आजतागायत सापडलं नाही. ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

समाजानं ह्यांना अ‍ॅक्सेप्ट करुनही, पदरी चार पैसे गाठीशी असुनही हे प्रकार का व्हावेत ह्याचं उत्तर मला आजतागायत सापडलं नाही. तुम्ही म्हणता तसे होते हे मला मान्य. पण असे समाजाच्या अन्य घटकात होत नाही का? अन यांना अ‍ॅक्सेप्ट करुन आपण त्या समाजघटकावर उपकार करतो आहोत का? तुम्ही मांडलेलेच मुद्दे इतर जातीजमातींच्या काही लोकांबाबत लागु पडणार नाहीत का? मग इथे त्यांची जात हा मुद्दा कसा होतो? पुन्हा स्पष्ट करु इच्छितो, ना मला गुन्हेगारीचे उदात्तीकरण करायचेय ना कुणाचा अमुक जातीत जन्माला आला एव्ह्ढ्याच कारणाकरता कैवार घ्यायचाय. माझ्या मते असे करणे सायकोफंसी होईल. पण काही व्यक्तींच्या वर्तनावरुन एखाद्या संपुर्ण जमातीबाबत कोणतेही मत बनवणे हे सामाजिक न्यायाच्या तत्वाविरुद्ध, भारताच्या राज्यघटने विरुद्ध आहे तरी आपण अनेकदा असे करतो. तुम्ही तुमच्या गावातल्या पारध्यांचे उदाहरण दिले पण प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणारे अनेक पारधी मला माहिती आहे. चिंध्या हे एक उदाहरण मी माझ्या लेखात दिलेच पण दुसरे आपल्या सर्वाना नेहमी दिसणारे उदाहरण म्हणजे सिग्नलवर गजरे, लिंबु-मिरची-बिब्बे, पुस्तके, खेळणी इत्यादी सामान वि़कणारे लोक. त्यातले बहुतेक पारधी आहेत अन त्यापैकी किमान ८० टक्के लोकांनी आयुष्यात कधीच गुन्हा केलेला नसतो. जातीच्या ब्रँडींगमुळे अश्या लोकांवर मोठा अन्याय होतो असे मला वाटते. अवांतरः अभिनिवेष येवु द्यायचा नाही असे घोकत असुनपण माझ्यात तो यायला लागलेला दिसतोय! असो !! ___ Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by प्रसन्न केसकर

धमाल मुलगा 16/07/2009 - 17:07
जातीवरुन लेबलं लाऊन त्या दृष्टीनं पाहण्याचा चष्माही मुळीच नाही. केवळ एक निरिक्षण मांडलं. सगळे असेच असतात असं नक्कीच नाही! सहमत आहे मी आपल्याशी! मला असा प्रश्न पडला कारण, जसं आपण म्हणता की इतर जातीजमातींबाबत हे लागू होत नाही का, तर होतंच..पण संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब (जे साधारण २०-३० जणांचं असावं) असं वागतं ते कश्यामुळं? त्यांच्यामध्ये असलेल्या चालीरिती, प्रथा ह्यांच्यामुळे असावं की राजकीय आशिर्वाद हा सर्वसामान्य पाहण्यात आलेला मुळ मुद्दा असावा ह्याचा विचार करतो आहे. >>अन यांना अ‍ॅक्सेप्ट करुन आपण त्या समाजघटकावर उपकार करतो आहोत का? मुळीच नाही! तो त्यांचा हक्क आहेच...मान्यच आहे तो. त्या घरातलाच एकजण कॉलेजात मित्र झाला..आणि त्यानं जीवापाड मैत्री जपली. कुठेही कुठलाही अभिनिवेश न आणता ही मैत्री राहिली. असो, विषयांतर झालं माझ्याकडून. >>अभिनिवेष येवु द्यायचा नाही असे घोकत असुनपण माझ्यात तो यायला लागलेला दिसतोय! मुळीच नाही! चिंता नसावी. जेव्हा एखाद्या विषयात आपल्याला समोरच्यांपेक्षा अत्यंत हुकमी अशी भरपूर माहिती असते तेव्हा बर्‍याचदा त्या विषयात असा स्टान्स त्या माहितीमुळे येतोच की जो इतरांना अभिनिवेश वाटू शकतो..पण ते असतं ते अनुभव आणि ज्ञान :) पुन्हा एकदा, जसं तुम्ही चिंध्याला पाहिलंत, तसंच मी बुड्याला पाहिलं. पण तुम्हाला पोलीस ऑफिसर भेटली, मला मात्र आख्खं कुटुंब मळलेल्या वाटेनं जाणारं भेटलं...म्हणुन केवळ हा फरक :) ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

In reply to by श्रावण मोडक

का सुळावर चढवताय राव. एकदा क्रमशः लिहिले आता सध्या हिट अँड रन लिहु द्या की. कामे सांभाळुन क्रमशः लिहायला खूप जड जाते.

In reply to by श्रावण मोडक

का सुळावर चढवताय राव. एकदा क्रमशः लिहिले आता सध्या हिट अँड रन लिहु द्या की. कामे सांभाळुन क्रमशः लिहायला खूप जड जाते.

लिखाळ 15/07/2009 - 17:11
उत्तम! तुम्ही भरपूर लिहा. >>... अन संपुर्ण जमात सेटलमेंट नावाच्या तुरुंगांमधे बंदीवान झाली. याचा अर्थ कळाला नाही.. सेटलमेंट काय प्रकार आहे? -- लिखाळ.

ज्ञानेश... 15/07/2009 - 17:15
.. पांढरपेशा समाजाला कधीच कळत नाही, हे खरे. लेख आवडला. =D> (सुन्न करून गेला.) आपल्या दृष्टीआडची सृष्टी किती वेगळी असते, याचा प्रत्यय आला. "Great Power Comes With Great Responssibilities"

In reply to by ज्ञानेश...

पुनेरी, त्रास होतो हे वाचून! पण तुम्ही लिहा, आम्हालाही कळू देत आमच्याच देशात लोकं किती कष्टाने जगत आहेत ते आणि आम्ही सुखात लोळत आहोत ते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋषिकेश 16/07/2009 - 00:45
पुनेरी, त्रास होतो हे वाचून! पण तुम्ही लिहा, आम्हालाही कळू देत आमच्याच देशात लोकं किती कष्टाने जगत आहेत ते आणि आम्ही सुखात लोळत आहोत ते
अगदी मनापासून सहमत ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

खरेतर मी या विषयातला तज्ञ नाही पण काही तज्ञ लोकांनी दिलेल्या महितीनुसार सेटलमेंट हे इंग्रजांच्या काळात जे लोक समाजविघातक ठरु शकतील अश्या लोकांसाठी केलेल्या स्वतंत्र वसाहती होत्या. १८७१ मधे जो क्रिमीनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट इंग्रजांनी आणला त्यामध्ये त्यांनी नोटीफिकेशन काढुन अनेक (माझ्या माहितीनुसार २५२) जमातीना क्रिमिनल ट्राईब्ज म्हणले. त्यात पारधी, बेरड अशा जमाती होत्या. थोडक्यात या जमातींमधे जे लोक जन्म घेतात ते सर्व गुन्हेगार होतात व त्यांच्यापासुन समाजाला धोका उद्भवत असल्याने त्यांना मोकळे सोडता कामा नये. मग अश्या लोकांसाठी सेटलमेंट तयार झाली. म्हणजे या जन्मतः गुन्हेगारांना समाजापासुन तोडले, वेगळे केले की प्रश्न मिटला. या क्रिमिनल ट्राईब्जच्या लाखो लोकांसाठी वेगळ्या वस्त्या तयार केल्या अन त्यात त्यांना ठेवले, अगदी ज्यांनी कधीच गुन्हे केलेले नाहीत किंवा जे गुन्हे करण्याची शक्यता नाही अशी नवजात बालके, म्हातार्‍या-कोतार्‍यांना सुद्धा. भोवती तारा, भिंतींची कुंपणे घालुन अन कडेकोट पहार्‍यात, जेलसारखे. त्यासाठी सेटलमेंट ऑफिसर नेमले - जेलरसारखेच. आतले लोक बाहेर पडुच शकणार नाहीत अशी व्यवस्था केली. मग या जमातीच्या पिढ्या सेटलमेंट मधेच जन्माला आल्या, जगल्या अन मेल्या. त्यांनी कधी बाहेरचे जग पाहिलेच नाही. ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतरही तब्बल चार वर्षे तशीच राहीली. १९५२ मधे भारत सरकारने हा कायदा रिपील (रद्द केला) अन एखाद्या जमातीला गुन्हेगारी जमात म्हणुन संबोधण्यावर बंदी आणली. मुक्त केलेल्या अश्या जमातींना नेहरुंच्या काळात 'विमुक्त जमाती/ डी नोटीफाईड ट्राईब्ज' असे नाव मिळाले. सेटलमेंटच्या बाहेर मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले. या जमातींना क्रिमिनल ट्राईब म्हणणे बंद केले अन विमुक्त असे नवे नाव दिले

खरेतर मी या विषयातला तज्ञ नाही पण काही तज्ञ लोकांनी दिलेल्या महितीनुसार सेटलमेंट हे इंग्रजांच्या काळात जे लोक समाजविघातक ठरु शकतील अश्या लोकांसाठी केलेल्या स्वतंत्र वसाहती होत्या. १८७१ मधे जो क्रिमीनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट इंग्रजांनी आणला त्यामध्ये त्यांनी नोटीफिकेशन काढुन अनेक (माझ्या माहितीनुसार २५२) जमातीना क्रिमिनल ट्राईब्ज म्हणले. त्यात पारधी, बेरड अशा जमाती होत्या. थोडक्यात या जमातींमधे जे लोक जन्म घेतात ते सर्व गुन्हेगार होतात व त्यांच्यापासुन समाजाला धोका उद्भवत असल्याने त्यांना मोकळे सोडता कामा नये. मग अश्या लोकांसाठी सेटलमेंट तयार झाली. म्हणजे या जन्मतः गुन्हेगारांना समाजापासुन तोडले, वेगळे केले की प्रश्न मिटला. या क्रिमिनल ट्राईब्जच्या लाखो लोकांसाठी वेगळ्या वस्त्या तयार केल्या अन त्यात त्यांना ठेवले, अगदी ज्यांनी कधीच गुन्हे केलेले नाहीत किंवा जे गुन्हे करण्याची शक्यता नाही अशी नवजात बालके, म्हातार्‍या-कोतार्‍यांना सुद्धा. भोवती तारा, भिंतींची कुंपणे घालुन अन कडेकोट पहार्‍यात, जेलसारखे. त्यासाठी सेटलमेंट ऑफिसर नेमले - जेलरसारखेच. आतले लोक बाहेर पडुच शकणार नाहीत अशी व्यवस्था केली. मग या जमातीच्या पिढ्या सेटलमेंट मधेच जन्माला आल्या, जगल्या अन मेल्या. त्यांनी कधी बाहेरचे जग पाहिलेच नाही. ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतरही तब्बल चार वर्षे तशीच राहीली. १९५२ मधे भारत सरकारने हा कायदा रिपील (रद्द केला) अन एखाद्या जमातीला गुन्हेगारी जमात म्हणुन संबोधण्यावर बंदी आणली. मुक्त केलेल्या अश्या जमातींना नेहरुंच्या काळात 'विमुक्त जमाती/ डी नोटीफाईड ट्राईब्ज' असे नाव मिळाले. सेटलमेंटच्या बाहेर मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले.

