मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहणी

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - वृत्तांत पुढे चालू

यकु ·

स्मिता. 30/01/2012 - 21:13
आशूच्या पुढच्या प्रवासाची खुशाली कळल्यावर बरं वाटलं... असेच वृतांत अदून मधून वाचायला मिळायची आशा आहे.

प्रास 30/01/2012 - 21:14
जिथून थांबलात त्याच जागेहून आणि पुन्हा तितक्याच सहजतेने आत्मशून्यला बोलतं केलंत की! आता पुढच्या भागाची वाट बघणारच.... बाकी, आत्मशून्य परत फिरलाय की चाललाय पुढे पुढेच?

कौशी 31/01/2012 - 02:33
मस्त लिहीलय, पुढच्या भागाची प्रतीक्षा करू...

धनंजय 31/01/2012 - 05:59
वा. फोनवृत्तांतामुळे आत्मशून्यांची ताजी खबर मिळत आहे. कितीतरी तपशील गमतीदार आहेत. (परीक्रमावासीने गुढघ्यापेक्षा खोल पाण्यात नर्मदेमधे उतरु नये अशी पध्दत आहे.) कितीतरी हृद्य आहेत. ("अरे नही मैय्या साथमे है ना" असे बोलून गेलो.) पण त्यात हलके घेण्याची वृत्तीही आहे. (वाह! काय ट्रीक मिळालीय इथल्या लोकांना इम्प्रेस करायची!)

In reply to by नंदन

धनंजय आणि नंदनशी सहमत! आत्मशून्यच्या परिक्रमेतील पुढच्या भ्रमणाची उत्सुकता आहे, स्वाती

स्पा 31/01/2012 - 09:35
क्लास सध्या नर्मदे हर सुद्धा वाचतोय मजा सुरुये जीवाची

विसुनाना 31/01/2012 - 12:48
लेखमालिकेच्या सुरुवातीलाच आत्मशून्य आणि यशवंतराव यांचा (वेगवेगळ्या व्यक्तींचा) फोटो पाहिल्यामुळे संशय घेत नाही. नाहीतर आत्मशून्य हा यकुसाहेबांचा डु-आयडी आहे असेच वाटले असते. सुंदर (आत्म?)कथन. नर्मदातीरावरील वीराची पुनःपुन्हा भेट होत राहो.

निनाद 01/02/2012 - 07:29
अप्रतिम लेखन. हे फार आवडले. नर्मदेचे ते पात्र, साधी सोपी माणसे आणि त्यांनी दाखवलेली माणूसकी हे फार फार आवडते आहे. मात्र इतक्यातच खालील माहितीच्या अ‍ॅक्रॉस आलो आणि भयंकर अस्वस्थता आली. http://www.joshuaproject.net/countries.php?rog3=IN प्रोजेक्ट जोशुआ मध्ये भारतातील प्रत्येक जातीची तपशिलवार माहिती आहे. यानुसार प्रत्येक जातीतील कोणता भाग कमकुवत आहे आणि त्यांना ख्रिस्ती करता येईल याची नेमकी माहिती दिली जाते. याचा उपयोग करून http://www.missionfrontiers.org/issue/article/church-planting-movements-... चर्च प्लांटिंगचे काम होते. प्रत्येक गावात एक (तरी) चर्च असा भाग आहे. http://www.go2southasia.org/wp-content/uploads/2011/09/6-Cluster-Brief-a... यापानावर त्याचा सरळ उपयोग केलेला दिसेल. त्यात तुम्ही चर्चच्या प्रसारासाठी काय आणि कसे करू शकता शकता याचे सोपे - स्टेप बाय स्टेप दिग्दर्शन आहे. हा कागद ६ सप्टे. २००१ चा आहे जसे 'Top 10 UUPGs - Unreached Unengaged People Group (6 September 2011) 1. Mali (Marathi) (PEID# 47903) – India, population 2,934,357 Hindu vegetable vendors with pushcarts are parked alongside most every road in India. Hindu women even have their produce displayed on the ground. Fresh flowers, mostly for Hindu offerings and prayers, are also sold on the street. Homeowners hire gardeners called “malis” to daily tend to their yards full of potted plants and tropical trees. These gardeners and vendors make up the largest UUPG throughout Madhya Pradesh and Maharashtra and number nearly three million in population. How can you pray? Pray for God to call laborers to the Mali people. Ask God to uphold the cause of the needy. Pray that the Mali will look to Him for their salvation (Psalm 146:12). What can you do? Train for Master trainers. We are dedicated to multiplying ourselves through local partners, empowering them in the Great Commission task and raising up healthy churches and leadership who reproduce themselves. You can help us train “master trainers” who we work through to equip partner ministries. Our trainings consist of such things as evangelism, church planting, discipleship, healthy church and leadership multiplication. 2. Lingayats of Maharashtra (Marathi) (PEID# 47928) – India, population 2,222,986 Along the southwest border of Maharashtra reside the Lingayats. They are the second largest UUPG (over two million) in central India and speak the Marathi language. Although the Lingayats are considered a forward caste and hold government positions, they are a minority in central India. How can you pray? Traditionally Lingayats worship only one god and do not worship idols. Pray the Lingayats will receive the gift of the true God and be saved through faith in Jesus. What can you do? Train for Master trainers. We are dedicated to multiplying ourselves through local partners, empowering them in the Great Commission task and raising up healthy churches and leadership who reproduce themselves. You can help us train “master trainers” who we work through to equip partner ministries. Our trainings consist of such things as evangelism, church planting, discipleship, healthy church and leadership multiplication. ' अर्थातच बाहेरची मदत न घेता देशी चर्चेस उभी केली पाहिजेत हा हेतु आहे. याला आळा कसा घालायचा किंवा हे का सुरू राहू द्यायचे याची काहीही दिशा हिंदूंमध्ये दिसत नाही. हिंदूंना काहीही करून ख्रिस्ती करायचेच असा चंग यांनी बांधला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण ते कार्य इतके समीप आले आहे. आणि आता घरालाच आता आग लागली आहे असे वाटले. हे सर्व असेच चालू राहिले तर एक दिवस नर्मदेच्या तिरावरचे हे सुंदर जग समाप्त होईल की काय अशी काहीशी धास्ती मनात दाटून आली आहे... (खरं तर - हिंदूंचे ख्रिस्तीकरण त्यासाठी केलेली २१व्या शतकातील व्युहरचना - यावर एक स्वतंत्र लेख लिहिला पाहिजे. कुणी लिहिणार असेल तर मी विदा आणि दुवे देईन.)

बंडा मामा 24/02/2012 - 10:02
अहो पुढे काय झाले? आत्मशुन्यांनी परीक्रमा मधुनच आटोपलेली दिसते. आम्हाला असे टांगणीला न ठेवताप काय ते डिटेल्स द्या पाहू.

In reply to by बंडा मामा

आत्मशून्य 24/02/2012 - 11:48
परीक्रमेमधे काही वैयक्तीत अडचण निर्माण झाल्यामुळे मला परीक्रमा थांबवावी लागली आहे. इथवर आलोच आहोत तर उरलेली परीक्रमा वाहनाने १०-१२ दिवसात संपवणे अर्थातच शक्य आहे पण असे करण्यात रस नसल्याने त्याचा विचार नाही (सोबतच्या बहुतेकांनी हाच सल्ला दिला अथवा मार्ग अवलंबला). याबाबत लवकरच अधिकृत निवेदन देण्याबाबत यशवंतरावाना विनंती करण्यात आली होतीच. तसेच जे नेहमीच्या संपर्कातील मिपाकर आहेत त्यांनाही खरडी वगैरेतुन हे कळवले आहे.

स्मिता. 30/01/2012 - 21:13
आशूच्या पुढच्या प्रवासाची खुशाली कळल्यावर बरं वाटलं... असेच वृतांत अदून मधून वाचायला मिळायची आशा आहे.

प्रास 30/01/2012 - 21:14
जिथून थांबलात त्याच जागेहून आणि पुन्हा तितक्याच सहजतेने आत्मशून्यला बोलतं केलंत की! आता पुढच्या भागाची वाट बघणारच.... बाकी, आत्मशून्य परत फिरलाय की चाललाय पुढे पुढेच?

कौशी 31/01/2012 - 02:33
मस्त लिहीलय, पुढच्या भागाची प्रतीक्षा करू...

धनंजय 31/01/2012 - 05:59
वा. फोनवृत्तांतामुळे आत्मशून्यांची ताजी खबर मिळत आहे. कितीतरी तपशील गमतीदार आहेत. (परीक्रमावासीने गुढघ्यापेक्षा खोल पाण्यात नर्मदेमधे उतरु नये अशी पध्दत आहे.) कितीतरी हृद्य आहेत. ("अरे नही मैय्या साथमे है ना" असे बोलून गेलो.) पण त्यात हलके घेण्याची वृत्तीही आहे. (वाह! काय ट्रीक मिळालीय इथल्या लोकांना इम्प्रेस करायची!)

In reply to by नंदन

धनंजय आणि नंदनशी सहमत! आत्मशून्यच्या परिक्रमेतील पुढच्या भ्रमणाची उत्सुकता आहे, स्वाती

स्पा 31/01/2012 - 09:35
क्लास सध्या नर्मदे हर सुद्धा वाचतोय मजा सुरुये जीवाची

विसुनाना 31/01/2012 - 12:48
लेखमालिकेच्या सुरुवातीलाच आत्मशून्य आणि यशवंतराव यांचा (वेगवेगळ्या व्यक्तींचा) फोटो पाहिल्यामुळे संशय घेत नाही. नाहीतर आत्मशून्य हा यकुसाहेबांचा डु-आयडी आहे असेच वाटले असते. सुंदर (आत्म?)कथन. नर्मदातीरावरील वीराची पुनःपुन्हा भेट होत राहो.

निनाद 01/02/2012 - 07:29
अप्रतिम लेखन. हे फार आवडले. नर्मदेचे ते पात्र, साधी सोपी माणसे आणि त्यांनी दाखवलेली माणूसकी हे फार फार आवडते आहे. मात्र इतक्यातच खालील माहितीच्या अ‍ॅक्रॉस आलो आणि भयंकर अस्वस्थता आली. http://www.joshuaproject.net/countries.php?rog3=IN प्रोजेक्ट जोशुआ मध्ये भारतातील प्रत्येक जातीची तपशिलवार माहिती आहे. यानुसार प्रत्येक जातीतील कोणता भाग कमकुवत आहे आणि त्यांना ख्रिस्ती करता येईल याची नेमकी माहिती दिली जाते. याचा उपयोग करून http://www.missionfrontiers.org/issue/article/church-planting-movements-... चर्च प्लांटिंगचे काम होते. प्रत्येक गावात एक (तरी) चर्च असा भाग आहे. http://www.go2southasia.org/wp-content/uploads/2011/09/6-Cluster-Brief-a... यापानावर त्याचा सरळ उपयोग केलेला दिसेल. त्यात तुम्ही चर्चच्या प्रसारासाठी काय आणि कसे करू शकता शकता याचे सोपे - स्टेप बाय स्टेप दिग्दर्शन आहे. हा कागद ६ सप्टे. २००१ चा आहे जसे 'Top 10 UUPGs - Unreached Unengaged People Group (6 September 2011) 1. Mali (Marathi) (PEID# 47903) – India, population 2,934,357 Hindu vegetable vendors with pushcarts are parked alongside most every road in India. Hindu women even have their produce displayed on the ground. Fresh flowers, mostly for Hindu offerings and prayers, are also sold on the street. Homeowners hire gardeners called “malis” to daily tend to their yards full of potted plants and tropical trees. These gardeners and vendors make up the largest UUPG throughout Madhya Pradesh and Maharashtra and number nearly three million in population. How can you pray? Pray for God to call laborers to the Mali people. Ask God to uphold the cause of the needy. Pray that the Mali will look to Him for their salvation (Psalm 146:12). What can you do? Train for Master trainers. We are dedicated to multiplying ourselves through local partners, empowering them in the Great Commission task and raising up healthy churches and leadership who reproduce themselves. You can help us train “master trainers” who we work through to equip partner ministries. Our trainings consist of such things as evangelism, church planting, discipleship, healthy church and leadership multiplication. 2. Lingayats of Maharashtra (Marathi) (PEID# 47928) – India, population 2,222,986 Along the southwest border of Maharashtra reside the Lingayats. They are the second largest UUPG (over two million) in central India and speak the Marathi language. Although the Lingayats are considered a forward caste and hold government positions, they are a minority in central India. How can you pray? Traditionally Lingayats worship only one god and do not worship idols. Pray the Lingayats will receive the gift of the true God and be saved through faith in Jesus. What can you do? Train for Master trainers. We are dedicated to multiplying ourselves through local partners, empowering them in the Great Commission task and raising up healthy churches and leadership who reproduce themselves. You can help us train “master trainers” who we work through to equip partner ministries. Our trainings consist of such things as evangelism, church planting, discipleship, healthy church and leadership multiplication. ' अर्थातच बाहेरची मदत न घेता देशी चर्चेस उभी केली पाहिजेत हा हेतु आहे. याला आळा कसा घालायचा किंवा हे का सुरू राहू द्यायचे याची काहीही दिशा हिंदूंमध्ये दिसत नाही. हिंदूंना काहीही करून ख्रिस्ती करायचेच असा चंग यांनी बांधला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण ते कार्य इतके समीप आले आहे. आणि आता घरालाच आता आग लागली आहे असे वाटले. हे सर्व असेच चालू राहिले तर एक दिवस नर्मदेच्या तिरावरचे हे सुंदर जग समाप्त होईल की काय अशी काहीशी धास्ती मनात दाटून आली आहे... (खरं तर - हिंदूंचे ख्रिस्तीकरण त्यासाठी केलेली २१व्या शतकातील व्युहरचना - यावर एक स्वतंत्र लेख लिहिला पाहिजे. कुणी लिहिणार असेल तर मी विदा आणि दुवे देईन.)

बंडा मामा 24/02/2012 - 10:02
अहो पुढे काय झाले? आत्मशुन्यांनी परीक्रमा मधुनच आटोपलेली दिसते. आम्हाला असे टांगणीला न ठेवताप काय ते डिटेल्स द्या पाहू.

In reply to by बंडा मामा

आत्मशून्य 24/02/2012 - 11:48
परीक्रमेमधे काही वैयक्तीत अडचण निर्माण झाल्यामुळे मला परीक्रमा थांबवावी लागली आहे. इथवर आलोच आहोत तर उरलेली परीक्रमा वाहनाने १०-१२ दिवसात संपवणे अर्थातच शक्य आहे पण असे करण्यात रस नसल्याने त्याचा विचार नाही (सोबतच्या बहुतेकांनी हाच सल्ला दिला अथवा मार्ग अवलंबला). याबाबत लवकरच अधिकृत निवेदन देण्याबाबत यशवंतरावाना विनंती करण्यात आली होतीच. तसेच जे नेहमीच्या संपर्कातील मिपाकर आहेत त्यांनाही खरडी वगैरेतुन हे कळवले आहे.
3

माझा निबंध.....

मुक्त विहारि ·

In reply to by उदय के'सागर

चिरोटा 19/01/2012 - 15:07
अवो ते sarcastic लिहिलय. पूर्वी म्हणजे जयंत्राव शाळकरी असताना लोक इंग्लंडात जात. अमेरिकेत कमी लोक जात. नंतर उठ्सूठ अमेरिका झाले आणी इंग्लंड 'मागे पडले'! (लहानपणी यार्डली पावडर वापरणारा) चिरोटा

५० फक्त 19/01/2012 - 14:33
लेख लिहायला सुरुवात करण्यापुर्वी एका बशीत विशेषणं गोळा करुन ठेवली होती काय ओ ? कसं आहे पुलावात काजु आणि लवंगा असाव्यात पण भातापेक्षा कमी. +१ टु अन्या, 'एवढे होऊनसुद्धा तुम्ही इतके लिहिता, ब्लॉग काढता म्हणजे आश्चर्यच म्हणायचे की.'' आणि ते सुद्धा एका दिवसात चार चार पोस्ट ब्लॉगवर. खरंच कमाल आहे. एवढी वर्षे ती दररोज लिहायची राहिलेली चार पानं व्याजासहित लिहिणार की काय एकदम. ? असो, अजुन बहुतेक जपा निरागसता सप्ताह संपलेला नाही इथला, म्हणुन एवढंच.

In reply to by ५० फक्त

किचेन 22/01/2012 - 19:45
मी जपा निरासागता साप्ताह संपला असे जाहीर करते आणि सर्व मिपाकरांना त्याच्या खास शैलीतले प्रतिसाद द्यावेत असे आवाहान करते.

sagarpdy 19/01/2012 - 15:59
आमच्या एका वर्गबंधूने 'मित्रास भेट पोहचली असे कळवणारे पत्र' या विषयावर अशीच काहीशी ऐतिहासिक कामगिरी केली होती. शक्यतो आम्ही सर्वांनी टोपी, पेन, शर्ट, चेंडू अशा सामान्य वस्तू भेट म्हणून समजून पत्र लिहिली. पण या महाशयांनी खरच काही औरच भेटवस्तू निवडली - 'कवळी'! एका म्हाताऱ्याने आपल्या एक म्हाताऱ्या मित्राला दिलेली भेट! वर अगदी सुरुवात अशी भेटवस्तू आवडली. छान दिसते आहे. घातल्यानंतर आरशात बघितले कि चेहऱ्यावरील नवीन चमक दिसते. नातेवाईकानीही खूप स्तुती केली. ई. ई. बाईनी जी तासली होती या महाशयांची, कि विचारू नका. [आमचा तार्कीकदृष्ट्या या माणसाला पाठींबा होता, पण बाईंसमोर बोलती बंद !]

In reply to by sagarpdy

गणेशा 19/01/2012 - 18:21
भेटवस्तू आवडली. छान दिसते आहे. घातल्यानंतर आरशात बघितले कि चेहऱ्यावरील नवीन चमक दिसते. नातेवाईकानीही खूप स्तुती केली. ई. ई.
भरपुर विनोदी .. आवडले

In reply to by उदय के'सागर

चिरोटा 19/01/2012 - 15:07
अवो ते sarcastic लिहिलय. पूर्वी म्हणजे जयंत्राव शाळकरी असताना लोक इंग्लंडात जात. अमेरिकेत कमी लोक जात. नंतर उठ्सूठ अमेरिका झाले आणी इंग्लंड 'मागे पडले'! (लहानपणी यार्डली पावडर वापरणारा) चिरोटा

५० फक्त 19/01/2012 - 14:33
लेख लिहायला सुरुवात करण्यापुर्वी एका बशीत विशेषणं गोळा करुन ठेवली होती काय ओ ? कसं आहे पुलावात काजु आणि लवंगा असाव्यात पण भातापेक्षा कमी. +१ टु अन्या, 'एवढे होऊनसुद्धा तुम्ही इतके लिहिता, ब्लॉग काढता म्हणजे आश्चर्यच म्हणायचे की.'' आणि ते सुद्धा एका दिवसात चार चार पोस्ट ब्लॉगवर. खरंच कमाल आहे. एवढी वर्षे ती दररोज लिहायची राहिलेली चार पानं व्याजासहित लिहिणार की काय एकदम. ? असो, अजुन बहुतेक जपा निरागसता सप्ताह संपलेला नाही इथला, म्हणुन एवढंच.

In reply to by ५० फक्त

किचेन 22/01/2012 - 19:45
मी जपा निरासागता साप्ताह संपला असे जाहीर करते आणि सर्व मिपाकरांना त्याच्या खास शैलीतले प्रतिसाद द्यावेत असे आवाहान करते.

sagarpdy 19/01/2012 - 15:59
आमच्या एका वर्गबंधूने 'मित्रास भेट पोहचली असे कळवणारे पत्र' या विषयावर अशीच काहीशी ऐतिहासिक कामगिरी केली होती. शक्यतो आम्ही सर्वांनी टोपी, पेन, शर्ट, चेंडू अशा सामान्य वस्तू भेट म्हणून समजून पत्र लिहिली. पण या महाशयांनी खरच काही औरच भेटवस्तू निवडली - 'कवळी'! एका म्हाताऱ्याने आपल्या एक म्हाताऱ्या मित्राला दिलेली भेट! वर अगदी सुरुवात अशी भेटवस्तू आवडली. छान दिसते आहे. घातल्यानंतर आरशात बघितले कि चेहऱ्यावरील नवीन चमक दिसते. नातेवाईकानीही खूप स्तुती केली. ई. ई. बाईनी जी तासली होती या महाशयांची, कि विचारू नका. [आमचा तार्कीकदृष्ट्या या माणसाला पाठींबा होता, पण बाईंसमोर बोलती बंद !]

In reply to by sagarpdy

गणेशा 19/01/2012 - 18:21
भेटवस्तू आवडली. छान दिसते आहे. घातल्यानंतर आरशात बघितले कि चेहऱ्यावरील नवीन चमक दिसते. नातेवाईकानीही खूप स्तुती केली. ई. ई.
भरपुर विनोदी .. आवडले
माझा निबंध..... एकदा वर्गात ऑफ पिरिअड होता. मस्त पुस्तक वाचत होतो....मार्क ट्वेन चे....टोम सायर....बाईनी निबंध दिला.... "मला पंख असते तर" कोण मुंबईला गेला.....कोण हिमालयात गेला...(एक तर पार अमेरिकेत गेला....त्यावेळी अमेरिका दूर होती आणि इंग्लंड जवळ होते..)...तर कोण पक्ष्यान बरोबर गप्पा मारत बसला.... आता पुस्तक वाचावे की, निबंध लिहावा....मग काय पटकन निबंध लिहिला आणि पुस्तक वाचायला लागलो..... बाईनी बघितले कि हे काय...हा मुलगा लिहित का नाही?