In reply to by प्रसन्न केसकर

श्रावण मोडक 15/07/2009 - 18:01
बहुतांश आशय बरोबर आहे. एक गडबड पहा - या जमातींना "डीनोटिफाईड ट्राईब" असे नामकरण देण्यात आले, हे खरे. त्यातून काय व्यक्त होतं, तर या जमाती कुठे तरी नोटीफाईड होत्या. कुठं होत्या, तर ब्रिटिश काळात. काय नोटिफाईड, तर जन्मजात गुन्हेगारी जमाती. म्हणजे ज्या क्षणी डीनोटिफाईड शब्द येतो, तो येतानाच तो आधीचा कलंक घेऊन येतो. माझ्यासमोर उभा असलेला माणूस डीनोटिफाईड ट्राईबचा आहे हे मला कळताच, लक्षात येते की, याच्या वाडवडिलांवर असा शिक्का होता. याला म्हणतात व्यवस्था...

In reply to by श्रावण मोडक

शाहरुख 16/07/2009 - 03:15
जेंव्हा त्या जमातींवरचा "गुन्हेगार" हा शिक्का पुसला गेला तेंव्हा त्यांचा वेगळा उल्लेख होणे गरजेचे होते. "डीनोटिफाईड" म्हणजे वाडवडिल "नोटिफाईड" नव्हेत तर वाडवडिल देखील "डीनोटिफाईड".. जेंव्हा मी असे काही वाचतो किंवा बघतो तेंव्हामात्र मला आजही जातींवरून दिल्या जाणार्‍या सोयी-सुविधा (जसे विविध प्रकारचे आरक्षण) ही गरज वाटते. दुर्दैवाने ..... पुनेरी साहेब, आपल्या लेखांतून मला उत्तम माहिती मिळतीय !!

In reply to by प्रसन्न केसकर

लिखाळ 16/07/2009 - 15:21
सेटलमेंट प्रकाराची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. सगळा प्रकार विलक्षणच आहे. इंग्रजांच्या फोडा आणी राज्य करा नीतिला अनुसरूनच आहे. स्वातंत्र्यानंतर दिलेल्या विमुक्त या नावाला अशी गंभीर पार्श्वभूमी आहे तर. पन्नास वर्षाममध्ये साधारण तीन पिढ्या झाल्या असे समजले तरी परिस्थितीमध्ये फारसा सुधार नाही हे पाहून वाईट वाटले. खालचे प्रतिसाद आणि त्यावरील चर्चा फार चांगली. आपण असे विषय समोर आणता आहात ते चांगलेच आहे. -- लिखाळ.

माधवराव सानप या पोलिस अधिका-याने विमुक्त जाती जमातींसाठी काही काम चौकटी बाहेर जाउन केल होत. पण मग त्यांना कुठल्यातरी चौकशीत लटवकवल होते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नीलकांत 15/07/2009 - 18:25
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथे राष्ट्रसंत भैय्युमहाराजांच्या आश्रमाच्या वतीने खास पारध्यांच्या मुलांसाठी आश्रमशाळा काढण्यात आली आहे. सध्या सुमारे ३०० मुले तेथे शिक्षण घेत आहेत. ह्याशाळेला सर्वात पहिला विरोध झाला तो पारध्यांकडून ! शाळा उभी झाल्यावर शाळेचे काच वगैरे फोडून ही मंडळी फरार ! मात्र कार्यकर्त्यांनी आशा सोडली नाही. आज एक उत्तम शाळा तेथे आहे. मध्यंतरी तेथील शिक्षकांशी बोलण्याचा योग आला. त्यांनी सांगीतले की या लोकांची परिस्थीती एवढी वाईट आहे की दिवाळी सारख्या सणाला सुध्दा काही पालक आपल्या मुलांना घेऊन गेले नाही तर त्यांनी चौकशी केल्यावर समजले की, किमान शाळेत आहेत तर मुलांना दोन वेळ जेवायला तरी मिळतं, घरी आणलं तर ती सुध्दा सोय नाही. अशी अपरिस्थीती आहे. गेल्या वर्षी पारधीसमाजातील पहिला व्यक्ती IAS झाला आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातीलच आहेत. त्यांचं नाव श्री सज्जनसिंह चौहाण . - नीलकांत

धमाल मुलगा 15/07/2009 - 19:08
काय बोलु? आणि का बोलु? एकाच नाण्याच्या (गावाच्या/शहराच्या) ह्या दोन बाजू! एका बाजुला आम्ही राहतो ती स्वच्छ उजळ प्रकाशात आहे आणि दुसरी...... ह्म्म... ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

In reply to by धमाल मुलगा

धम्याशी सहमत पुनेरी शेट लिहित रहा आपल्या देशात लोक कसे जगतात ते आता आम्हास कळाले ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

आनंदयात्री 15/07/2009 - 20:40
अजुन एक जिवंत अनुभव. पुनेरी रावांच्या दर्जेदार लेखनाने मिपावर बहार आला आहे.

In reply to by आनंदयात्री

अवलिया 15/07/2009 - 23:22
असेच म्हणतो दर्जेदार लेखन. --अवलिया ============================= रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही ते काम करते. ;)

धनंजय 15/07/2009 - 21:05
लिखाण. असेच म्हणतो. (विमुक्त जातीतील एका तरुणाने आत्मकथनात्मक कादंबरी लिहिली होती. तिचा बराच बोलबाला ~१० वर्षांपूर्वी झाला होता. पण काहीच तपशील आठवत नाहीत.)

असं समाजाने आपल्यातल्याच एका घटकाला बाजूला टाकून असलं जिणं वागायला लावायचं हे किती भयानक आहे!!! कसलं जगणं हे... पुनेरि, तुमच्या शैलीमुळे अजून भिडतं हे सगळं. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहमत! हे असं काही वाचलं , अनुभवलं की जानीव होते ती आपण किती कोशात जगतो त्याची. हे वास्तव सुन्न करुन सोडतं. पुणेरी खुप वास्तव लिहीलं आहेत तुम्ही. असे अनुभव अजुन असतील तर प्लीज, ते शेअर कराच . सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

प्राजु 15/07/2009 - 23:49
लेखन प्रभावी आहे नक्कीच. या समजाबद्दल बरेच समज गैरसमज असतात आणि आहेत. ही लोकं म्हणे मांजर, कुत्री असले प्राणी खातात.. हा त्यातलाच एक. पण तुमच्यामुळे या समजाबद्दल बरेच काही समजते आहे. भरभरून लिहा इतकेच म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

inoba mhane 15/07/2009 - 23:58
Punyat bharpur thikani paradhi mahila ajoon hi phiratana distat. Ekhadya dukanat gholakyane jawoon gondhal karayacha,ani tewadhat haat saaf karayachya kahi ghatana mi swata pahilya ahet. Majhya eka mitrachya ghari paradhyancha daroda padala hota. Tyachi aai,vadil ani bhau tighana marun takala. Ha tewadha punyat hostel madhe asalyamule wachla.

पाषाणभेद 16/07/2009 - 04:48
अगदी बारकाईचे वर्णन. एका वेगळ्याच दुनीयेची ओळख करून दिली. एकूणच पारधी समाजाला पोलीस गृहीत धरतात हे फार वाईट आहे. आजकाल पांढरपेशा समाजातील काही जण पण असले धंदे करतात. आणखी लेख येवू द्या. अवांतर : आता गैरसमज नाही ना काही ? मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

सुनील 16/07/2009 - 06:40
पुनेरी यांचा अजून एक उत्तम माहितीपूर्ण लेख. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज 16/07/2009 - 07:36
लेख उत्तम आहे यात वाद नाही पण अर्थात फक्त पारधी कसे भरडले जातात व बळी पडतात इतकेच कळते. त्या समाजातील प्रचलीत कडक चालीरीती, समज पाहता ते काही वाटतात तितके पिडीत नाही आहेत. पारध्यांनी केलेले अत्याचार व वाईट धंदे पाहून/वाचून ही तर एकच बाजु होतीयं असे वाटते. शासनव्यवस्था भ्रष्ट हे काय फक्त पारध्यांच्याच बाबत होत नाही सर्वत्र होते. म्हणून इतके क्रुर दरोडे घालत कोणी हिंडत नाही किंवा अजिबात कायद्याला जुमानायचे नाही असे कुठलीच जात करत नाही. त्या समाजाच्या चालीरीतीच अजुन बदलल्या नाहीत. कृपया गेल्या काही दशकातील पारधी टोळ्या-गुन्हेगारीची टक्केवारी याबाबत माहीती द्याना. कायद्याने त्यांना हळुहळू का होईना न्याय दिला आहे त्यांना. पुनेरी माझी तुम्हाला विनंती आहे की पारध्यांच्या पुनर्वसन, उद्धारासाठी शासकीय तसेच सेवाभावी संस्थांतर्फे जे काम होत आहे त्याबद्दल देखील (इतक्याच पोटतिडकीने / तटस्थपणे लिहा ) तुमचा अभ्यास आहे म्हणुन ही विनंती.

In reply to by सहज

पंकज 16/07/2009 - 10:33
शासनव्यवस्था भ्रष्ट हे काय फक्त पारध्यांच्याच बाबत होत नाही सर्वत्र होते. म्हणून इतके क्रुर दरोडे घालत कोणी हिंडत नाही किंवा अजिबात कायद्याला जुमानायचे नाही असे कुठलीच जात करत नाही. त्या समाजाच्या चालीरीतीच अजुन बदलल्या नाहीत. "कायदे मोडणे, गुन्हे करणे अनेकदा आमच्या समाजात प्रतिष्ठेचे मानले जाते. मुलगा चोरी करतो तेव्हाच तो वयात आला असे समजतात अनेक जण. जर गुन्हा केला नाही तर त्याच्याशी सोयरीक होत नाही." हि मानसीकता बदलायला थोडा वेळ द्यावा लागेल. इतर समाजात गुन्हे करणे प्रतिष्ठेचे मानले जात नाही.

In reply to by पंकज

सहज 16/07/2009 - 10:44
>हि मानसीकता बदलायला थोडा वेळ द्यावा लागेल. हा वेळ देणे म्हणजे नक्की काय याबाबतच चर्चा अपेक्षीत आहे. अन्यथा हे एक ललितलेखन म्हणून सोडून द्यावे काय? निदान पुढच्या पिढीला तरी असे लेख वाचण्यात काही तरी चुकीचे आहे व यावर ठोस उपाय योजना झाली पाहीजे असे वाटले पाहीजे. घाटपांडे काका, मोडककाका, पुनेरी साहेब, बहुदा तुम्हीही पंकज पत्रकार्-पोलीस संबधीत लोक आहात तर तुम्ही तसेच अश्या बातम्या नियमीत वाचत आलेला वाचक यांनीही काहीतरी जास्त भाष्य करावे ह्या विषयावर.