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - 4

यकु ·

यशोधरा 13/01/2012 - 17:03
''हेऽऽहेऽऽहेऽऽ हेयऽऽऽऽऽऽ!!! प्रचंड जोरात ओरडलो आणि दोन्ही काठ दणाणून सोडले. आरोळीचे प्रतिध्‍वनी विरुन गेल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी गूढ शांतता पसरली.
असे एकदा मला हिमालयात करायचे आहे. ह्यावेळेस करणार. गंगामाईला हाकारेन. नक्की :)

किसन शिंदे 13/01/2012 - 17:13
हा भागही खुपच आवडला.! १२ किमी परिक्रमा करून, आशूला एकट्याला पुढे सोडून परतीच्या प्रवासाला निघताना तुमच्या मनाची अवस्था अतिशय वाईट झाली असेल याची १००% खात्री वाटतेय.

अमित 13/01/2012 - 17:52
तुम्ही आत्मशून्यला सोडल्यानंतर त्याच्या पुढच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला मिळणार नाही याची खंत वाटतेय.

मन१ 13/01/2012 - 17:55
काही विशेष नोंदी:- तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. धन्य आहात. जगन्नाथ कुंटेंनाच फोन लाऊन विचार म्हणजे तुझं समाधान होईल. ते ऐकून तो ''गुड आयडिया.. यू आर दि मॅन'' म्हणाला तुझ्यासोबत राहिल्यावर माणसाला साध्यासाध्या गोष्टिही सुचत नाहित हे सिद्ध होतय. शूलपाणीतल्या अश्वत्‍थाम्यासारखे शूलपाणे म्हणजे? काय पुस्तक वगैरे आहे का? शून्यासोबत वाद घालण्‍याची उबळ रोखली. नशीब. शेवटी ओढ्‍यापलीकडे जाऊन हा ओढा आहे, ही काही नर्मदा नाही हे असं ठरवता येउ शकेल. एकहदा कागद किंवा पान त्या ओघळात टाकायचं जर ते ओघळाकडून नर्मदेच्या पात्राकडे जात असेल, तर तो स्वतंत्र प्रवाह आहे. जर उलट असेल, नर्मदापात्रातून दूर जात असेल तर नर्मदेतून निघणारा प्रवाह आहे.(कालवा वगैरे) :) अर्थात, वारा जोरात नसेल तेव्हाच ह्याचा उपयोग होइल. मी युजीपंथीय असल्याचा त्याचा आल्यापासूनच गैरसमज होता. म्हणजे? आपण नाही आहात का? खरद्/व्यनि करणे. ''चानी'' या चित्रपटाची काय "चानी"? कुठल्याभाषेत आहे म्हणे? कधी रिलीज झाला? सूर्य बुडण्यासाठी कासराभर अंतर बाकी होते. फार दिवसांनी "कासराभर" ह्या शब्दाची भेट झाली. बरे वाटले. आश्रमधारी दाढीवाले साधू त्यांना निरोप द्यायला सिगरेटचा धूर सोडत बम बम भोले....

In reply to by मन१

किसन शिंदे 13/01/2012 - 20:13
चानी हा मराठीतला खुप जुना चित्रपट आहे ज्यात रंजनाची प्रमुख भुमिका होती. त्यातलं "तु एक राजपुत्र” हे गाणं खुप छान आहे.

In reply to by मन१

मोदक 13/01/2012 - 21:25
चानी हा मराठी चित्रपट आहे, हा (बहुतेक) व्ही.शांताराम यांनी याच नावाच्या कादंबरीच्या आधारावर काढला होता. कोकणातले वातावरण यामध्ये पुरेपूर दिसते. चित्रपटातल्या (सोनेरी केसाच्या) नायिकेचे नाव चानी असते. मोदक.

पुष्करिणी 13/01/2012 - 17:56
चारही भाग वाचले, मालिका पूर्ण झाल्यावर प्रतिसाद देणार होते..पण रहावलं नाही. फारच सुंदर वर्णन आणि अनुभव. आत्मशून्य ला शुभेच्छा आणि तुम्हांला इतका सुंदर अनुभव इथे दिल्याबद्दल धन्यवाद !

गवि 13/01/2012 - 18:00
.. म्हणजे नर्मदेतून एखादाही इरिगेशनचा वगैरे कालवा काढला की झाला बल्ल्या.. तो कालवा जितके शेकडे किलोमीटर्स पसरला असेल तेवढा टल्ला मारुन परत यावे लागणार.. म्हणजे २६०० मधे आणि तेवढी अ‍ॅडिशन.

In reply to by गवि

नेत्रेश 14/01/2012 - 00:14
त्या कालव्याचा खालुन एक भुयारी रस्ता काढला की झाले. नर्मदा ओलांडायची नाही, पण नर्मदेकडुन ओलांडुन घ्यायचे नाही असा तर नियम नाही.

In reply to by गवि

प्रास 14/01/2012 - 14:41
मला वाटतं, नर्मदेचा नैसर्गिक प्रवाह ओलांडण्याच्या दृष्टीने अडचण असावी. आजच्या काळाच्या दृष्टीने मानवनिर्मित कालवे ओलांडायला अडचण न व्हावी.

प्रास 13/01/2012 - 18:25
मस्त झालाय हा भागही! आवडला. आ.शू. पुढल्या भागापासून एकटाच चालत जाणार याने आत्तापासूनच काळजी वाटायला लागली आहे. आत्ताही त्याच्या सुयोग्य परिक्रमापूर्तीसाठी प्रार्थना सुरू आहे. पुभाप्र

पैसा 13/01/2012 - 18:51
ही नोकरी सोडलीस की परिक्रमा करूनच टाक एकदा. आम्हाला भ्रमणगाथेसारखं मस्त पुस्तक वाचायला मिळेल. ;) (मी फक्त माझा स्वार्थ बघतेय!)

जाई. 13/01/2012 - 20:45
हाही भाग छान झालाय गुंतवून ठेवलं वाचताना

रेवती 13/01/2012 - 21:42
पुढचे लेखन या मालिकेतले शेवटचे (निदान आशू येईपर्यंत) असणार याचे आत्ताच वाईट वाटत आहे. वाचताना छान वाटत होते. इतके नियम पाळून मी परिक्रमेला निघू शकणार नाही असे वाटते.

स्मिता. 13/01/2012 - 21:58
हा ही भाग आवडला. परिक्रमा पूर्ण होईपर्यंत कित्ती न काय नुभव गाठीशी येत असतील!
पुढच्या भागात आपण आत्मशून्याला परिक्रमेत एकटे सोडून परतणार आहोत
हे शेवटचं वाक्य वाचून अस्वस्थ झालं आणि पुढचे अनुभव वाचायला मिळणार नाहीत म्हणून वाईटही वाटलं.

विलासराव 13/01/2012 - 22:01
मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्‍डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्‍थापनाने नुकताच एका सहकार्‍यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं.
हे सगळं फक्त निमित्तमात्र. आपल्याला बरोबर परिक्रमा कारायची आहे. अजुनही तुमच्या लक्षात येत नाही का?

कौशी 13/01/2012 - 22:13
आशु, पुढल्या भागापासून एकटाच असणार याची खरोखर काळजी वाटत आहे.. त्याच्या पुढच्या परिक्रमेसाठी खुप खुप शुभेच्छा!!

सुनील 13/01/2012 - 22:36
लेख छानच. आत्मशून्य यांच्या शात्रशुद्धतेच्या आग्रहाला दहा दंडवत!

यशवंतजी पुन्हा एकवार धन्यवाद...विशेष करुन तुमच्या ''आंखो देखा हाल" वृत्तांकनाला... अगदी प्रत्यक्ष अनुभव घेतोय असं वाटत होतं... बाकी आशूबद्दल काय बोलू,,,?वेगळाच व्यक्तिविशेष आहे हा माणुस...! आता पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.....

पाषाणभेद 14/01/2012 - 03:17
>>>> मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्‍डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्‍थापनाने नुकताच एका सहकार्‍यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं. क्या यसवंत, क्या झाँकी है! हम पढ रहे है आपका लिखा हुवा| आप मिपा पे है तो हम भी यहाँ रहते है, तो जो कुछ लिखा है वो हम भी पढते है| आपकी गाडी सरवटे से बढानी है या भवरकुंआ से? एक बार ऑफिस में आ जाओ तब बतातें है मॅनेजर क्या होता है| :-) >>> कुंटे सध्‍या नाशिकमध्‍ये आहेत ते सध्या नाशकात लागलेल्या एका पुस्तक प्रदर्शनात व्याख्यान देत आहेत. त्यांच्या नर्मदे हर हर पुस्तकाची विक्रमी विक्री झाली आहे. एका वर्षात १४०० च्या वर प्रती. अधिक माहितीसाठी: दुवा

१ ते ४ सर्व भाग वाचले. परिक्रमेचा विचार चुकूनही मनांत नसला तरी वाचनात रस आहे. आपली लिखाणाची हातोटी उल्लेखनिय आहे. पुढच्या भागा नंतर श्री. आत्मशुन्य ह्यांच्या परिक्रमे बद्दल चकार शब्दही वाचावयास मिळणार नाही ह्याची हुरहुर लागली आहे. असो. त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा..!

५० फक्त 14/01/2012 - 08:47
धन्य आहात, पण एक शंका, (नेहमीप्रमाणे) नर्मदा परिक्रमा अशी एकदा सुरु करुन मागे फिरता येत नाही, मग भले ती शास्त्रशुद्ध पद्धतीनं सुरु केलेली नसली तरी, याबद्दल काही माहिती देउ शकेल का कोणी.?

मन१ 14/01/2012 - 15:11
आत्ताच लोकप्रभावर ही लिंक मिळाली नर्मदापरिक्रमेवर. http://www.lokprabha.com/lokprabha/20120120/naramadechi-bhatkanti.htm पहिल्या एक्-दोन परिच्छेदात उगाच जाउन आलेल्यांना सरसकट दुगाण्या झाडलेल्या आहेत. साहेब स्वतः फुल्ल टू बसने जाउन आलेत, जाता-येता भक्तिभावाने यज्ञ वगैरे केलेत आणि इतरांना "च्छ्या कसले अंधश्रद्ध" म्हणून हिणवताहेत. to the top of that लेखाच्या शेवटच्या भागात अजून दोन वाक्ये सापडली:- नर्मदेची परिक्रमा कोणालाही सहजपणे करता येण्यासारखी आहे, आपल्या घरच्या मोटारीनंही आरामात करता येईल. दुर्दम्य इच्छा असेल तर ती कोणालाही सहज जमेल! ह्यातल्या दुसर्‍या वाक्याचा नक्की अर्थ काय? सहज होणार्‍या गोष्टीला दुर्दम्य इच्छा कशाला हवी? मुळात "दुर्दम्य इच्छा" ह्यापेक्षा "दुर्दम्य इच्छाशक्ती" हा शब्द वापरावा काय? अर्थातच असल्या बस आणि कारने जाणार्‍यांची भरमसाट गर्दी वाढून हा टुरिस्ट स्पॉट झाला तर नर्मदेची गंगा व ओंकारेश्वराचे व एकूणच शांत प्रसन्न नर्मदेचे सध्याचे काशी-प्रयाग बनणे अवघड नाही.

In reply to by मन१

कवितानागेश 14/01/2012 - 23:04
या लिंकवरचा लेख वाचून करमणूक झाली. :P एकंदरीतच कुठल्याही एका वाक्याचा दुसर्‍या कुठल्याही वाक्याशी फारसा संबंध दिसत नाही. फार दिवसांनी इतके गमतीदार साहित्य वाचायला मिळाले... :)

In reply to by कवितानागेश

त्यातली ही दोन वाक्यं मलाही फारच गमतीदार वाटली. "गेल्या काही वर्षांमध्ये सुदैवानं नर्मदा नदीच्या पाण्याचं शास्त्रशुद्ध नियोजन होऊन तिच्यावर अनेक धरणं बांधली गेली, त्यामुळे नर्मदेला नित्यनेमानं येणारे विनाशकारी पूर बंद झाले खरे, " "नर्मदेवरच्या धरणांमुळे गुजरातमध्ये कशी समृद्धी आली आहे, हे ह्य परिसरातल्या हिरव्यागार शेतांवरून सहज लक्षात येत होतं. ह्यचाच एक परिणाम म्हणजे नर्मदेच्या संपूर्ण परिसरात आता कुठेही भिकारी नाहीत, हे किती छान झालं!"

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कवितानागेश 15/01/2012 - 20:13
इथे 'गमतीदार' या शब्दातून प्रचंड राग व्यक्त होतोय अशी शंका येतेय. मी 'मिसळपाव' तर्फे बिपिन कार्यकर्ते यांना कळकळीची विनंती करतेय, की त्यांनी कृपया बिनिवाल्यांना बुकलून काढू नये! :P

In reply to by कवितानागेश

मी काय बिपिन बुकलवार थोडीच आहे? ;) पण ती वाक्यं खरंच गंमतीदार आहेत. जी काही थोडीफार माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार तरी.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नंदन 16/01/2012 - 11:46
कणेकरांचं सदर बंद झाल्यापासून लोकप्रभेत गंमतीदार/विनोदी/हास्यास्पद लेख लिहिण्याची परंपरा पुढे कोण चालवणार, ह्या प्रश्नाला उत्तर मिळालं म्हणायचं ;)

दादा कोंडके 14/01/2012 - 21:08
आत्ताच झपाटल्यासारखे सगळे भाग वाचून काढले! हॅट्स ऑफ टू यू गाईज! हे असलं काहितरी मला कपाळ करंट्याला बापजन्मात शक्य होणार नाहीये. नूसता एक दिवस ऑफीसला जाताना मोबाईल विसरला तरी आख्खा दिवस वाईट जातो. :(

नंदन 16/01/2012 - 11:55
हाही भाग आवडला. नेमकी, छोटी वाक्यं; चित्रदर्शी शैली यामुळे ओघवता झालेला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

In reply to by नंदन

हाही भाग आवडला. नेमकी, छोटी वाक्यं; चित्रदर्शी शैली यामुळे ओघवता झालेला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. नंदन सारखेच म्हणते, स्वाती

मन१ 16/01/2012 - 12:27
इस धारावाहिक की अगली कडी कब प्रदर्शित हो रहई है? हम वाट बघरेले हय ना.

अभिज्ञ 16/01/2012 - 17:08
यशवंत, चारही भाग मस्तच झाले आहेत. परिक्रमेचे धावते नसले तरी ओघवते समालोचन आवडले. नोकरी सोडली असल्यास आत्मशुन्यला गाठून परिक्रमचे डिफर्ड लाईव्ह समालोचन मिपावर टाकता येते का ते पहाणे. ;) अभिज्ञ.

मदनबाण 16/01/2012 - 17:45
सर्व भाग वाचले,वाचतोय... हल्लीच ओंकारेश्वराचे दर्शन घेण्याचा योग आला होता,सोबत नर्मदा तीराचे दर्शन देखील घडले... या लेखमालेमुळे परत ओंकारेश्वरची आठवण आली. :)

यशोधरा 13/01/2012 - 17:03
''हेऽऽहेऽऽहेऽऽ हेयऽऽऽऽऽऽ!!! प्रचंड जोरात ओरडलो आणि दोन्ही काठ दणाणून सोडले. आरोळीचे प्रतिध्‍वनी विरुन गेल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी गूढ शांतता पसरली.
असे एकदा मला हिमालयात करायचे आहे. ह्यावेळेस करणार. गंगामाईला हाकारेन. नक्की :)

किसन शिंदे 13/01/2012 - 17:13
हा भागही खुपच आवडला.! १२ किमी परिक्रमा करून, आशूला एकट्याला पुढे सोडून परतीच्या प्रवासाला निघताना तुमच्या मनाची अवस्था अतिशय वाईट झाली असेल याची १००% खात्री वाटतेय.

अमित 13/01/2012 - 17:52
तुम्ही आत्मशून्यला सोडल्यानंतर त्याच्या पुढच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला मिळणार नाही याची खंत वाटतेय.

मन१ 13/01/2012 - 17:55
काही विशेष नोंदी:- तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. धन्य आहात. जगन्नाथ कुंटेंनाच फोन लाऊन विचार म्हणजे तुझं समाधान होईल. ते ऐकून तो ''गुड आयडिया.. यू आर दि मॅन'' म्हणाला तुझ्यासोबत राहिल्यावर माणसाला साध्यासाध्या गोष्टिही सुचत नाहित हे सिद्ध होतय. शूलपाणीतल्या अश्वत्‍थाम्यासारखे शूलपाणे म्हणजे? काय पुस्तक वगैरे आहे का? शून्यासोबत वाद घालण्‍याची उबळ रोखली. नशीब. शेवटी ओढ्‍यापलीकडे जाऊन हा ओढा आहे, ही काही नर्मदा नाही हे असं ठरवता येउ शकेल. एकहदा कागद किंवा पान त्या ओघळात टाकायचं जर ते ओघळाकडून नर्मदेच्या पात्राकडे जात असेल, तर तो स्वतंत्र प्रवाह आहे. जर उलट असेल, नर्मदापात्रातून दूर जात असेल तर नर्मदेतून निघणारा प्रवाह आहे.(कालवा वगैरे) :) अर्थात, वारा जोरात नसेल तेव्हाच ह्याचा उपयोग होइल. मी युजीपंथीय असल्याचा त्याचा आल्यापासूनच गैरसमज होता. म्हणजे? आपण नाही आहात का? खरद्/व्यनि करणे. ''चानी'' या चित्रपटाची काय "चानी"? कुठल्याभाषेत आहे म्हणे? कधी रिलीज झाला? सूर्य बुडण्यासाठी कासराभर अंतर बाकी होते. फार दिवसांनी "कासराभर" ह्या शब्दाची भेट झाली. बरे वाटले. आश्रमधारी दाढीवाले साधू त्यांना निरोप द्यायला सिगरेटचा धूर सोडत बम बम भोले....

In reply to by मन१

किसन शिंदे 13/01/2012 - 20:13
चानी हा मराठीतला खुप जुना चित्रपट आहे ज्यात रंजनाची प्रमुख भुमिका होती. त्यातलं "तु एक राजपुत्र” हे गाणं खुप छान आहे.

In reply to by मन१

मोदक 13/01/2012 - 21:25
चानी हा मराठी चित्रपट आहे, हा (बहुतेक) व्ही.शांताराम यांनी याच नावाच्या कादंबरीच्या आधारावर काढला होता. कोकणातले वातावरण यामध्ये पुरेपूर दिसते. चित्रपटातल्या (सोनेरी केसाच्या) नायिकेचे नाव चानी असते. मोदक.

पुष्करिणी 13/01/2012 - 17:56
चारही भाग वाचले, मालिका पूर्ण झाल्यावर प्रतिसाद देणार होते..पण रहावलं नाही. फारच सुंदर वर्णन आणि अनुभव. आत्मशून्य ला शुभेच्छा आणि तुम्हांला इतका सुंदर अनुभव इथे दिल्याबद्दल धन्यवाद !

गवि 13/01/2012 - 18:00
.. म्हणजे नर्मदेतून एखादाही इरिगेशनचा वगैरे कालवा काढला की झाला बल्ल्या.. तो कालवा जितके शेकडे किलोमीटर्स पसरला असेल तेवढा टल्ला मारुन परत यावे लागणार.. म्हणजे २६०० मधे आणि तेवढी अ‍ॅडिशन.

In reply to by गवि

नेत्रेश 14/01/2012 - 00:14
त्या कालव्याचा खालुन एक भुयारी रस्ता काढला की झाले. नर्मदा ओलांडायची नाही, पण नर्मदेकडुन ओलांडुन घ्यायचे नाही असा तर नियम नाही.

In reply to by गवि

प्रास 14/01/2012 - 14:41
मला वाटतं, नर्मदेचा नैसर्गिक प्रवाह ओलांडण्याच्या दृष्टीने अडचण असावी. आजच्या काळाच्या दृष्टीने मानवनिर्मित कालवे ओलांडायला अडचण न व्हावी.

प्रास 13/01/2012 - 18:25
मस्त झालाय हा भागही! आवडला. आ.शू. पुढल्या भागापासून एकटाच चालत जाणार याने आत्तापासूनच काळजी वाटायला लागली आहे. आत्ताही त्याच्या सुयोग्य परिक्रमापूर्तीसाठी प्रार्थना सुरू आहे. पुभाप्र

पैसा 13/01/2012 - 18:51
ही नोकरी सोडलीस की परिक्रमा करूनच टाक एकदा. आम्हाला भ्रमणगाथेसारखं मस्त पुस्तक वाचायला मिळेल. ;) (मी फक्त माझा स्वार्थ बघतेय!)

जाई. 13/01/2012 - 20:45
हाही भाग छान झालाय गुंतवून ठेवलं वाचताना

रेवती 13/01/2012 - 21:42
पुढचे लेखन या मालिकेतले शेवटचे (निदान आशू येईपर्यंत) असणार याचे आत्ताच वाईट वाटत आहे. वाचताना छान वाटत होते. इतके नियम पाळून मी परिक्रमेला निघू शकणार नाही असे वाटते.

स्मिता. 13/01/2012 - 21:58
हा ही भाग आवडला. परिक्रमा पूर्ण होईपर्यंत कित्ती न काय नुभव गाठीशी येत असतील!
पुढच्या भागात आपण आत्मशून्याला परिक्रमेत एकटे सोडून परतणार आहोत
हे शेवटचं वाक्य वाचून अस्वस्थ झालं आणि पुढचे अनुभव वाचायला मिळणार नाहीत म्हणून वाईटही वाटलं.

विलासराव 13/01/2012 - 22:01
मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्‍डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्‍थापनाने नुकताच एका सहकार्‍यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं.
हे सगळं फक्त निमित्तमात्र. आपल्याला बरोबर परिक्रमा कारायची आहे. अजुनही तुमच्या लक्षात येत नाही का?

कौशी 13/01/2012 - 22:13
आशु, पुढल्या भागापासून एकटाच असणार याची खरोखर काळजी वाटत आहे.. त्याच्या पुढच्या परिक्रमेसाठी खुप खुप शुभेच्छा!!

सुनील 13/01/2012 - 22:36
लेख छानच. आत्मशून्य यांच्या शात्रशुद्धतेच्या आग्रहाला दहा दंडवत!