In reply to by सहज

लेख चांगलाच विचार करायला लावणारा. सहजराव, शासनाकडून भटक्याजातीजमातीचे अनेक प्रश्न अजून सुटलेले नाहीत. या पारध्यांच्याच वेगवेगळ्या जातीमधील ब-याच पोटजाती अजून अनुसुचित जमातीमधे नाही. असे असले तरी पारधी लोक केवळ मागासलेले राहिले आहेत असे मला वाटत नाही. म्हणजे सामाजिक जाणीव त्यांना आहे, पण त्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण जे आहे, ते मात्र अजूनही त्यांचे गेलेले नाही. माझ्या तालूक्याच्या गावापासून काही अंतरावर अजूनही पारधी लोकांची वस्ती आहे. त्यातील काही शेतीही करतात. दहाएक वर्षापूर्वी रात्रीच्या प्रवास करतांना त्यांची भिती वाटायची. रस्ते अडवून पैसे लुटणे, मारणे असा त्यांचा उद्योग असायचा. आता मात्र अपराध कमी झाले असले तरी चोरी-चपाटीपासून ते दूर गेले आहेत. असे म्हणने जरा धाडसाचे होईल. सामाजिक संघट्नांची जवाबदारी आहे की, शासनाकडून मिळालेल्या सवलती त्यांना समजून सांगता आल्या पाहिजेत. त्यांच्यापर्यंत थेट पोहचवता आल्या पाहिजेत. त्यांच्या मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी वाडी-वस्तीवर जाऊन त्यांना सामाजिक विकासाच्या प्रवाहात जोडून घेतले पाहिजे असेही वाटते. तरच आपण म्हणता तसे काही बदल नजीकच्या काळात शक्य आहे..!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाऊसवेडी 16/07/2009 - 13:33
लेख आवडला. माझं आईची गावी सातार्याला असे फासेपारधी लहानपणी पहिल्यांदा पहिले आणि तेव्हापासून या जमातीबाद्द्दल भीतीयुक्त आकर्षण वाटत आले आहे सुंदर लेख -*-**-*-*-***-*-*-*****------ जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

हे संभाषण मी सहजरावांच्याच सुचनेनुसार येथे देत आहे. सहजरावांनी लिहिले: सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न. हे मत अर्थात गेले कित्येक वर्ष वर्तमानपत्रातुन व यासमस्येसंबधीत लोकांच्या मतांतुन आले आहे. मोडककाका, प्रकाशकाका, पुनेरीसाहेब जास्त प्रकाश पाडू शकतील. तोवर हा लेख ललीतलेखनाचा एक प्रकार. पुनेरीसाहेब कृपया वैयक्तिक घेउ नये. त्यावर मी त्यांना लिहिले: > आपले म्हणणे अगदी पटते. या दृष्टीने अनेक जण प्रयत्न करीतही आहेत आणि त्यांचे दॄष्य परिणामही आहेत. माझ्या लेखावरच्या प्रतिक्रियेमध्ये कुठेतरी सानप, खोपडे यासारख्या अधिकार्‍यांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे. सेवाभावी संस्थांच्या कामांचाही उल्लेख आहे. आणि ही सर्व कामे परिणामकारक ठरली आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. > > परंतु यातल्या बहुतेक ठिकाणी अश्या लोकांची उन्नती करण्याकरता कोणी व्यक्ती/ संस्था जे प्रयत्न करतात ते त्यातल्या काही घटकांना मुख्य समाजापासुन वेगळे काढुन. माझ्या मते याबाबत समाजाचे व्यापक प्रबोधन करण्याची गरज आहे. सानप, खोपडे यासारखे वरिष्ठ अधिकारी जेव्हा असे प्रयत्न करीत असतात तेव्हाच त्यांच्याच हाताखाली काम करणारे कनिष्ठ संपुर्ण जमातीला गुन्हेगार समजत रहातात. या आणि केवळ याच कारणाने त्यांचे प्रयत्न अल्पजीवी ठरले. यमगरवाडी मित्र मंडळासारख्या संस्था अश्या मुलांना दिवाळी काय असते ते दाखवण्यास शहरात नेतात पण तिथे या मुलांच्या पाहुणचाराला किती लोक पुढे येतात? काही मुले आश्रमशाळेत शिकतात पण तीच मुले सुट्टीत घरी जातात तेव्हा तिथे त्यांना समाजाकडुन त्यांच्याच वयाच्या, शाळेत शिकणार्‍या ईतर मुलांसारखी वागणुक मिळते काय? याचे उत्तर जोवर नाही असे येते तोवर या समाजघटकांची मुख्य समाजाशी नाळ जुळण्याची शक्यता रहात तर नाहीच उलट अश्या लोकांकडुन समाजाविरोधात अधिक उग्र प्रतिक्रिया येवु शकते असे मला वाटते. > त्यावर त्यांनी उत्तर दिले: हेच व अजुन तुम्ही कृपया मुख्य धाग्यात लिहा ना. माझी इच्छा आहे की हा लेख फक्त उसासे भरण्यापुरत अन रहाता एक उत्तम वैचारिक चर्चा बनावी, भले उत्तर आपणा शोधु शकणार नाही पण जनसामान्यात ह्यावर काहीतरी भरीव कार्य व्ह्यायची उर्मी जागावी. न जाणो एक कोणीतरी यावेळी तुम्ही खाली म्हणाला आहात तसे दिवाळी किंवा तत्सम वेळी ह्या मुलांच्या स्वागताला पुढे येईल. काय म्हणता. कृपया अजुन भरीव प्रतिसाद द्याच. अन हे त्यापलिकडचे काही मुद्दे: हे लिहिताना काही पारधी जमातीतले गुन्हेगार, त्यांनी गुन्हे करताना दाखवलेला क्रूरपणा हे नाकारणे किंवा त्याचे उदात्तीकरण करणे हा माझा हेतु नव्हे. वर कुठेतरी प्रतिक्रियेत मी काही पारधी जमातीच्या लोकांनी टाकलेल्या दरोड्याचा उल्लेख वाचला. ती ही वस्तुस्थिती आहे, किंबहुना मी त्यापेक्षा भयानक गुन्हे घडलेले पाहिले आहेत. त्यातल्या अनेक गुन्ह्यांमधे गुन्हेगार पारधी नव्हते तर उच्चवर्णिय, सधन होते. गुन्हेगारी प्रवृत्ती, विकृती या रक्तातुन येत नाहीत असे माझे ठाम मत आहे. त्या इतर अनेक ठिकाणी जन्मतात. काही लोकांमध्ये त्या आहेत म्हणुन ते लोक ज्या समाजघटकाचे सदस्य आहेत तो संपुर्ण समाजघटकच मुख्य समाजातुन वगळावा ही विचारसरणी मला चुकीची वाटते. हे म्हणजे आपले ठेवायचे झाकुन अन लोकांचे पहायचे वाकुन असे झाले असे मला वाटते. Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

हे संभाषण मी सहजरावांच्याच सुचनेनुसार येथे देत आहे. सहजरावांनी लिहिले: सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न. हे मत अर्थात गेले कित्येक वर्ष वर्तमानपत्रातुन व यासमस्येसंबधीत लोकांच्या मतांतुन आले आहे. मोडककाका, प्रकाशकाका, पुनेरीसाहेब जास्त प्रकाश पाडू शकतील. तोवर हा लेख ललीतलेखनाचा एक प्रकार. पुनेरीसाहेब कृपया वैयक्तिक घेउ नये. त्यावर मी त्यांना लिहिले: > आपले म्हणणे अगदी पटते. या दृष्टीने अनेक जण प्रयत्न करीतही आहेत आणि त्यांचे दॄष्य परिणामही आहेत. माझ्या लेखावरच्या प्रतिक्रियेमध्ये कुठेतरी सानप, खोपडे यासारख्या अधिकार्‍यांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे. सेवाभावी संस्थांच्या कामांचाही उल्लेख आहे. आणि ही सर्व कामे परिणामकारक ठरली आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. > > परंतु यातल्या बहुतेक ठिकाणी अश्या लोकांची उन्नती करण्याकरता कोणी व्यक्ती/ संस्था जे प्रयत्न करतात ते त्यातल्या काही घटकांना मुख्य समाजापासुन वेगळे काढुन. माझ्या मते याबाबत समाजाचे व्यापक प्रबोधन करण्याची गरज आहे. सानप, खोपडे यासारखे वरिष्ठ अधिकारी जेव्हा असे प्रयत्न करीत असतात तेव्हाच त्यांच्याच हाताखाली काम करणारे कनिष्ठ संपुर्ण जमातीला गुन्हेगार समजत रहातात. या आणि केवळ याच कारणाने त्यांचे प्रयत्न अल्पजीवी ठरले. यमगरवाडी मित्र मंडळासारख्या संस्था अश्या मुलांना दिवाळी काय असते ते दाखवण्यास शहरात नेतात पण तिथे या मुलांच्या पाहुणचाराला किती लोक पुढे येतात? काही मुले आश्रमशाळेत शिकतात पण तीच मुले सुट्टीत घरी जातात तेव्हा तिथे त्यांना समाजाकडुन त्यांच्याच वयाच्या, शाळेत शिकणार्‍या ईतर मुलांसारखी वागणुक मिळते काय? याचे उत्तर जोवर नाही असे येते तोवर या समाजघटकांची मुख्य समाजाशी नाळ जुळण्याची शक्यता रहात तर नाहीच उलट अश्या लोकांकडुन समाजाविरोधात अधिक उग्र प्रतिक्रिया येवु शकते असे मला वाटते. > त्यावर त्यांनी उत्तर दिले: हेच व अजुन तुम्ही कृपया मुख्य धाग्यात लिहा ना. माझी इच्छा आहे की हा लेख फक्त उसासे भरण्यापुरत अन रहाता एक उत्तम वैचारिक चर्चा बनावी, भले उत्तर आपणा शोधु शकणार नाही पण जनसामान्यात ह्यावर काहीतरी भरीव कार्य व्ह्यायची उर्मी जागावी. न जाणो एक कोणीतरी यावेळी तुम्ही खाली म्हणाला आहात तसे दिवाळी किंवा तत्सम वेळी ह्या मुलांच्या स्वागताला पुढे येईल. काय म्हणता. कृपया अजुन भरीव प्रतिसाद द्याच. अन हे त्यापलिकडचे काही मुद्दे: हे लिहिताना काही पारधी जमातीतले गुन्हेगार, त्यांनी गुन्हे करताना दाखवलेला क्रूरपणा हे नाकारणे किंवा त्याचे उदात्तीकरण करणे हा माझा हेतु नव्हे. वर कुठेतरी प्रतिक्रियेत मी काही पारधी जमातीच्या लोकांनी टाकलेल्या दरोड्याचा उल्लेख वाचला. ती ही वस्तुस्थिती आहे, किंबहुना मी त्यापेक्षा भयानक गुन्हे घडलेले पाहिले आहेत. त्यातल्या अनेक गुन्ह्यांमधे गुन्हेगार पारधी नव्हते तर उच्चवर्णिय, सधन होते. गुन्हेगारी प्रवृत्ती, विकृती या रक्तातुन येत नाहीत असे माझे ठाम मत आहे. त्या इतर अनेक ठिकाणी जन्मतात. काही लोकांमध्ये त्या आहेत म्हणुन ते लोक ज्या समाजघटकाचे सदस्य आहेत तो संपुर्ण समाजघटकच मुख्य समाजातुन वगळावा ही विचारसरणी मला चुकीची वाटते. हे म्हणजे आपले ठेवायचे झाकुन अन लोकांचे पहायचे वाकुन असे झाले असे मला वाटते. Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