यशवंतजी पुन्हा एकवार धन्यवाद...विशेष करुन तुमच्या ''आंखो देखा हाल" वृत्तांकनाला... अगदी प्रत्यक्ष अनुभव घेतोय असं वाटत होतं... बाकी आशूबद्दल काय बोलू,,,?वेगळाच व्यक्तिविशेष आहे हा माणुस...! आता पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.....

पाषाणभेद 14/01/2012 - 03:17
>>>> मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्‍डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्‍थापनाने नुकताच एका सहकार्‍यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं. क्या यसवंत, क्या झाँकी है! हम पढ रहे है आपका लिखा हुवा| आप मिपा पे है तो हम भी यहाँ रहते है, तो जो कुछ लिखा है वो हम भी पढते है| आपकी गाडी सरवटे से बढानी है या भवरकुंआ से? एक बार ऑफिस में आ जाओ तब बतातें है मॅनेजर क्या होता है| :-) >>> कुंटे सध्‍या नाशिकमध्‍ये आहेत ते सध्या नाशकात लागलेल्या एका पुस्तक प्रदर्शनात व्याख्यान देत आहेत. त्यांच्या नर्मदे हर हर पुस्तकाची विक्रमी विक्री झाली आहे. एका वर्षात १४०० च्या वर प्रती. अधिक माहितीसाठी: दुवा

१ ते ४ सर्व भाग वाचले. परिक्रमेचा विचार चुकूनही मनांत नसला तरी वाचनात रस आहे. आपली लिखाणाची हातोटी उल्लेखनिय आहे. पुढच्या भागा नंतर श्री. आत्मशुन्य ह्यांच्या परिक्रमे बद्दल चकार शब्दही वाचावयास मिळणार नाही ह्याची हुरहुर लागली आहे. असो. त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा..!

५० फक्त 14/01/2012 - 08:47
धन्य आहात, पण एक शंका, (नेहमीप्रमाणे) नर्मदा परिक्रमा अशी एकदा सुरु करुन मागे फिरता येत नाही, मग भले ती शास्त्रशुद्ध पद्धतीनं सुरु केलेली नसली तरी, याबद्दल काही माहिती देउ शकेल का कोणी.?

मन१ 14/01/2012 - 15:11
आत्ताच लोकप्रभावर ही लिंक मिळाली नर्मदापरिक्रमेवर. http://www.lokprabha.com/lokprabha/20120120/naramadechi-bhatkanti.htm पहिल्या एक्-दोन परिच्छेदात उगाच जाउन आलेल्यांना सरसकट दुगाण्या झाडलेल्या आहेत. साहेब स्वतः फुल्ल टू बसने जाउन आलेत, जाता-येता भक्तिभावाने यज्ञ वगैरे केलेत आणि इतरांना "च्छ्या कसले अंधश्रद्ध" म्हणून हिणवताहेत. to the top of that लेखाच्या शेवटच्या भागात अजून दोन वाक्ये सापडली:- नर्मदेची परिक्रमा कोणालाही सहजपणे करता येण्यासारखी आहे, आपल्या घरच्या मोटारीनंही आरामात करता येईल. दुर्दम्य इच्छा असेल तर ती कोणालाही सहज जमेल! ह्यातल्या दुसर्‍या वाक्याचा नक्की अर्थ काय? सहज होणार्‍या गोष्टीला दुर्दम्य इच्छा कशाला हवी? मुळात "दुर्दम्य इच्छा" ह्यापेक्षा "दुर्दम्य इच्छाशक्ती" हा शब्द वापरावा काय? अर्थातच असल्या बस आणि कारने जाणार्‍यांची भरमसाट गर्दी वाढून हा टुरिस्ट स्पॉट झाला तर नर्मदेची गंगा व ओंकारेश्वराचे व एकूणच शांत प्रसन्न नर्मदेचे सध्याचे काशी-प्रयाग बनणे अवघड नाही.

In reply to by मन१

कवितानागेश 14/01/2012 - 23:04
या लिंकवरचा लेख वाचून करमणूक झाली. :P एकंदरीतच कुठल्याही एका वाक्याचा दुसर्‍या कुठल्याही वाक्याशी फारसा संबंध दिसत नाही. फार दिवसांनी इतके गमतीदार साहित्य वाचायला मिळाले... :)

In reply to by कवितानागेश

त्यातली ही दोन वाक्यं मलाही फारच गमतीदार वाटली. "गेल्या काही वर्षांमध्ये सुदैवानं नर्मदा नदीच्या पाण्याचं शास्त्रशुद्ध नियोजन होऊन तिच्यावर अनेक धरणं बांधली गेली, त्यामुळे नर्मदेला नित्यनेमानं येणारे विनाशकारी पूर बंद झाले खरे, " "नर्मदेवरच्या धरणांमुळे गुजरातमध्ये कशी समृद्धी आली आहे, हे ह्य परिसरातल्या हिरव्यागार शेतांवरून सहज लक्षात येत होतं. ह्यचाच एक परिणाम म्हणजे नर्मदेच्या संपूर्ण परिसरात आता कुठेही भिकारी नाहीत, हे किती छान झालं!"

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कवितानागेश 15/01/2012 - 20:13
इथे 'गमतीदार' या शब्दातून प्रचंड राग व्यक्त होतोय अशी शंका येतेय. मी 'मिसळपाव' तर्फे बिपिन कार्यकर्ते यांना कळकळीची विनंती करतेय, की त्यांनी कृपया बिनिवाल्यांना बुकलून काढू नये! :P

In reply to by कवितानागेश

मी काय बिपिन बुकलवार थोडीच आहे? ;) पण ती वाक्यं खरंच गंमतीदार आहेत. जी काही थोडीफार माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार तरी.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नंदन 16/01/2012 - 11:46
कणेकरांचं सदर बंद झाल्यापासून लोकप्रभेत गंमतीदार/विनोदी/हास्यास्पद लेख लिहिण्याची परंपरा पुढे कोण चालवणार, ह्या प्रश्नाला उत्तर मिळालं म्हणायचं ;)

दादा कोंडके 14/01/2012 - 21:08
आत्ताच झपाटल्यासारखे सगळे भाग वाचून काढले! हॅट्स ऑफ टू यू गाईज! हे असलं काहितरी मला कपाळ करंट्याला बापजन्मात शक्य होणार नाहीये. नूसता एक दिवस ऑफीसला जाताना मोबाईल विसरला तरी आख्खा दिवस वाईट जातो. :(

नंदन 16/01/2012 - 11:55
हाही भाग आवडला. नेमकी, छोटी वाक्यं; चित्रदर्शी शैली यामुळे ओघवता झालेला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

In reply to by नंदन

हाही भाग आवडला. नेमकी, छोटी वाक्यं; चित्रदर्शी शैली यामुळे ओघवता झालेला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. नंदन सारखेच म्हणते, स्वाती

मन१ 16/01/2012 - 12:27
इस धारावाहिक की अगली कडी कब प्रदर्शित हो रहई है? हम वाट बघरेले हय ना.

अभिज्ञ 16/01/2012 - 17:08
यशवंत, चारही भाग मस्तच झाले आहेत. परिक्रमेचे धावते नसले तरी ओघवते समालोचन आवडले. नोकरी सोडली असल्यास आत्मशुन्यला गाठून परिक्रमचे डिफर्ड लाईव्ह समालोचन मिपावर टाकता येते का ते पहाणे. ;) अभिज्ञ.

मदनबाण 16/01/2012 - 17:45
सर्व भाग वाचले,वाचतोय... हल्लीच ओंकारेश्वराचे दर्शन घेण्याचा योग आला होता,सोबत नर्मदा तीराचे दर्शन देखील घडले... या लेखमालेमुळे परत ओंकारेश्वरची आठवण आली. :)
3

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा

यकु ·

पैसा 10/01/2012 - 21:40
बढिया! मस्त! उद्याच्या लेखाची वाट पहात आहे. परिक्रमेबद्दल लिहिलंस तर हवंच आहे.

In reply to by कवितानागेश

यकु 10/01/2012 - 22:41
परिक्रमा अशी मध्येच सोडता येत नाही. उरलेले २२४८ किमी नर्मदामय्या पूर्ण करुन घेइलच!
अहो लिमाकाकू, :p सोमवारी हपिसात न विचारताच सुटी घेतली होती.. नंतर फोन लावल्यावर किमान मॅनेजरशी खडाखडी व्हायला पाहिजे म्हणजे लगेच राजीनामा देतोय असे सांगता येईल आणि परिक्रमेला निघता येईल असे आम्ही ठरवले होते.. पण तो आमचा मॅनेजरच गायब झाला. अजूनही संधी मिळाली तर बाकायदा संकल्प करुन आत्मशून्याला रस्त्यात गाठेन. :)

नर्मदा परिक्रमा हे एकंदर काय प्रकरण आहे याची मला चांगलीच कल्पना आहे..जाऊन आलेल्या काही लोकांकडनं त्याचे वृत्तांत ऐकताना माझ्या अंगावर शहारे आले होते...तेंव्हा आ.शू. परत आलास की तुझ्या या धैर्याला/धाडसाला/ठाम आत्मविश्वासाला मी खरोखरी दिसशील तिथे साष्टांग नमन करणार आहे...

In reply to by प्रचेतस

पियुशा 11/01/2012 - 09:46
+ १००० कमाल आहे आत्मशून्य या माणसाची. तसा अफाटच माणूस आहे हा. वाटेल ते निधडेपणाने करू शकणारा. हेच म्हणते :) खरच कमाल आहे आ.शु. ! तुझ्या परिक्रमेला शुभेच्छा :) अन यशवन्त व्रुत्तान्त छान :) पु.भा.शु. :)

विलासराव 10/01/2012 - 22:35
कशाला पुस्तक वाचायला लावताय आता? लिहाच थोड्क्यात परीक्रमेबद्दलही. कोणी सांगावं आमच्याही भाग्यात हा योग असायचा. तुमच्या लेखामुळेच मला प्रेरणा मिळाली असे होउन तुम्हीही पुण्यात भागीदार व्हाल.

In reply to by विलासराव

प्रास 10/01/2012 - 22:44
अहो, राज्यकर्ते पुणे वाटून खातायत तर त्याच्याशी तुमच्या प्रतिसाद न देण्याची सांगड का बरं घालताय? :-o मी तर म्हणेन की तुम्ही परिकम्मेला जरूर जा पण इथे त्याचा व्यवस्थित वृत्तांत देण्याच्या बोलीवरच! :-) चुकलं माकलं क्षमा करा......

In reply to by प्रास

विलासराव 10/01/2012 - 22:52
मी तर म्हणेन की तुम्ही परिकम्मेला जरूर जा पण इथे त्याचा व्यवस्थित वृत्तांत देण्याच्या बोलीवरच!
Smile म्हणजे जाउच नको असं म्हणा ना.
चुकलं माकलं क्षमा करा......
काय हे प्रास........... ? हे क्षमा प्रकरण कशासाठी बॉ.

In reply to by विलासराव

पाषाणभेद 11/01/2012 - 02:17
फारच छान लेख, आत्मशुन्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा! अन 'नर्मदा परिक्रमा' म्हणजे काय हे तुम्ही लिहाच. आम्ही कुंटे साहेबांचे पुस्तक वाचलेले नाही. थोडक्यात लिहा हवे तर.

In reply to by प्रास

विटेकर 11/01/2012 - 17:37
सगळेच 'पुणे' वाटून खातायत ?? हा शब्द आमच्या बारामतीकर दादांना आवडणार नाही हो ! तुमचे म्हणजे अगदीच समाजवादी धोरण... तुम्ही असे सगळ्ञाना पुणे वाटायला लागला तर काका- पुतण्यांनी कोणाच्या तोंडाकडे पहावे? नुकताच " भाईंचा" अडसर दूर होतोय... वास्तविक विषय इतका छान आहे की असले अवांतर करणे जीवावर आले होते .. पंण मोह टाळता आला नाही..

मन१ 11/01/2012 - 00:19
हे काय नवीन? पुन्हा गो नी दांडेकर संचारले का काय कुणाच्या अंगात? हे आशू अध्यात्म वगैरे वर चित्रविचित्र बोलायचं तर वाटलं आमच्यासारखच पढतपंडित बेणं असेल म्हणून. स्वतः उपद्व्याप करणारा उचापती दिसतोय. अस्सल सिंदबादला सलाम. आणि हो, यक्कु ष्टाइल लेखही (कधी नव्हे तो) बरा जमलाय. ;)

टुकुल 11/01/2012 - 02:38
कुंट्‍याच्या पुस्तकातून 'नर्मदा परिक्रमा' म्हणजे काय, ती कशी करायची हे बहुतेक सर्वांना माहित असेल. म्हणून त्याच माहितीची पुनरावृत्ती टाळावी असे वाटते. पण कुणाला ही माहिती हवी असेल तर तसे सांगावे म्हणजे पुढच्या भागात थोडक्यात लिहू. >> काहिच माहित नाही या बद्दल, पहिल्यांदाच ऐकतोय, तर जरा लिहुन सांगा कि हि परिक्रमा काय आणी कशी करायची. विकिवरुन थोडीशी माहीती कळाली ती अशी. http://en.wikipedia.org/wiki/Parikrama#Narmada_parikrama --टुकुल.

कुळाचा_दीप 11/01/2012 - 06:42
जरूर जाऊन या ... आणि वाटेत तो परशुराम का कोण तो अश्वत्थामा दिसला तर तला आमचा पण नमस्कार सांगा...अनेक अनेक शुभेच्छा आपणाला व आत्मशुन्य यांना ! वृत्तांताच्या प्रतिक्षेत...

५० फक्त 11/01/2012 - 08:06
मस्त लेखन, आत्मशुन्य कडुन ही अपेक्षा होतीच, खरंतर अपेक्षा जरा जास्त खडतर प्रवासाची होती तरी सुद्धा नर्मदा परिक्रमा म्हणजे अपेक्षाभंग नव्हे.

नंदन 11/01/2012 - 08:36
पुढच्या भागाची वाट पाहतो. यकु, तुमचीही परिक्रमा लवकर पूर्ण होवो आणि तिचे साद्यंत वर्णन मिपावर वाचायला मिळो.

मूकवाचक 11/01/2012 - 10:00
आत्मशून्यला परिक्रमा सुखरूपपणे पार पडण्यासाठी शुभेच्छा.

प्यारे१ 11/01/2012 - 10:15
आत्मशून्य खरंच असं काहीतरी करणार आहे हे वाचत होतोच ख व मध्ये. पण त्यानं 'कात्रज' केला आमचा. आम्हाला वाटलेलं 'नार्थ ईस्टा'त कुठं तरी जाणार आहे तो. नर्मदा परिक्रमा करणं सोप्पं नाही हे कुंटेंच्या पुस्तकातून आणि सौ. चितळेंच्या व्हीसीडीतून वाचले, ऐकले आहेच. विलक्षण अनुभव येतात, प्रचंड संकटं, शारिरीक, मानसिक परिक्षांचे क्षण सामोरे येतात पण त्यातून तरुन जाऊन परिक्रमा पूर्ण करणं हेच खरं कौशल्य आहे. आत्मशून्य पुढे नतमस्तक नी तो भेटला की साष्टांग नमन. वी आर प्राऊड ऑफ यू बॉस.

विजय_आंग्रे 11/01/2012 - 13:07
नर्मदा परिक्रमा मध्यप्रदेशातील श्रीओंकारेश्वरापासून सुरुवात करायची. पश्चिमेला नर्मदेच्या दक्षिण तटाच्या कडेने जायचं, रेवासागर (नर्मदा जिथे अरबी समुद्राला मिळते ते नर्मदेचे मुख) नावेने ओलांडायचा, नर्मदेच्या उत्तर तीराजवळून पूर्वेकडे नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं. तिथे वळसा घालून नर्मदेच्या दक्षिण तटाजवळून पश्चिमेला ओंकारेश्वरापर्यंत येऊन परिक्रमा पूर्ण करायची. ------------------------------ ही यात्रा अतिशय खडतर आहे. ती पायी करावी लागते. वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही. ती चातुर्मासात करीत नाहीत. त्यामुळे प्रथम थंडीचा कडाका आणि नंतर असह्य उन यांचा सामना करावा लागतो. सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते. परस्त्रीला माई म्हणजे नर्मदेचे रूप समजून तिच्याशी आदरयुक्त व्यवहार करणे आवश्यक असते.

In reply to by विजय_आंग्रे

अन्या दातार 11/01/2012 - 14:10
फक्त एक बदल सुचवतोय
नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं.
अमरकंटक झारखंडमध्ये नसून म.प्र,मध्येच आहे. आशूला त्याचे इच्छित प्राप्त होवो हिच सदिच्छा.

स्मिता. 11/01/2012 - 14:08
वाचतेय. हा भाग आवडला... पुढेही लिहा नर्मदा परिक्रमेबद्दल. बाकी आत्मशून्याला परिक्रमेकरता शुभेच्छा!

यशोधरा 11/01/2012 - 15:50
आत्मशून्य आणि यशवंत, तुम्हां दोघांना परिक्रमेसाठी शुभेच्छा. अगदी अद्ध्यात्माचा भाग बाजूला ठेवला तरी अशा प्रवासाचा योग असावा हे खरंच भाग्य आहे. किती अनुभव, दृश्ये, निसर्गदर्शन गाठीशी बांधले जाईल आणि त्यातूनच कितीतरी शिकायला मिळेल... नर्मदा, गंगामाई अशांसारख्या स्वतःचे व्यक्तिमत्व असलेल्या नदयांकाठाने आणि सोबतीने प्रवास करायला मिळणे ही खरोखरची पर्वणी असते, हे अनुभवांती सांगते. भाग्यवान आहात. कधीतरी ही परिक्रमा करायला मिळावी ही इच्छा आहे.

विसुनाना 11/01/2012 - 16:09
नर्मदा परिक्रमेला निघालेल्या आत्मशून्य यांच्या धाडसासमोर नतमस्तक आहे. लेख उत्कृष्ट आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. शंका : सरदार सरोवरामुळे/नर्मदा प्रकल्पामुळे परिक्रमेच्या मार्गात काही बदल झालेला आहे किंवा कसे?

आत्मशुन्य यांच्या नर्मदा परिक्रमेचा बेत आमच्याशी शेअर केल्याबद्दल यकुशेठ आपले आभार........!!! बाकी, आत्मशुन्य यांच्या धाडसाला आपला बॉ नमस्कार आहे. आत्मशुन्य जेव्हा ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करेल तेव्हा त्या समग्र वृत्तांताबद्दल आत्ताच उत्सुकता लागली आहे. -दिलीप बिरुटे

विटेकर 11/01/2012 - 17:54
साष्टांग नमन ! मी ही खूप दिवसांपासून या विचारात आहे पण असे पटकन निघून जाणे .. ऊठून चालावे दिगंतरासी.. असे होणे नाही ! माझी इच्छा प्रबळ केल्याबद्द्ल धन्यवाद ! मरण्यापूर्वी नक्किच करणार असे आणि एवढेच म्हणतो ! सत्य संकल्पाचा दाता इश्वर ! परिक्रमेची मराठीतील सर्व पुस्तके वाचून झाली आहेत .. पैकी भारती ताई चे अंतर्यात्रा अप्रतिम .. एका गुरुवारी अर्ध्या रात्रीत वाचून काढले होते आणि सकाळी भारती ताईला मेल लिहली.. संध्याकाळी उत्तर आले.. शनिवारी आम्ही मोर ट्क्क्या वर .. एक दिवासाचा अनुभव घेतला.. आता आत्मशून्य केव्हा अंगात येताहेत याची वाट पहातोय !

श्री आत्मशून्य यांना त्यांच्या श्रीनर्मदा परिक्रमेसाठी हार्दिक शुभेच्छा! त्यांचा हा संकल्प निर्विघ्नपणे पार पडो ही प्रार्थना!

गवि 12/01/2012 - 10:46
काय अफाट प्रकार आहे हा यशवंता.. २००० हून जास्त किलोमीटर्स प्रवास करण्यासाठी, हाती फोन, गाडी , अन्नसाठा, पैसा नसताना .. किंवा पैसा असून तो हाती टिकेल अशी शाश्वती नसताना ("लुटले जातात" असे म्हटलेस त्यावरुन) .. किंवा पैसा हाती सुरक्षित टिकला तरी त्याची जंगलात कागदाच्या तुकड्यापलीकडे किंमत नसताना.. चालत चालत निघणं म्हणजे निव्वळ अचाट-अफाटपणा आहे. आत्मशून्य हे जबरी व्यक्तिमत्व दिसतंय. तो यातून यशस्वीपणे आणि सुरक्षित माघारी येईल याची खात्री आहे. त्याच्या साहसाला आणि शोधक वृत्तीला सलाम. यशवंता, तू उत्तम लेख लिहीला आहेस, नेहमीप्रमाणेच.

In reply to by गवि

अन्या दातार 12/01/2012 - 11:07
तो यातून यशस्वीपणे आणि सुरक्षित माघारी येईल याची खात्री आहे. त्याच्या साहसाला आणि शोधक वृत्तीला सलाम.
हा जरा Paradox वाटतोय. नक्की काय म्हणायचे आहे गवि?? नर्मदा परिक्रमेत एकतर यशस्वी होता येईल किंवा अयशस्वी. पण यशस्वी माघार नसावी बहुदा. (विचारात पडलेला) अन्या

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

गवि 12/01/2012 - 11:21
दातार, वन डे एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर वेंट गेला.. वॉटर पाणी ड्रिंक पिऊनी वेंट बॅक माघारी गेला. माघारी = ध्येय साध्य झाल्यावर परत येणे. युद्धातली माघार नव्हे.. काय शब्दांचा कीस पाडते ही हल्लीची पिढी.. ;) यात कोल्हा, नदी वगैरे ही फक्त उदाहरणे आहेत. त्यावरुन कल्ला सुरु करु नये असं म्हणून पाहतो.