धमाल मुलगा 16/07/2009 - 15:05
माझ्या गावातल्या एका कुटुंबाबद्दलचं एक निरिक्षण...अर्थात केस टू केस बेसीसवर हे बदलुही शकत असेल पण तरीही.... एक कुटुंब, तसा गोतावळा चांगलाच मोठा, हे पारधी! नक्की कोणते ते ठाऊक नाही. पैसा बक्कळ...आधीच्या पिढीनं सुपार्‍या घेऊन पैसा कमवून, दिसलेल्या जागा बळकावून प्रॉपर्टी केलेली, आता जुन्या वाहनविक्रीचा एक जोडधंदा..जिथं काही कायदेशीर तर काही पळवलेल्या गाड्या विक्रीला असतात. सगळं व्यवस्थित असुनही वागणूकीत मात्र काडीचा फरक नाही...झुंडीनं फिरणं, दादागिरी करणं, हाणामार्‍या वगैरे नित्याचं...बरं, राजकीय वरदहस्त आहेच! मुलंबाळं कॉलेज बिलेज करुन शिकलेली सवरलेली(!) पण वृत्तीत मात्र काहीच फरक नाही... असं का होत असावं? समाजानं ह्यांना अ‍ॅक्सेप्ट करुनही, पदरी चार पैसे गाठीशी असुनही हे प्रकार का व्हावेत ह्याचं उत्तर मला आजतागायत सापडलं नाही. ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

समाजानं ह्यांना अ‍ॅक्सेप्ट करुनही, पदरी चार पैसे गाठीशी असुनही हे प्रकार का व्हावेत ह्याचं उत्तर मला आजतागायत सापडलं नाही. तुम्ही म्हणता तसे होते हे मला मान्य. पण असे समाजाच्या अन्य घटकात होत नाही का? अन यांना अ‍ॅक्सेप्ट करुन आपण त्या समाजघटकावर उपकार करतो आहोत का? तुम्ही मांडलेलेच मुद्दे इतर जातीजमातींच्या काही लोकांबाबत लागु पडणार नाहीत का? मग इथे त्यांची जात हा मुद्दा कसा होतो? पुन्हा स्पष्ट करु इच्छितो, ना मला गुन्हेगारीचे उदात्तीकरण करायचेय ना कुणाचा अमुक जातीत जन्माला आला एव्ह्ढ्याच कारणाकरता कैवार घ्यायचाय. माझ्या मते असे करणे सायकोफंसी होईल. पण काही व्यक्तींच्या वर्तनावरुन एखाद्या संपुर्ण जमातीबाबत कोणतेही मत बनवणे हे सामाजिक न्यायाच्या तत्वाविरुद्ध, भारताच्या राज्यघटने विरुद्ध आहे तरी आपण अनेकदा असे करतो. तुम्ही तुमच्या गावातल्या पारध्यांचे उदाहरण दिले पण प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणारे अनेक पारधी मला माहिती आहे. चिंध्या हे एक उदाहरण मी माझ्या लेखात दिलेच पण दुसरे आपल्या सर्वाना नेहमी दिसणारे उदाहरण म्हणजे सिग्नलवर गजरे, लिंबु-मिरची-बिब्बे, पुस्तके, खेळणी इत्यादी सामान वि़कणारे लोक. त्यातले बहुतेक पारधी आहेत अन त्यापैकी किमान ८० टक्के लोकांनी आयुष्यात कधीच गुन्हा केलेला नसतो. जातीच्या ब्रँडींगमुळे अश्या लोकांवर मोठा अन्याय होतो असे मला वाटते. अवांतरः अभिनिवेष येवु द्यायचा नाही असे घोकत असुनपण माझ्यात तो यायला लागलेला दिसतोय! असो !! ___ Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by प्रसन्न केसकर

धमाल मुलगा 16/07/2009 - 17:07
जातीवरुन लेबलं लाऊन त्या दृष्टीनं पाहण्याचा चष्माही मुळीच नाही. केवळ एक निरिक्षण मांडलं. सगळे असेच असतात असं नक्कीच नाही! सहमत आहे मी आपल्याशी! मला असा प्रश्न पडला कारण, जसं आपण म्हणता की इतर जातीजमातींबाबत हे लागू होत नाही का, तर होतंच..पण संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब (जे साधारण २०-३० जणांचं असावं) असं वागतं ते कश्यामुळं? त्यांच्यामध्ये असलेल्या चालीरिती, प्रथा ह्यांच्यामुळे असावं की राजकीय आशिर्वाद हा सर्वसामान्य पाहण्यात आलेला मुळ मुद्दा असावा ह्याचा विचार करतो आहे. >>अन यांना अ‍ॅक्सेप्ट करुन आपण त्या समाजघटकावर उपकार करतो आहोत का? मुळीच नाही! तो त्यांचा हक्क आहेच...मान्यच आहे तो. त्या घरातलाच एकजण कॉलेजात मित्र झाला..आणि त्यानं जीवापाड मैत्री जपली. कुठेही कुठलाही अभिनिवेश न आणता ही मैत्री राहिली. असो, विषयांतर झालं माझ्याकडून. >>अभिनिवेष येवु द्यायचा नाही असे घोकत असुनपण माझ्यात तो यायला लागलेला दिसतोय! मुळीच नाही! चिंता नसावी. जेव्हा एखाद्या विषयात आपल्याला समोरच्यांपेक्षा अत्यंत हुकमी अशी भरपूर माहिती असते तेव्हा बर्‍याचदा त्या विषयात असा स्टान्स त्या माहितीमुळे येतोच की जो इतरांना अभिनिवेश वाटू शकतो..पण ते असतं ते अनुभव आणि ज्ञान :) पुन्हा एकदा, जसं तुम्ही चिंध्याला पाहिलंत, तसंच मी बुड्याला पाहिलं. पण तुम्हाला पोलीस ऑफिसर भेटली, मला मात्र आख्खं कुटुंब मळलेल्या वाटेनं जाणारं भेटलं...म्हणुन केवळ हा फरक :) ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
लेखनप्रकार
* हे सर्व अनुभव मी स्वतः सोळा वर्षांपुर्वी घेतलेले आहेत. परंतु ते कुठेच शब्दबद्ध केलेले नव्हते. केवळ आठवणीच्या आधारे लिहिताना काही गोष्टींचा थोडाफार विपर्यास होऊ शकतो यासाठी हे लिखाण कथा या सदराखाली केले आहे. १९९३ च्या जुनचा तो बहुधा दुसरा आठवडा असेल. एके दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रेसनोट मधे एका बारामतीला दोन दिवसाआधी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची माहीती होती. चोरी हा तसा पुण्यासारख्या शहरात नेहमी घडणारा गुन्हा.

कॉन्स्टेबलची रामकहाणी

प्रसन्न केसकर ·

वा पुनेरी भाउ आमाला हेडक्वारटरमदी पोचवल ब्वॉ.अचुक वर्णन
मधुन मधुन वायरलेस खरखरत होता.
ह बाकी खास! (स्वेच्छा?निवृत्त सहा.पो.उपनिरिक्षक बि.सं अभियांत्रिकि) बिनतारीजगत मधे सफर केलेला प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक 07/07/2009 - 19:14
आटोपशीरतेचा सोस सोडा राव थोडा. येऊ द्या सविस्तर. इथे तुम्ही फक्त प्रोफाईल रंगवलंय. छानच रंगवलंय, पण अजून बरंच काही बाकी आहे. ते लिहाच लिहा.

धमाल मुलगा 07/07/2009 - 19:15
:( पोलीसांची ही बाजूही तितकीच खरी जितका त्यांचा माज, मग्रुरी! किंबहुना, ह्याच परिस्थितीतून ती वागणूक घडते असं म्हणलं तर फारसं खोटं ठरु नये. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

यावर मटा मध्ये समीर कर्वे या पत्रकाराचा एक लेख पुर्वी कधीतरी वाचला होता. वर्दीचा माज आणि मिंधेपणाची सक्ती प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by धमाल मुलगा

अनिल हटेला 07/07/2009 - 21:24
सहमत !! अवांतरःपोलीसांचे वाइट अनुभव अजुन ही न विसरलेला...:-( बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

Dhananjay Borgaonkar 07/07/2009 - 22:30
पुणेरी भाऊ ..कथानक उत्तम जमल आहे. राव पण तुम्ही डायरेक्ट रीटायर्ड केलात त्याला. अजुन लिवा की... कथा वाचुन मुंबई मेरी जान मधला परेश रावल आठवला... ऊत्तम्..येउदेत अजुन...

In reply to by Dhananjay Borgaonkar

धनंजयरावाशी सहमत येउ द्या अजुन मधला काळ पण जस पम्याची डायरी आली तशी पोलिसाची डायरी येउ द्या पुनेरी शेट ;) ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

पाषाणभेद 08/07/2009 - 03:46
मस्त कथा. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

गोष्ट आवडली , आवडली म्हणण्यापेक्षा भिडली थेट..गोष्टीतून एक विदारक सत्य डोकावते. स्वाती

मदनबाण 12/07/2009 - 18:52
पुनेरीभाऊ एकदम परफेक्ट वर्णन आणि दर्जेदार लेखन. :) तुमची टंकनकला अशीच चालु राहु दे. मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka

वा पुनेरी भाउ आमाला हेडक्वारटरमदी पोचवल ब्वॉ.अचुक वर्णन
मधुन मधुन वायरलेस खरखरत होता.
ह बाकी खास! (स्वेच्छा?निवृत्त सहा.पो.उपनिरिक्षक बि.सं अभियांत्रिकि) बिनतारीजगत मधे सफर केलेला प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक 07/07/2009 - 19:14
आटोपशीरतेचा सोस सोडा राव थोडा. येऊ द्या सविस्तर. इथे तुम्ही फक्त प्रोफाईल रंगवलंय. छानच रंगवलंय, पण अजून बरंच काही बाकी आहे. ते लिहाच लिहा.

धमाल मुलगा 07/07/2009 - 19:15
:( पोलीसांची ही बाजूही तितकीच खरी जितका त्यांचा माज, मग्रुरी! किंबहुना, ह्याच परिस्थितीतून ती वागणूक घडते असं म्हणलं तर फारसं खोटं ठरु नये. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

यावर मटा मध्ये समीर कर्वे या पत्रकाराचा एक लेख पुर्वी कधीतरी वाचला होता. वर्दीचा माज आणि मिंधेपणाची सक्ती प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by धमाल मुलगा

अनिल हटेला 07/07/2009 - 21:24
सहमत !! अवांतरःपोलीसांचे वाइट अनुभव अजुन ही न विसरलेला...:-( बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

Dhananjay Borgaonkar 07/07/2009 - 22:30
पुणेरी भाऊ ..कथानक उत्तम जमल आहे. राव पण तुम्ही डायरेक्ट रीटायर्ड केलात त्याला. अजुन लिवा की... कथा वाचुन मुंबई मेरी जान मधला परेश रावल आठवला... ऊत्तम्..येउदेत अजुन...

In reply to by Dhananjay Borgaonkar

धनंजयरावाशी सहमत येउ द्या अजुन मधला काळ पण जस पम्याची डायरी आली तशी पोलिसाची डायरी येउ द्या पुनेरी शेट ;) ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

पाषाणभेद 08/07/2009 - 03:46
मस्त कथा. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

गोष्ट आवडली , आवडली म्हणण्यापेक्षा भिडली थेट..गोष्टीतून एक विदारक सत्य डोकावते. स्वाती

मदनबाण 12/07/2009 - 18:52
पुनेरीभाऊ एकदम परफेक्ट वर्णन आणि दर्जेदार लेखन. :) तुमची टंकनकला अशीच चालु राहु दे. मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
लेखनप्रकार
(ही कुणाचीच कैफियत नाही. हा आहे फक्त एक प्रयत्न, अनेक वर्षे जे पाहिले आणि त्यातुन जे जाणवले, ते शब्दात मांडण्याचा. वाचा, वाटले तर विचार करा, वाटलेच तर नजरेआड करा. माझे असे काहीच म्हणणे नाही. अन्यत्र पुर्वप्रकाशित झालेल्या माझ्याच लेखावर आधारित असे हे लिखाण आहे.) त्याचे नाव बहुधा राम असावे, किंवा रहमत, किंवा रफाएल! रामशरण असेल नाहीतर रणबीरसिंग. असो! आपल्याला काय त्याचे. तसे त्याच्या घरचे लोक आणि काही जिवलग सोडले तर कुणालाच त्याच्या नावाशी काहीच घेणेदेणे नाही.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराच्या डायरीच्या निमित्ताने

प्रसन्न केसकर ·

श्रावण मोडक 03/07/2009 - 16:47
प्रत्येक अळी सुरवंट नसते, प्रत्येक सुरवंटाचे फुलपाखरु होत नाही तर त्यातली काही अकालीच नष्ट होतात अन प्रत्येक फुलपाखरु सुंदर दिसावे असे कितीही वाटले तरी तसे होत नाही हा तर जगाचा न्याय आहे. मग पत्रकारीता त्याला कसा अपवाद ठरेल? पूर्ण सहमत. सुंदर वाक्य. एका वाक्यात या निवेदनाचं सार येऊन जातंय. अरे या मीडीयाला कुणीतरी समजवा रे असा फक्त ओरडा ... हा का होतो आहे याचा आपणही विचार केला पाहिजे, प्रसन्न. मुळात असं आहे की. तुम्ही किंवा मी प्रिंटमधले आहोत. हा ओरडा होण्यामागचं एक कारण आहे तो आत्ता फोफावलेल्या वाहिन्या. एक उदाहरण - एका प्रतिष्ठीत इंग्रजी वाहिनीचे मुख्य संपादक. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांच्यात आणि त्यांच्या वडिलांमधील फरक त्यांच्याच मराठी वाहिनीवर सांगत होते, "अशोक चव्हाण एम.बी.ए. आहेत म्हणजे ते शंकररावांपेक्षा उच्च शिक्षीत आहेत." हसावे की रडावे? हे संपादक अनेकांचे आदर्श आहेत. त्यांच्या या अशा चुकांची यादी देऊ शकतो, त्यांनी केलेल्या पत्रकारितेविषयी आदर ठेवूनही. कारण त्यांचे सोर्सेस आदर्शच आहेत. पण म्हणून, त्यांच्या या चुका माफ कशा करता येतील? कोणी म्हणेल ही तपशिलाची चूक आहे. पण तुला पटेल अशी तपशिलाची चूक पुढे काय घडवू शकते ते... अशी मंडळी जेव्हा पत्रकारितेच्या स्वतंत्र्याचा अधिकार घेत काही गोष्टी करतात तेव्हा हा ओरडा होतो. २६/११ च्या संदर्भात हे प्रश्न उभे ठाकले आहेत. अरूषी प्रकरणात उभे ठाकले आहेत. नटवरिसंह यांच्या सुनेच्या आत्महत्येसंदर्भात उभे ठाकले आहेत. इतकेच कशाला, तहलकासंदर्भातही आहेत. बारकाईने लक्ष दिले तर तेही समजून येतील. 'चमत्कारां'च्या हेच रिपोर्टिंग असे करणाऱ्या वाहिन्या असतात तेव्हाही हे प्रश्न येतात. हा सुमारपणा मारक आहेच. असा ओरडा पूर्वी प्रिंटविषयीही व्हायचा. इंडियन पोस्ट आठवतो, यशवंतरावांविषयी झालेलं कव्हरेज? कुणी केलं होतं ते सांगायचं? नकोच. पण त्याचे प्रमाण कमी असायचे. कारण वीण कमी. मला आठवते, केवळ ब्लॅकमेलींगसाठी निघणाऱ्या पत्रांच्या अनुषंगाने असे व्हायचेच. त्या ओरड्यात थोडासा अर्थ आहेच. तो आपणही समजून घेतला तर... तर आपल्यात सुधारणा होईलच, आणि ओरडा करण्यासही वाव राहणार नाही. समजून घेतो का? २६/११ नंतर काहींनी घेतलेले पवित्रे पाहिले तर त्याचे उत्तर नकारार्थी येते. हे काही म्हणजे कुणी कनिष्ठ नाहीत. सगळे असे आहेत की ज्यांनी नेतृत्त्व द्यायचे आहे... तुमची भावना पूर्ण मान्य. पण सारेच तुमच्यासारखे नाहीत. म्हणूनच अळी - सुरवंट - फुलपाखरू न्याय इथे पक्का लागू होतो.

In reply to by श्रावण मोडक

तुमच्या सर्व विधानांशी पुर्णपणे सहमत आहे. मला एकच म्हणायचेय, या प्रकारच्या गोष्टी का चालतात तर त्या कुणाला तरी हव्या असतात म्हणुन. मुळात मी प्रिंट किंवा ऑडिओ-व्हिज्युअल, कुठल्याच मीडीयाची कैफियत मांडत नाहीये. मला या आरोपांना विरोध करायचाच नाही. माझे म्हणणे एकच आहे, की ही परिस्थिती बदलण्यासाठी जसे जेवढे जमेल तेवढे सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मीडीया करतोय ते वाचक/ दर्शकांना पटत नसेल, आवडत नसेल तर त्यांनीच हे करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही. ----- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by प्रसन्न केसकर

श्रावण मोडक 03/07/2009 - 17:11
ही परिस्थिती बदलण्यासाठी जसे जेवढे जमेल तेवढे सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मीडीया करतोय ते वाचक/ दर्शकांना पटत नसेल, आवडत नसेल तर त्यांनीच हे करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही. सहमत. शंभर टक्के सहमत. हा ओरडा त्याचाच एक भाग आहे. आविष्कार चुकत असेल, आतला आशय बरोबर आहे. वाचक-दर्शक चांगल्या अर्थाने ग्राहकाच्या भूमिकेत आला ना की मग या गोष्टी सुरळीतपणे पुढे सरकण्याचा वाव निर्माण होईल. मी नेहमी म्हणतो, वृत्तपत्र किंवा वाहिन्यांवरील बुलेटीन हे एक प्रॉडक्ट आहे हे आधी स्वीकारूया. पण एकदा ते स्वीकारले तर प्रश्न येतो. हे प्रॉडक्ट काय आहे - 'टूथपेस्ट' की 'शेविंग क्रीम'. 'ट्यूब' सारखीच दिसते, आत काय आहे? 'पेस्ट' म्हणून 'शेविंग क्रीम' तर विकले जात नाही ना? किंवा 'शेविंग क्रीम' म्हणून 'टूथपेस्ट' तर विकले जात नाही ना? हा निकाल एकदा वाचक-ग्राहकाने घेतला की कलींग सुरू होईल. जे फसवे प्रॉडक्ट देतात ते 'खपतील'. न फसवणारे खपतीलच.

In reply to by श्रावण मोडक

असेच म्हणतो. पुन्हा एकदा स्पष्टीकरणः ओरड्याला माझा अजिबात विरोध नाही, उलट पुर्ण पाठिंबा आहे. एकच अपेक्षा ती म्हणजे फक्त ओरड्याने काहीच होणार नाही, अजुन जोमदार कृती हवी आहे. ग्राहकराजा जागा हो! ---- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by श्रावण मोडक

हा ओरडा त्याचाच एक भाग आहे. आविष्कार चुकत असेल, आतला आशय बरोबर आहे.
हेच म्हणतो. सहमतीतील विखुरलेपण यातुनच येते प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील 03/07/2009 - 17:00
तुम्ही प्रत्रकार असाल ह्याचा अंदाज आला होताच. लेख आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग 04/07/2009 - 01:16
मला वाटते मी कोणत्याच भागाला आधी प्रतिसाद दिला नाहीये. पण मी तुमच्या सर्व भागांचे वाचन केले. भाग ओघवते आणि ऑथेंटिक वाटतात. तुमचे ह्या भागातले विवेचनही अतिशय पटणारे आहे. अभिनंदन!! (संपादक)चतुरंग

सुनील 04/07/2009 - 05:54
सध्या अकरावीच्या प्रवेशाबद्दलचा वाद मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. बहुधा सोमवारी त्याचा निकाल लागेल. जेव्हा तो लागेल तेव्हा त्याच्या बर्‍या-वाईट परिणामांबद्दल स्वतंत्रपणे चर्चा करता येईलच पण मला इथे जो मुद्दा मांडायचा आहे तो टाईम्स ऑफ इंडिया ह्या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या भूमिकेबद्दल. एक वृत्तपत्र म्हणून एखादी भूमिका घेणे (ICSE विध्यार्थ्यांच्या बाजूने) एकवेळ समजू शकते परंतु त्या वृत्तपत्राने ह्या संपूर्ण प्रकरणाला जो एक मराठी-अमराठी रंग देण्याचा प्रयत्न केला, तो प्रकार मला अश्लाघ्य वाटतो. गरजूंनी गेल्या ३ आठवड्यातील अंक चाळून पहावेत, मी काय म्हणतो ते कळेल. एक विचार मनात येतो, अशी एकांगी भूमिका मांडण्याची सक्ती संबंघित पत्रकारांवर व्यवस्थापनाकडून होत असेल का? व्यवस्थापनाचे न ऐकता सत्य मांडणार्‍या पत्रकारांची फरफट होत असेल का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज 04/07/2009 - 06:59
लेखमाला तर छान होतीच पण हा संवाद जो साधला आहे तो आधीकच आवडला. धन्यवाद. एकच अपेक्षा ती म्हणजे फक्त ओरड्याने काहीच होणार नाही, अजुन जोमदार कृती हवी आहे. ग्राहकराजा जागा हो! ह्याबद्दल देखील तुम्ही, मोडककाका अजुन सांगावे. वर्तमानपत्र, वाहीनी हे सगळेच जाहीरातींवर चालते. (ग्राहकराजा महत्वाचा आहे पण तितकाही नाही.)जाहीरती देणारा वर्ग आपल्याला आपल्याकामाशी मतलब म्हणुन मोकळा होतो. थोडक्यात ही माध्यमं मालकांच्या मर्जीवरच चालतात. हा धंदा आहे. माध्यमचालकांचे आर्थीक व राजकीय हितसंबध गुंतलेले आहेत. नक्की सामान्यवाचकाने काय करावे. परत दबावगट? परत अजुन एक सत्ताकेंद्र बनवायचे? मेधा पाटकर, अण्णा हजारे अश्या लोकांना जर सरकार दबत नाही तर आरडाओरडाशिवाय काय करायचे ते पण जरा सांगा. जे लोक सनदशीर मार्गाने अन्यायनिवारणासाठी लढा देत आहेत त्यांना सहानुभूती, आर्थीक मदत शिवाय अजुन काय आहे तरी काय आमच्या हातात? सगळ्यांनी केबल टिव्ही, माध्यमांवर बहिष्कार टाकणे शक्य आहे का?