In reply to by गवि

पाषाणभेद 16/01/2012 - 06:21
गवि तुम्ही सल्लाकेंद्र चालू कराच. घोस्ट रायटींग मी करत जाईन हवं तर. (तसे दोन तिन ताईचे सल्ले लिहीले आहेत. बायोडेटा पाठवू काय? :-))

वपाडाव 19/01/2012 - 03:36
आत्मशुन्य या माणसाविशयी अतिशय आदर होता, आहे अन राहील.... __/\__ त्रिवार __/\__ सलाम __/\__

पैसा 10/01/2012 - 21:40
बढिया! मस्त! उद्याच्या लेखाची वाट पहात आहे. परिक्रमेबद्दल लिहिलंस तर हवंच आहे.

In reply to by कवितानागेश

यकु 10/01/2012 - 22:41
परिक्रमा अशी मध्येच सोडता येत नाही. उरलेले २२४८ किमी नर्मदामय्या पूर्ण करुन घेइलच!
अहो लिमाकाकू, :p सोमवारी हपिसात न विचारताच सुटी घेतली होती.. नंतर फोन लावल्यावर किमान मॅनेजरशी खडाखडी व्हायला पाहिजे म्हणजे लगेच राजीनामा देतोय असे सांगता येईल आणि परिक्रमेला निघता येईल असे आम्ही ठरवले होते.. पण तो आमचा मॅनेजरच गायब झाला. अजूनही संधी मिळाली तर बाकायदा संकल्प करुन आत्मशून्याला रस्त्यात गाठेन. :)

नर्मदा परिक्रमा हे एकंदर काय प्रकरण आहे याची मला चांगलीच कल्पना आहे..जाऊन आलेल्या काही लोकांकडनं त्याचे वृत्तांत ऐकताना माझ्या अंगावर शहारे आले होते...तेंव्हा आ.शू. परत आलास की तुझ्या या धैर्याला/धाडसाला/ठाम आत्मविश्वासाला मी खरोखरी दिसशील तिथे साष्टांग नमन करणार आहे...

In reply to by प्रचेतस

पियुशा 11/01/2012 - 09:46
+ १००० कमाल आहे आत्मशून्य या माणसाची. तसा अफाटच माणूस आहे हा. वाटेल ते निधडेपणाने करू शकणारा. हेच म्हणते :) खरच कमाल आहे आ.शु. ! तुझ्या परिक्रमेला शुभेच्छा :) अन यशवन्त व्रुत्तान्त छान :) पु.भा.शु. :)

विलासराव 10/01/2012 - 22:35
कशाला पुस्तक वाचायला लावताय आता? लिहाच थोड्क्यात परीक्रमेबद्दलही. कोणी सांगावं आमच्याही भाग्यात हा योग असायचा. तुमच्या लेखामुळेच मला प्रेरणा मिळाली असे होउन तुम्हीही पुण्यात भागीदार व्हाल.

In reply to by विलासराव

प्रास 10/01/2012 - 22:44
अहो, राज्यकर्ते पुणे वाटून खातायत तर त्याच्याशी तुमच्या प्रतिसाद न देण्याची सांगड का बरं घालताय? :-o मी तर म्हणेन की तुम्ही परिकम्मेला जरूर जा पण इथे त्याचा व्यवस्थित वृत्तांत देण्याच्या बोलीवरच! :-) चुकलं माकलं क्षमा करा......

In reply to by प्रास

विलासराव 10/01/2012 - 22:52
मी तर म्हणेन की तुम्ही परिकम्मेला जरूर जा पण इथे त्याचा व्यवस्थित वृत्तांत देण्याच्या बोलीवरच!
Smile म्हणजे जाउच नको असं म्हणा ना.
चुकलं माकलं क्षमा करा......
काय हे प्रास........... ? हे क्षमा प्रकरण कशासाठी बॉ.

In reply to by विलासराव

पाषाणभेद 11/01/2012 - 02:17
फारच छान लेख, आत्मशुन्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा! अन 'नर्मदा परिक्रमा' म्हणजे काय हे तुम्ही लिहाच. आम्ही कुंटे साहेबांचे पुस्तक वाचलेले नाही. थोडक्यात लिहा हवे तर.

In reply to by प्रास

विटेकर 11/01/2012 - 17:37
सगळेच 'पुणे' वाटून खातायत ?? हा शब्द आमच्या बारामतीकर दादांना आवडणार नाही हो ! तुमचे म्हणजे अगदीच समाजवादी धोरण... तुम्ही असे सगळ्ञाना पुणे वाटायला लागला तर काका- पुतण्यांनी कोणाच्या तोंडाकडे पहावे? नुकताच " भाईंचा" अडसर दूर होतोय... वास्तविक विषय इतका छान आहे की असले अवांतर करणे जीवावर आले होते .. पंण मोह टाळता आला नाही..

मन१ 11/01/2012 - 00:19
हे काय नवीन? पुन्हा गो नी दांडेकर संचारले का काय कुणाच्या अंगात? हे आशू अध्यात्म वगैरे वर चित्रविचित्र बोलायचं तर वाटलं आमच्यासारखच पढतपंडित बेणं असेल म्हणून. स्वतः उपद्व्याप करणारा उचापती दिसतोय. अस्सल सिंदबादला सलाम. आणि हो, यक्कु ष्टाइल लेखही (कधी नव्हे तो) बरा जमलाय. ;)

टुकुल 11/01/2012 - 02:38
कुंट्‍याच्या पुस्तकातून 'नर्मदा परिक्रमा' म्हणजे काय, ती कशी करायची हे बहुतेक सर्वांना माहित असेल. म्हणून त्याच माहितीची पुनरावृत्ती टाळावी असे वाटते. पण कुणाला ही माहिती हवी असेल तर तसे सांगावे म्हणजे पुढच्या भागात थोडक्यात लिहू. >> काहिच माहित नाही या बद्दल, पहिल्यांदाच ऐकतोय, तर जरा लिहुन सांगा कि हि परिक्रमा काय आणी कशी करायची. विकिवरुन थोडीशी माहीती कळाली ती अशी. http://en.wikipedia.org/wiki/Parikrama#Narmada_parikrama --टुकुल.

कुळाचा_दीप 11/01/2012 - 06:42
जरूर जाऊन या ... आणि वाटेत तो परशुराम का कोण तो अश्वत्थामा दिसला तर तला आमचा पण नमस्कार सांगा...अनेक अनेक शुभेच्छा आपणाला व आत्मशुन्य यांना ! वृत्तांताच्या प्रतिक्षेत...

५० फक्त 11/01/2012 - 08:06
मस्त लेखन, आत्मशुन्य कडुन ही अपेक्षा होतीच, खरंतर अपेक्षा जरा जास्त खडतर प्रवासाची होती तरी सुद्धा नर्मदा परिक्रमा म्हणजे अपेक्षाभंग नव्हे.

नंदन 11/01/2012 - 08:36
पुढच्या भागाची वाट पाहतो. यकु, तुमचीही परिक्रमा लवकर पूर्ण होवो आणि तिचे साद्यंत वर्णन मिपावर वाचायला मिळो.

मूकवाचक 11/01/2012 - 10:00
आत्मशून्यला परिक्रमा सुखरूपपणे पार पडण्यासाठी शुभेच्छा.

प्यारे१ 11/01/2012 - 10:15
आत्मशून्य खरंच असं काहीतरी करणार आहे हे वाचत होतोच ख व मध्ये. पण त्यानं 'कात्रज' केला आमचा. आम्हाला वाटलेलं 'नार्थ ईस्टा'त कुठं तरी जाणार आहे तो. नर्मदा परिक्रमा करणं सोप्पं नाही हे कुंटेंच्या पुस्तकातून आणि सौ. चितळेंच्या व्हीसीडीतून वाचले, ऐकले आहेच. विलक्षण अनुभव येतात, प्रचंड संकटं, शारिरीक, मानसिक परिक्षांचे क्षण सामोरे येतात पण त्यातून तरुन जाऊन परिक्रमा पूर्ण करणं हेच खरं कौशल्य आहे. आत्मशून्य पुढे नतमस्तक नी तो भेटला की साष्टांग नमन. वी आर प्राऊड ऑफ यू बॉस.

विजय_आंग्रे 11/01/2012 - 13:07
नर्मदा परिक्रमा मध्यप्रदेशातील श्रीओंकारेश्वरापासून सुरुवात करायची. पश्चिमेला नर्मदेच्या दक्षिण तटाच्या कडेने जायचं, रेवासागर (नर्मदा जिथे अरबी समुद्राला मिळते ते नर्मदेचे मुख) नावेने ओलांडायचा, नर्मदेच्या उत्तर तीराजवळून पूर्वेकडे नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं. तिथे वळसा घालून नर्मदेच्या दक्षिण तटाजवळून पश्चिमेला ओंकारेश्वरापर्यंत येऊन परिक्रमा पूर्ण करायची. ------------------------------ ही यात्रा अतिशय खडतर आहे. ती पायी करावी लागते. वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही. ती चातुर्मासात करीत नाहीत. त्यामुळे प्रथम थंडीचा कडाका आणि नंतर असह्य उन यांचा सामना करावा लागतो. सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते. परस्त्रीला माई म्हणजे नर्मदेचे रूप समजून तिच्याशी आदरयुक्त व्यवहार करणे आवश्यक असते.

In reply to by विजय_आंग्रे

अन्या दातार 11/01/2012 - 14:10
फक्त एक बदल सुचवतोय
नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं.
अमरकंटक झारखंडमध्ये नसून म.प्र,मध्येच आहे. आशूला त्याचे इच्छित प्राप्त होवो हिच सदिच्छा.

स्मिता. 11/01/2012 - 14:08
वाचतेय. हा भाग आवडला... पुढेही लिहा नर्मदा परिक्रमेबद्दल. बाकी आत्मशून्याला परिक्रमेकरता शुभेच्छा!

यशोधरा 11/01/2012 - 15:50
आत्मशून्य आणि यशवंत, तुम्हां दोघांना परिक्रमेसाठी शुभेच्छा. अगदी अद्ध्यात्माचा भाग बाजूला ठेवला तरी अशा प्रवासाचा योग असावा हे खरंच भाग्य आहे. किती अनुभव, दृश्ये, निसर्गदर्शन गाठीशी बांधले जाईल आणि त्यातूनच कितीतरी शिकायला मिळेल... नर्मदा, गंगामाई अशांसारख्या स्वतःचे व्यक्तिमत्व असलेल्या नदयांकाठाने आणि सोबतीने प्रवास करायला मिळणे ही खरोखरची पर्वणी असते, हे अनुभवांती सांगते. भाग्यवान आहात. कधीतरी ही परिक्रमा करायला मिळावी ही इच्छा आहे.

विसुनाना 11/01/2012 - 16:09
नर्मदा परिक्रमेला निघालेल्या आत्मशून्य यांच्या धाडसासमोर नतमस्तक आहे. लेख उत्कृष्ट आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. शंका : सरदार सरोवरामुळे/नर्मदा प्रकल्पामुळे परिक्रमेच्या मार्गात काही बदल झालेला आहे किंवा कसे?