Nile 04/07/2009 - 07:50
पत्रकाराचे निवेदन आवडले. माझे तरी, biased (कोणी या बाजुने तर कोणी त्या), T.R.P. लोलुप (अनेक वाहीन्यांनी अत्यंत अशास्त्रीय, खोट्या बातम्या फक्त सनसनाटी स्वरुप देउन दाखवलेल्या मी स्वत: पाहीलेल्या आहेत) मीडीया बाबतीत अजीबात चांगले मत नाही. अर्थात ही परीस्थीती फक्त भारतात आहे असेही नाही. त्यातल्या त्यात जी निरपेक्ष, to the business प्रसारमाध्यमं आहेत ती मी follow करतोच. असो, ओरडा फारच कमी लोक करतात असं मला वाटत, बर्‍याच लोकांना प्रसारमाध्यमांचा झालेला "reality-show" प्रकार आवडतो आणि त्यामुळे ती माध्यमं बाजारात विकली पण जातच आहेत. असो चालायचंच!

मोहन 04/07/2009 - 09:36
प्रसन्नकुमारजी , फारच छान लेखमाला. त्याहीपेक्षा तुमचे निवेदन आवडले. मी माझ्याकडून २४ तास बातम्या वाहिन्या पाहणे बंद केले आहे. म.टा. सकाळ , टाईम्स, बंद करून. लोकसत्ता , डि.एन.ए लावला.( दगडापेक्षा विट मऊ!) "तुम्हाला ग्राहकराजा जागा हो" म्हणजे नक्की काय कर हे मार्गदर्शन केले तर उपयुक्त होईल. मोहन

पुनेरी (शुद्ध शब्द) पुणेरी, आपले निवेदन वाचले, आपल्या पत्रकारांविषयीच्या भावना समजल्या, तरीही पत्रकारांविषयी काही त्रोटक माहिती / अपेक्षा वरील निवेदनात वाटतात. पहिली गोष्ट पत्रकारांना सामाजिक भान किती असते, एखादी बातमी वाचतांना ही बातमी खरी असेल का ? अशी शहनिशा वाचकांना करावी लागते. अन्य दैनिकातल्या बातमीशी तुलना करुन मग त्या बातमीचा अंदाज यायला लागतो. पत्रकारांबद्दलची आपण म्हणता तशी विश्वासार्हता केव्हाच संपली आहे असे वाटते. बातमी कोणत्या दैनिकात आहे, दैनिकं कोणत्या विचाराचे आहे, राग येऊ देऊ नका, पण काही पत्रकारांना तर'एखाद्या बातमीचा' पाठपुरावा केल्यानंतर एखाद्या पार्टीकडून किती मलिदा मिळेल असा हव्यास आजच्या काही पत्रकारांना असतो. लोकप्रिय दैनिकात काही पत्रकार माझेही मित्र आहेत. एखाद्या घटनेची बातमी कशी सोयीने लावली जाते, हे मी जवळून पाहिले आहे. बरं नंबर एकचा बाताड्या कोण असेल तर पत्रकार, असे माझे स्वत:चे मत आहे. सर्व विषयातील स्वतःला तज्ञ समजण्याची धडपड पाहिली की,मला त्यांची कीव येते. अर्थात हे काही सर्वांच्या बाबतीत नाही, त्याला काही अपवाद असतीलही. >>मी स्वतःला नीतीमान पत्रकार समजतो. माझा वाचक हा माझा देव अन मी रोज करतो ते काम ही त्या देवाची पूजा बांधण्याचे माझे उपचार आहेत. वाचायला चांगले वाटते. पण यातले काहीच खरे नाही, नसावे असे पत्रकारांकडे पाहून वाटते. दैनिकं व्यायवसायिक झाल्यामुळे 'अर्थ' याच उद्देशाभोवती पत्रकारिता फिरतांना दिसते. 'कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही, तर माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होते. असे म्हणतात ते उगाच नाही, असो...थांबतो. वरील प्रतिसाद पुणेरी किंवा मिसळपावरील कोणा पत्रकारांना उद्देशून लिहिले आहे, असे कृपया समजू नका. एकूण पत्रकारितेकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा आहे, याकडे मला अंगुलीनिर्देश करायचा होता. अवांतर : आपल्या डायरीतल्या एक दोन भागावर फक्त क्लीक केले होते, वाचून प्रतिक्रिया लिहीन ! -दिलीप बिरुटे

श्रावण मोडक 03/07/2009 - 16:47
प्रत्येक अळी सुरवंट नसते, प्रत्येक सुरवंटाचे फुलपाखरु होत नाही तर त्यातली काही अकालीच नष्ट होतात अन प्रत्येक फुलपाखरु सुंदर दिसावे असे कितीही वाटले तरी तसे होत नाही हा तर जगाचा न्याय आहे. मग पत्रकारीता त्याला कसा अपवाद ठरेल? पूर्ण सहमत. सुंदर वाक्य. एका वाक्यात या निवेदनाचं सार येऊन जातंय. अरे या मीडीयाला कुणीतरी समजवा रे असा फक्त ओरडा ... हा का होतो आहे याचा आपणही विचार केला पाहिजे, प्रसन्न. मुळात असं आहे की. तुम्ही किंवा मी प्रिंटमधले आहोत. हा ओरडा होण्यामागचं एक कारण आहे तो आत्ता फोफावलेल्या वाहिन्या. एक उदाहरण - एका प्रतिष्ठीत इंग्रजी वाहिनीचे मुख्य संपादक. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांच्यात आणि त्यांच्या वडिलांमधील फरक त्यांच्याच मराठी वाहिनीवर सांगत होते, "अशोक चव्हाण एम.बी.ए. आहेत म्हणजे ते शंकररावांपेक्षा उच्च शिक्षीत आहेत." हसावे की रडावे? हे संपादक अनेकांचे आदर्श आहेत. त्यांच्या या अशा चुकांची यादी देऊ शकतो, त्यांनी केलेल्या पत्रकारितेविषयी आदर ठेवूनही. कारण त्यांचे सोर्सेस आदर्शच आहेत. पण म्हणून, त्यांच्या या चुका माफ कशा करता येतील? कोणी म्हणेल ही तपशिलाची चूक आहे. पण तुला पटेल अशी तपशिलाची चूक पुढे काय घडवू शकते ते... अशी मंडळी जेव्हा पत्रकारितेच्या स्वतंत्र्याचा अधिकार घेत काही गोष्टी करतात तेव्हा हा ओरडा होतो. २६/११ च्या संदर्भात हे प्रश्न उभे ठाकले आहेत. अरूषी प्रकरणात उभे ठाकले आहेत. नटवरिसंह यांच्या सुनेच्या आत्महत्येसंदर्भात उभे ठाकले आहेत. इतकेच कशाला, तहलकासंदर्भातही आहेत. बारकाईने लक्ष दिले तर तेही समजून येतील. 'चमत्कारां'च्या हेच रिपोर्टिंग असे करणाऱ्या वाहिन्या असतात तेव्हाही हे प्रश्न येतात. हा सुमारपणा मारक आहेच. असा ओरडा पूर्वी प्रिंटविषयीही व्हायचा. इंडियन पोस्ट आठवतो, यशवंतरावांविषयी झालेलं कव्हरेज? कुणी केलं होतं ते सांगायचं? नकोच. पण त्याचे प्रमाण कमी असायचे. कारण वीण कमी. मला आठवते, केवळ ब्लॅकमेलींगसाठी निघणाऱ्या पत्रांच्या अनुषंगाने असे व्हायचेच. त्या ओरड्यात थोडासा अर्थ आहेच. तो आपणही समजून घेतला तर... तर आपल्यात सुधारणा होईलच, आणि ओरडा करण्यासही वाव राहणार नाही. समजून घेतो का? २६/११ नंतर काहींनी घेतलेले पवित्रे पाहिले तर त्याचे उत्तर नकारार्थी येते. हे काही म्हणजे कुणी कनिष्ठ नाहीत. सगळे असे आहेत की ज्यांनी नेतृत्त्व द्यायचे आहे... तुमची भावना पूर्ण मान्य. पण सारेच तुमच्यासारखे नाहीत. म्हणूनच अळी - सुरवंट - फुलपाखरू न्याय इथे पक्का लागू होतो.

In reply to by श्रावण मोडक

तुमच्या सर्व विधानांशी पुर्णपणे सहमत आहे. मला एकच म्हणायचेय, या प्रकारच्या गोष्टी का चालतात तर त्या कुणाला तरी हव्या असतात म्हणुन. मुळात मी प्रिंट किंवा ऑडिओ-व्हिज्युअल, कुठल्याच मीडीयाची कैफियत मांडत नाहीये. मला या आरोपांना विरोध करायचाच नाही. माझे म्हणणे एकच आहे, की ही परिस्थिती बदलण्यासाठी जसे जेवढे जमेल तेवढे सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मीडीया करतोय ते वाचक/ दर्शकांना पटत नसेल, आवडत नसेल तर त्यांनीच हे करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही. ----- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by प्रसन्न केसकर

श्रावण मोडक 03/07/2009 - 17:11
ही परिस्थिती बदलण्यासाठी जसे जेवढे जमेल तेवढे सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मीडीया करतोय ते वाचक/ दर्शकांना पटत नसेल, आवडत नसेल तर त्यांनीच हे करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही. सहमत. शंभर टक्के सहमत. हा ओरडा त्याचाच एक भाग आहे. आविष्कार चुकत असेल, आतला आशय बरोबर आहे. वाचक-दर्शक चांगल्या अर्थाने ग्राहकाच्या भूमिकेत आला ना की मग या गोष्टी सुरळीतपणे पुढे सरकण्याचा वाव निर्माण होईल. मी नेहमी म्हणतो, वृत्तपत्र किंवा वाहिन्यांवरील बुलेटीन हे एक प्रॉडक्ट आहे हे आधी स्वीकारूया. पण एकदा ते स्वीकारले तर प्रश्न येतो. हे प्रॉडक्ट काय आहे - 'टूथपेस्ट' की 'शेविंग क्रीम'. 'ट्यूब' सारखीच दिसते, आत काय आहे? 'पेस्ट' म्हणून 'शेविंग क्रीम' तर विकले जात नाही ना? किंवा 'शेविंग क्रीम' म्हणून 'टूथपेस्ट' तर विकले जात नाही ना? हा निकाल एकदा वाचक-ग्राहकाने घेतला की कलींग सुरू होईल. जे फसवे प्रॉडक्ट देतात ते 'खपतील'. न फसवणारे खपतीलच.

In reply to by श्रावण मोडक

असेच म्हणतो. पुन्हा एकदा स्पष्टीकरणः ओरड्याला माझा अजिबात विरोध नाही, उलट पुर्ण पाठिंबा आहे. एकच अपेक्षा ती म्हणजे फक्त ओरड्याने काहीच होणार नाही, अजुन जोमदार कृती हवी आहे. ग्राहकराजा जागा हो! ---- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by श्रावण मोडक

हा ओरडा त्याचाच एक भाग आहे. आविष्कार चुकत असेल, आतला आशय बरोबर आहे.
हेच म्हणतो. सहमतीतील विखुरलेपण यातुनच येते प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील 03/07/2009 - 17:00
तुम्ही प्रत्रकार असाल ह्याचा अंदाज आला होताच. लेख आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग 04/07/2009 - 01:16
मला वाटते मी कोणत्याच भागाला आधी प्रतिसाद दिला नाहीये. पण मी तुमच्या सर्व भागांचे वाचन केले. भाग ओघवते आणि ऑथेंटिक वाटतात. तुमचे ह्या भागातले विवेचनही अतिशय पटणारे आहे. अभिनंदन!! (संपादक)चतुरंग

सुनील 04/07/2009 - 05:54
सध्या अकरावीच्या प्रवेशाबद्दलचा वाद मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. बहुधा सोमवारी त्याचा निकाल लागेल. जेव्हा तो लागेल तेव्हा त्याच्या बर्‍या-वाईट परिणामांबद्दल स्वतंत्रपणे चर्चा करता येईलच पण मला इथे जो मुद्दा मांडायचा आहे तो टाईम्स ऑफ इंडिया ह्या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या भूमिकेबद्दल. एक वृत्तपत्र म्हणून एखादी भूमिका घेणे (ICSE विध्यार्थ्यांच्या बाजूने) एकवेळ समजू शकते परंतु त्या वृत्तपत्राने ह्या संपूर्ण प्रकरणाला जो एक मराठी-अमराठी रंग देण्याचा प्रयत्न केला, तो प्रकार मला अश्लाघ्य वाटतो. गरजूंनी गेल्या ३ आठवड्यातील अंक चाळून पहावेत, मी काय म्हणतो ते कळेल. एक विचार मनात येतो, अशी एकांगी भूमिका मांडण्याची सक्ती संबंघित पत्रकारांवर व्यवस्थापनाकडून होत असेल का? व्यवस्थापनाचे न ऐकता सत्य मांडणार्‍या पत्रकारांची फरफट होत असेल का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज 04/07/2009 - 06:59
लेखमाला तर छान होतीच पण हा संवाद जो साधला आहे तो आधीकच आवडला. धन्यवाद. एकच अपेक्षा ती म्हणजे फक्त ओरड्याने काहीच होणार नाही, अजुन जोमदार कृती हवी आहे. ग्राहकराजा जागा हो! ह्याबद्दल देखील तुम्ही, मोडककाका अजुन सांगावे. वर्तमानपत्र, वाहीनी हे सगळेच जाहीरातींवर चालते. (ग्राहकराजा महत्वाचा आहे पण तितकाही नाही.)जाहीरती देणारा वर्ग आपल्याला आपल्याकामाशी मतलब म्हणुन मोकळा होतो. थोडक्यात ही माध्यमं मालकांच्या मर्जीवरच चालतात. हा धंदा आहे. माध्यमचालकांचे आर्थीक व राजकीय हितसंबध गुंतलेले आहेत. नक्की सामान्यवाचकाने काय करावे. परत दबावगट? परत अजुन एक सत्ताकेंद्र बनवायचे? मेधा पाटकर, अण्णा हजारे अश्या लोकांना जर सरकार दबत नाही तर आरडाओरडाशिवाय काय करायचे ते पण जरा सांगा. जे लोक सनदशीर मार्गाने अन्यायनिवारणासाठी लढा देत आहेत त्यांना सहानुभूती, आर्थीक मदत शिवाय अजुन काय आहे तरी काय आमच्या हातात? सगळ्यांनी केबल टिव्ही, माध्यमांवर बहिष्कार टाकणे शक्य आहे का?

Nile 04/07/2009 - 07:50
पत्रकाराचे निवेदन आवडले. माझे तरी, biased (कोणी या बाजुने तर कोणी त्या), T.R.P. लोलुप (अनेक वाहीन्यांनी अत्यंत अशास्त्रीय, खोट्या बातम्या फक्त सनसनाटी स्वरुप देउन दाखवलेल्या मी स्वत: पाहीलेल्या आहेत) मीडीया बाबतीत अजीबात चांगले मत नाही. अर्थात ही परीस्थीती फक्त भारतात आहे असेही नाही. त्यातल्या त्यात जी निरपेक्ष, to the business प्रसारमाध्यमं आहेत ती मी follow करतोच. असो, ओरडा फारच कमी लोक करतात असं मला वाटत, बर्‍याच लोकांना प्रसारमाध्यमांचा झालेला "reality-show" प्रकार आवडतो आणि त्यामुळे ती माध्यमं बाजारात विकली पण जातच आहेत. असो चालायचंच!

मोहन 04/07/2009 - 09:36
प्रसन्नकुमारजी , फारच छान लेखमाला. त्याहीपेक्षा तुमचे निवेदन आवडले. मी माझ्याकडून २४ तास बातम्या वाहिन्या पाहणे बंद केले आहे. म.टा. सकाळ , टाईम्स, बंद करून. लोकसत्ता , डि.एन.ए लावला.( दगडापेक्षा विट मऊ!) "तुम्हाला ग्राहकराजा जागा हो" म्हणजे नक्की काय कर हे मार्गदर्शन केले तर उपयुक्त होईल. मोहन

पुनेरी (शुद्ध शब्द) पुणेरी, आपले निवेदन वाचले, आपल्या पत्रकारांविषयीच्या भावना समजल्या, तरीही पत्रकारांविषयी काही त्रोटक माहिती / अपेक्षा वरील निवेदनात वाटतात. पहिली गोष्ट पत्रकारांना सामाजिक भान किती असते, एखादी बातमी वाचतांना ही बातमी खरी असेल का ? अशी शहनिशा वाचकांना करावी लागते. अन्य दैनिकातल्या बातमीशी तुलना करुन मग त्या बातमीचा अंदाज यायला लागतो. पत्रकारांबद्दलची आपण म्हणता तशी विश्वासार्हता केव्हाच संपली आहे असे वाटते. बातमी कोणत्या दैनिकात आहे, दैनिकं कोणत्या विचाराचे आहे, राग येऊ देऊ नका, पण काही पत्रकारांना तर'एखाद्या बातमीचा' पाठपुरावा केल्यानंतर एखाद्या पार्टीकडून किती मलिदा मिळेल असा हव्यास आजच्या काही पत्रकारांना असतो. लोकप्रिय दैनिकात काही पत्रकार माझेही मित्र आहेत. एखाद्या घटनेची बातमी कशी सोयीने लावली जाते, हे मी जवळून पाहिले आहे. बरं नंबर एकचा बाताड्या कोण असेल तर पत्रकार, असे माझे स्वत:चे मत आहे. सर्व विषयातील स्वतःला तज्ञ समजण्याची धडपड पाहिली की,मला त्यांची कीव येते. अर्थात हे काही सर्वांच्या बाबतीत नाही, त्याला काही अपवाद असतीलही. >>मी स्वतःला नीतीमान पत्रकार समजतो. माझा वाचक हा माझा देव अन मी रोज करतो ते काम ही त्या देवाची पूजा बांधण्याचे माझे उपचार आहेत. वाचायला चांगले वाटते. पण यातले काहीच खरे नाही, नसावे असे पत्रकारांकडे पाहून वाटते. दैनिकं व्यायवसायिक झाल्यामुळे 'अर्थ' याच उद्देशाभोवती पत्रकारिता फिरतांना दिसते. 'कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही, तर माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होते. असे म्हणतात ते उगाच नाही, असो...थांबतो. वरील प्रतिसाद पुणेरी किंवा मिसळपावरील कोणा पत्रकारांना उद्देशून लिहिले आहे, असे कृपया समजू नका. एकूण पत्रकारितेकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा आहे, याकडे मला अंगुलीनिर्देश करायचा होता. अवांतर : आपल्या डायरीतल्या एक दोन भागावर फक्त क्लीक केले होते, वाचून प्रतिक्रिया लिहीन ! -दिलीप बिरुटे
लेखनप्रकार
मायबापहो, १० जुन पासुन मी दैनिक बोम्बाबोम्ब मधला प्रशिक्षणार्थी पत्रकार प्रमोद भोंडे (पम्या) याची डायरी मिसळपावमार्फत आपल्यापर्यंत घेवून आलो. जरी मराठी माणुस असलो अन वाचन हे माझे व्यसन असले तरी अशाप्रकारचे लिखाण मी करण्याची ही पहिलीच वेळ. अर्थातच त्यात अनेक त्रुटी होत्या. पण आपण माझा हा वानवळा गोड मानुन घेतला, रोज मी जे वेडेवाकडे लिहिले ते वाचले, माझे उदंड कौतुक केले, प्रतिसाद दिले अन प्रोत्साहनही यासाठी आपले सर्वांचे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत. ही डायरी लिहीत असताना अनेक जणांनी मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, काहींनी अचुक अंदाज बांधले तर काहींनी मला तसे विचारलेही.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - अंतिम

प्रसन्न केसकर ·

श्रावण मोडक 02/07/2009 - 15:14
आला रांगेत पम्या एकदाचा. हुश्श केलं मी तर इथं. म्हटलं आणखी कुठल्या संकटात सापडतो की काय. पण नाही. बरं झालं, एकदाचा कॉण्ट्रॅक्टवर आला ते. आता त्या निमाचं काय? तो एक भाग चालला असता रे... पण ठीके, इतक्या खासगी मामल्यात नको डोकवायला. ;)

अनंत छंदी 02/07/2009 - 16:59
खरं तर एका चांगल्या मालिकेचा शेवट गोड होतोय हे पाहून आनंद झाला. पण वास्तवात नेहमीच असं घडत नाही. ध्येय्यवादी पत्रकारितेला भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा कित्येकदा मात देतो. हल्ली तर हे प्रमाण फारच वाढलेलं दिसतं, नाही का?

ऍडीजोशी 02/07/2009 - 17:07
१ नंबर भारी लेखमाला. झक्कासच.

मैत्र 02/07/2009 - 17:31
झकास लेखमाला... धन्यवाद... संकल्पना, मांडणी, नावं, वेग, किस्से सगळंच मस्त सांभाळलं. सवय झाली होती खरं तर ... एकदम गोड शेवट होऊन संपून गेली डायरी... एकेक घटना घेऊन स्वतंत्र लेख जरुर लिहा... काल्पनिक कथेतून थोडीशी कल्पना तरी आली की वृत्तपत्राचं काम कसं चालतं. "अवांतरः आता पुनेरी चं पुणेरी व्हायला हरकत नाही. "

योगी९०० 02/07/2009 - 17:37
झकास लेखमाला...सगळे भाग वाचले... आत्ताच पहिल्यांदा प्रतिक्रिया देतोय. पम्या मार्गी लागला हे बरे झाले पण त्याचा पुढे तोडकर तर नाही ना होणार..? ही पम्याची डायरी येथेच संपवू नये ही विनंती. खादाडमाऊ

वाह पम्याभाऊ. झक्कास..अभिनंदन.. तुमच्या लेखनात पत्रकारीचा एक चांगला पैलू दिसला तो म्हणजे एखादी गोष्ट जशीच्या तशी लोकांसमोर मांडणे, उगाच आपण स्वतःच न्यायाधीश असल्याच्या थाटात न वावरणे.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by रामदास

हे तुम्ही बोलताय... काय जमाना आहे!!! ;) पुनेरीभाऊ, छान लेखमाला. अगदी नावीन्यपूर्ण विषय आणि छान मांडणी. आणि योग्य शेवट. अजून बरंच काही येऊ शकतं तुमच्याकडून. :) बिपिन कार्यकर्ते

हा पम्या आम्हाला असाच सतत भेटत राहो याच सदिच्छा. बाकी जवळ जवळ ६०% सत्य आणि बाकी कल्पना असे आपले लिखाण मला प्रचंड आवडले इतके चांङले लिखाण वाचण्यास दिल्याबद्दल मनापासुन आभार. स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

पुनेरी भाउ तुमची पुर्ण लेखमाला वाचत होतो. मस्त झाली आहे आणि वेळच्या वेळेस सगळे भाग टाकल्यामुळे मजा आली. पम्या ची डायरी अशिच चालु राहुद्या ==निखिल

नि३ 03/07/2009 - 03:15
झकास लेखमाला...सगळे भाग वाचले... आत्ताच पहिल्यांदा प्रतिक्रिया देतोय. असेच लेख लिहीत रहा आणी आम्हा वाचकांना लुटु द्या त्याचा मनमुराद आनंद ---नि३.

मदनबाण 03/07/2009 - 05:15
पुनेरी भाउ एकदम झकास लेखमाला लिवली हाय तुम्ही. :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka

नंदन 03/07/2009 - 06:32
सगळे भाग आता सलग वाचून काढले. सुरेख झालीय लेखमाला. तोडकर, पक्यापासून ते थेट साखरेच्या दरांतील चढ-उतारापर्यंतचे बारकावे मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

क्रान्ति 03/07/2009 - 07:33
पहिल्यापासून सगळे भाग पुन्हा वाचले. अतिशय ओघवती भाषा आणि खिळवून ठेवणा-या शैलीने डायरी खासच झालीय. पुस्तकरुपात प्रसिद्ध झाली, तर वाचताना मध्येच हातून सोडवणारच नाही अगदी! अजून नविन वाचायला आवडेल आपल्याकडून. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

प्रमोद देव 03/07/2009 - 07:53
रोजच्या बोलण्यातील साधी भाषा आणि सोपी मांडणी ह्यामुळे ही लेखमालिका अतिशय उत्तम झालेय. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

अनंता 03/07/2009 - 11:11
छान लेखमाला. पत्रकारितेतील अनुभवाचे अगदी बारीकसारिक तपशील लोकांसमोर आणलेत.पुढील वाटचालीस शुभेच्छा!! एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

दशानन 12/07/2009 - 23:12
क्या बात है भाई.. एकदम जबरा,,, आवडले तुमचे लेखन... लिहीत राहा. दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

श्रावण मोडक 02/07/2009 - 15:14
आला रांगेत पम्या एकदाचा. हुश्श केलं मी तर इथं. म्हटलं आणखी कुठल्या संकटात सापडतो की काय. पण नाही. बरं झालं, एकदाचा कॉण्ट्रॅक्टवर आला ते. आता त्या निमाचं काय? तो एक भाग चालला असता रे... पण ठीके, इतक्या खासगी मामल्यात नको डोकवायला. ;)

अनंत छंदी 02/07/2009 - 16:59
खरं तर एका चांगल्या मालिकेचा शेवट गोड होतोय हे पाहून आनंद झाला. पण वास्तवात नेहमीच असं घडत नाही. ध्येय्यवादी पत्रकारितेला भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा कित्येकदा मात देतो. हल्ली तर हे प्रमाण फारच वाढलेलं दिसतं, नाही का?

ऍडीजोशी 02/07/2009 - 17:07
१ नंबर भारी लेखमाला. झक्कासच.

मैत्र 02/07/2009 - 17:31
झकास लेखमाला... धन्यवाद... संकल्पना, मांडणी, नावं, वेग, किस्से सगळंच मस्त सांभाळलं. सवय झाली होती खरं तर ... एकदम गोड शेवट होऊन संपून गेली डायरी... एकेक घटना घेऊन स्वतंत्र लेख जरुर लिहा... काल्पनिक कथेतून थोडीशी कल्पना तरी आली की वृत्तपत्राचं काम कसं चालतं. "अवांतरः आता पुनेरी चं पुणेरी व्हायला हरकत नाही. "

योगी९०० 02/07/2009 - 17:37
झकास लेखमाला...सगळे भाग वाचले... आत्ताच पहिल्यांदा प्रतिक्रिया देतोय. पम्या मार्गी लागला हे बरे झाले पण त्याचा पुढे तोडकर तर नाही ना होणार..? ही पम्याची डायरी येथेच संपवू नये ही विनंती. खादाडमाऊ

वाह पम्याभाऊ. झक्कास..अभिनंदन.. तुमच्या लेखनात पत्रकारीचा एक चांगला पैलू दिसला तो म्हणजे एखादी गोष्ट जशीच्या तशी लोकांसमोर मांडणे, उगाच आपण स्वतःच न्यायाधीश असल्याच्या थाटात न वावरणे.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by रामदास

हे तुम्ही बोलताय... काय जमाना आहे!!! ;) पुनेरीभाऊ, छान लेखमाला. अगदी नावीन्यपूर्ण विषय आणि छान मांडणी. आणि योग्य शेवट. अजून बरंच काही येऊ शकतं तुमच्याकडून. :) बिपिन कार्यकर्ते

हा पम्या आम्हाला असाच सतत भेटत राहो याच सदिच्छा. बाकी जवळ जवळ ६०% सत्य आणि बाकी कल्पना असे आपले लिखाण मला प्रचंड आवडले इतके चांङले लिखाण वाचण्यास दिल्याबद्दल मनापासुन आभार. स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

पुनेरी भाउ तुमची पुर्ण लेखमाला वाचत होतो. मस्त झाली आहे आणि वेळच्या वेळेस सगळे भाग टाकल्यामुळे मजा आली. पम्या ची डायरी अशिच चालु राहुद्या ==निखिल

नि३ 03/07/2009 - 03:15
झकास लेखमाला...सगळे भाग वाचले... आत्ताच पहिल्यांदा प्रतिक्रिया देतोय. असेच लेख लिहीत रहा आणी आम्हा वाचकांना लुटु द्या त्याचा मनमुराद आनंद ---नि३.

मदनबाण 03/07/2009 - 05:15
पुनेरी भाउ एकदम झकास लेखमाला लिवली हाय तुम्ही. :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka

नंदन 03/07/2009 - 06:32
सगळे भाग आता सलग वाचून काढले. सुरेख झालीय लेखमाला. तोडकर, पक्यापासून ते थेट साखरेच्या दरांतील चढ-उतारापर्यंतचे बारकावे मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

क्रान्ति 03/07/2009 - 07:33
पहिल्यापासून सगळे भाग पुन्हा वाचले. अतिशय ओघवती भाषा आणि खिळवून ठेवणा-या शैलीने डायरी खासच झालीय. पुस्तकरुपात प्रसिद्ध झाली, तर वाचताना मध्येच हातून सोडवणारच नाही अगदी! अजून नविन वाचायला आवडेल आपल्याकडून. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

प्रमोद देव 03/07/2009 - 07:53
रोजच्या बोलण्यातील साधी भाषा आणि सोपी मांडणी ह्यामुळे ही लेखमालिका अतिशय उत्तम झालेय. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

अनंता 03/07/2009 - 11:11
छान लेखमाला. पत्रकारितेतील अनुभवाचे अगदी बारीकसारिक तपशील लोकांसमोर आणलेत.पुढील वाटचालीस शुभेच्छा!! एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

दशानन 12/07/2009 - 23:12
क्या बात है भाई.. एकदम जबरा,,, आवडले तुमचे लेखन... लिहीत राहा. दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
लेखनप्रकार
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १७

प्रसन्न केसकर ·

तीन जोडपी आली भांडत. म्हणाली जागा मिळत नाही म्हणुन आम्ही फ्लॅट शेअर करतो पण बेडरुम नाही.
पम्या सांभाळुन रहा बाबा !!! नाय तर लय मार खाशील लोकांचा!!! फायदे वकिल कि लोचे वकील पम्या तुमचे दोन वकिल आहेत कारे कि एकच पण दोन नावांचा ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

श्रावण मोडक 01/07/2009 - 16:40
एकदम भारीच बातमी आहे ही. पण सांभाळ रे बाबा, पेज थ्रीवर जाऊन पडायचा असल्या बातम्यांनी.

तीन जोडपी आली भांडत. म्हणाली जागा मिळत नाही म्हणुन आम्ही फ्लॅट शेअर करतो पण बेडरुम नाही.
पम्या सांभाळुन रहा बाबा !!! नाय तर लय मार खाशील लोकांचा!!! फायदे वकिल कि लोचे वकील पम्या तुमचे दोन वकिल आहेत कारे कि एकच पण दोन नावांचा ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

श्रावण मोडक 01/07/2009 - 16:40
एकदम भारीच बातमी आहे ही. पण सांभाळ रे बाबा, पेज थ्रीवर जाऊन पडायचा असल्या बातम्यांनी.
लेखनप्रकार
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १६

प्रसन्न केसकर ·

In reply to by श्रावण मोडक

धमाल मुलगा 29/06/2009 - 15:25
सालं, नव्या नव्या कामाच्या जोशमध्ये केलेल्या इमानदारीच्या कामाचीच पम्यावर गेम पडली काय? कलयुग हो कलयुग! खर्‍याची दुनियाच नाही ही. आता काय पम्याला तोडपाणी देऊन गप करणार का? नेक्श्ट पार्टाची आतुरतेने वाट बघिंग. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

गणा मास्तर 29/06/2009 - 16:16
२५ डिसेंबरला जीबीची मिटींग? साला पालिकेवर मोर्चा नेला पाहिजे अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावल्या म्हणुन. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

ऍडीजोशी 29/06/2009 - 21:44
:) :) :)

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Nile 29/06/2009 - 22:30
:) :)

In reply to by श्रावण मोडक

धमाल मुलगा 29/06/2009 - 15:25
सालं, नव्या नव्या कामाच्या जोशमध्ये केलेल्या इमानदारीच्या कामाचीच पम्यावर गेम पडली काय? कलयुग हो कलयुग! खर्‍याची दुनियाच नाही ही. आता काय पम्याला तोडपाणी देऊन गप करणार का? नेक्श्ट पार्टाची आतुरतेने वाट बघिंग. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

गणा मास्तर 29/06/2009 - 16:16
२५ डिसेंबरला जीबीची मिटींग? साला पालिकेवर मोर्चा नेला पाहिजे अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावल्या म्हणुन. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

ऍडीजोशी 29/06/2009 - 21:44
:) :) :)

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Nile 29/06/2009 - 22:30
:) :)
लेखनप्रकार
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १५

प्रसन्न केसकर ·

श्रावण मोडक 28/06/2009 - 15:41
संपादक आगलावेंनी पण आज बाराथे साहेबांना सांगुन एक अग्रलेख लिहुन घेतलाय. तसे संपादक आगलावे पण हुशार आहेत, स्वतः नाही लिहिला अग्रलेख! उद्या काही अंदाज-आडाखे चुकलेच तर त्यांच्यावर जबाबदारी नको! खासच.

गम्मत म्हणजे त्या तज्ञांनापण अहवालात काय म्हणले आहे ते माहीती नाही पण तरी ते आपापली मते ठामपणे मांडत आहेत.
यालाच तर तज्ञ म्हणतात.यांना पुरोगामी पण म्हणतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक 28/06/2009 - 15:41
संपादक आगलावेंनी पण आज बाराथे साहेबांना सांगुन एक अग्रलेख लिहुन घेतलाय. तसे संपादक आगलावे पण हुशार आहेत, स्वतः नाही लिहिला अग्रलेख! उद्या काही अंदाज-आडाखे चुकलेच तर त्यांच्यावर जबाबदारी नको! खासच.

गम्मत म्हणजे त्या तज्ञांनापण अहवालात काय म्हणले आहे ते माहीती नाही पण तरी ते आपापली मते ठामपणे मांडत आहेत.
यालाच तर तज्ञ म्हणतात.यांना पुरोगामी पण म्हणतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
लेखनप्रकार
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.