आत्मशुन्य यांच्या नर्मदा परिक्रमेचा बेत आमच्याशी शेअर केल्याबद्दल यकुशेठ आपले आभार........!!! बाकी, आत्मशुन्य यांच्या धाडसाला आपला बॉ नमस्कार आहे. आत्मशुन्य जेव्हा ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करेल तेव्हा त्या समग्र वृत्तांताबद्दल आत्ताच उत्सुकता लागली आहे. -दिलीप बिरुटे

विटेकर 11/01/2012 - 17:54
साष्टांग नमन ! मी ही खूप दिवसांपासून या विचारात आहे पण असे पटकन निघून जाणे .. ऊठून चालावे दिगंतरासी.. असे होणे नाही ! माझी इच्छा प्रबळ केल्याबद्द्ल धन्यवाद ! मरण्यापूर्वी नक्किच करणार असे आणि एवढेच म्हणतो ! सत्य संकल्पाचा दाता इश्वर ! परिक्रमेची मराठीतील सर्व पुस्तके वाचून झाली आहेत .. पैकी भारती ताई चे अंतर्यात्रा अप्रतिम .. एका गुरुवारी अर्ध्या रात्रीत वाचून काढले होते आणि सकाळी भारती ताईला मेल लिहली.. संध्याकाळी उत्तर आले.. शनिवारी आम्ही मोर ट्क्क्या वर .. एक दिवासाचा अनुभव घेतला.. आता आत्मशून्य केव्हा अंगात येताहेत याची वाट पहातोय !

श्री आत्मशून्य यांना त्यांच्या श्रीनर्मदा परिक्रमेसाठी हार्दिक शुभेच्छा! त्यांचा हा संकल्प निर्विघ्नपणे पार पडो ही प्रार्थना!

गवि 12/01/2012 - 10:46
काय अफाट प्रकार आहे हा यशवंता.. २००० हून जास्त किलोमीटर्स प्रवास करण्यासाठी, हाती फोन, गाडी , अन्नसाठा, पैसा नसताना .. किंवा पैसा असून तो हाती टिकेल अशी शाश्वती नसताना ("लुटले जातात" असे म्हटलेस त्यावरुन) .. किंवा पैसा हाती सुरक्षित टिकला तरी त्याची जंगलात कागदाच्या तुकड्यापलीकडे किंमत नसताना.. चालत चालत निघणं म्हणजे निव्वळ अचाट-अफाटपणा आहे. आत्मशून्य हे जबरी व्यक्तिमत्व दिसतंय. तो यातून यशस्वीपणे आणि सुरक्षित माघारी येईल याची खात्री आहे. त्याच्या साहसाला आणि शोधक वृत्तीला सलाम. यशवंता, तू उत्तम लेख लिहीला आहेस, नेहमीप्रमाणेच.

In reply to by गवि

अन्या दातार 12/01/2012 - 11:07
तो यातून यशस्वीपणे आणि सुरक्षित माघारी येईल याची खात्री आहे. त्याच्या साहसाला आणि शोधक वृत्तीला सलाम.
हा जरा Paradox वाटतोय. नक्की काय म्हणायचे आहे गवि?? नर्मदा परिक्रमेत एकतर यशस्वी होता येईल किंवा अयशस्वी. पण यशस्वी माघार नसावी बहुदा. (विचारात पडलेला) अन्या

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

गवि 12/01/2012 - 11:21
दातार, वन डे एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर वेंट गेला.. वॉटर पाणी ड्रिंक पिऊनी वेंट बॅक माघारी गेला. माघारी = ध्येय साध्य झाल्यावर परत येणे. युद्धातली माघार नव्हे.. काय शब्दांचा कीस पाडते ही हल्लीची पिढी.. ;) यात कोल्हा, नदी वगैरे ही फक्त उदाहरणे आहेत. त्यावरुन कल्ला सुरु करु नये असं म्हणून पाहतो.

In reply to by गवि

पाषाणभेद 16/01/2012 - 06:21
गवि तुम्ही सल्लाकेंद्र चालू कराच. घोस्ट रायटींग मी करत जाईन हवं तर. (तसे दोन तिन ताईचे सल्ले लिहीले आहेत. बायोडेटा पाठवू काय? :-))

वपाडाव 19/01/2012 - 03:36
आत्मशुन्य या माणसाविशयी अतिशय आदर होता, आहे अन राहील.... __/\__ त्रिवार __/\__ सलाम __/\__
3

पदमविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा!

नरेंद्र गोळे ·

अन्या दातार 01/01/2012 - 20:50
देशसेवेसाठी झटणार्‍या व्यक्तिचा यथोचित गौरव करणारा लेख. अब्दुल कलामांप्रमाणेच हेही एकदा भारताचे राष्ट्रपती म्हणून विराजमान झालेले बघायला आवडेल मला. :)

सिस्टिम वाटते तेवढी बिघडलेली नाही याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे श्रीधरन यांचे कर्तृत्व. श्रीधरन साहेबांना उर्वरित आयुष्य शांतीपूर्ण तसेच निरामय जावो यासाठी शुभेच्छा. गोळेसाहेबांचे विशेष आभार.

In reply to by आळश्यांचा राजा

मन१ 01/01/2012 - 22:03
अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया. एक शंका:- श्रीधरन नक्की निवृत्त कधी झाले? १९३२ हे जन्मसाल धरले तर त्यांचे सधयचे वय ८० तरी असावे.

In reply to by मन१

रेल्वेतून ते ९० सालीच निवृत्त झाले! पुढे कोकण रेल्वे प्रकल्पाचे ते कार्यकारी अधिकारी झाले. त्यांचे वय ८० चे आसपास असणार हा आपला तर्क खराच आहे. आणि त्यांच्या कार्यनिवृत्तीचे खरे कौतुक त्यामुळेच तर आहे.

In reply to by मन१

मी-सौरभ 03/01/2012 - 13:37
माझ्या माहिती प्रमाणे असे अधिकारी निवृत्त झाल्यावर पण त्यांना सल्लागार म्हणून घेतले जाते. ८०-८५ वर्षाच्या लोकांना राजकारणात ना नाहीये मग अश्या चांगल्या लोकांनी काम केले तर बिघडले कुठे? JRD किंवा रतन टाटा जर ६० व्या वर्षी निवृत्त झाले असते तर????

In reply to by आळश्यांचा राजा

इन्दुसुता 01/01/2012 - 22:05
+१. वर आळश्यांचा राजा यांनी म्हटले आहे असेच म्हणते. गोळेसाहेबांचे आभार व श्रीधरन साहेबांना अनेक शुभेच्छा.

In reply to by आळश्यांचा राजा

नीलकांत 01/01/2012 - 22:45
श्रीधरन यांच्याबद्दल वाचून होतो. लेख छान झाला आहे. - नीलकांत

पैसा 01/01/2012 - 23:43
श्रेधरन याना द्या. एवढं कर्तृत्व एका जन्मात फार कमी लोक दाखवू शकतात.

सविता००१ 02/01/2012 - 10:06
पैसा ताईंशी पूर्णपणे सहमत. भारत रत्नाचा खराखुरा मानकरी हाच महात्मा असायला हवा.

मोदक 02/01/2012 - 10:42
ई.श्रीधरन , (सुरत ची सुधारणा करणरे) S. R. राव, तिरूचिरापल्ली चे एक पोलिस अधिकारी (नाव विसरलो) या लोकांनी सिस्टीम मध्ये राहून खूप खूप चांगले काम केले आहे.... मोदक.

प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वावरील माहितीपूर्ण लेख. धन्यवाद. आपल्या समाजात अजूनही कुठे कुठे आशेचे दिवे लुकलुकत आहेत ह्याचे समाधान वाटले.

५० फक्त 02/01/2012 - 16:59
धन्यवाद धन्यवाद, अतिशय मोठा माणुस, खरंच खुप मोठा माणुस. एकदा एका सेमिनारच्या वेळी यांना प्रत्यक्ष बघायची संधी मिळाली होती, आपण केलेल्या कामाबद्दल एक छदाम सुद्धा गर्व नव्हता यांच्या चेह-यावर.

प्रदीप 02/01/2012 - 19:22
श्रीधरन ह्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख आवडला.
भ्रष्टाचाराचा बोलबाला होत असलेल्या भारतात, शिष्टाचाराचे मूर्तिमंत प्रतीक बनून, विधिवत मिळालेले काम निष्ठापूर्वक करणारे अनेक लोक आजही आहेत. त्यांच्याच बळावर भारतीय समाज व्यवस्था घट्ट उभी आहे.
संपूर्ण सहमत.

अन्या दातार, आळशांचा राजा, मन१, इंदुसुता, नीलकांत, दादाकोंडके, पैसा, सविता००१, मोदक, कॉनम मॅन, प्यारे१, प्रभाकर पेठकर, निश, ५० फक्त आणि प्रदीप सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

अन्या दातार 01/01/2012 - 20:50
देशसेवेसाठी झटणार्‍या व्यक्तिचा यथोचित गौरव करणारा लेख. अब्दुल कलामांप्रमाणेच हेही एकदा भारताचे राष्ट्रपती म्हणून विराजमान झालेले बघायला आवडेल मला. :)

सिस्टिम वाटते तेवढी बिघडलेली नाही याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे श्रीधरन यांचे कर्तृत्व. श्रीधरन साहेबांना उर्वरित आयुष्य शांतीपूर्ण तसेच निरामय जावो यासाठी शुभेच्छा. गोळेसाहेबांचे विशेष आभार.

In reply to by आळश्यांचा राजा

मन१ 01/01/2012 - 22:03
अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया. एक शंका:- श्रीधरन नक्की निवृत्त कधी झाले? १९३२ हे जन्मसाल धरले तर त्यांचे सधयचे वय ८० तरी असावे.

In reply to by मन१

रेल्वेतून ते ९० सालीच निवृत्त झाले! पुढे कोकण रेल्वे प्रकल्पाचे ते कार्यकारी अधिकारी झाले. त्यांचे वय ८० चे आसपास असणार हा आपला तर्क खराच आहे. आणि त्यांच्या कार्यनिवृत्तीचे खरे कौतुक त्यामुळेच तर आहे.

In reply to by मन१

मी-सौरभ 03/01/2012 - 13:37
माझ्या माहिती प्रमाणे असे अधिकारी निवृत्त झाल्यावर पण त्यांना सल्लागार म्हणून घेतले जाते. ८०-८५ वर्षाच्या लोकांना राजकारणात ना नाहीये मग अश्या चांगल्या लोकांनी काम केले तर बिघडले कुठे? JRD किंवा रतन टाटा जर ६० व्या वर्षी निवृत्त झाले असते तर????

In reply to by आळश्यांचा राजा

इन्दुसुता 01/01/2012 - 22:05
+१. वर आळश्यांचा राजा यांनी म्हटले आहे असेच म्हणते. गोळेसाहेबांचे आभार व श्रीधरन साहेबांना अनेक शुभेच्छा.

In reply to by आळश्यांचा राजा

नीलकांत 01/01/2012 - 22:45
श्रीधरन यांच्याबद्दल वाचून होतो. लेख छान झाला आहे. - नीलकांत

पैसा 01/01/2012 - 23:43
श्रेधरन याना द्या. एवढं कर्तृत्व एका जन्मात फार कमी लोक दाखवू शकतात.

सविता००१ 02/01/2012 - 10:06
पैसा ताईंशी पूर्णपणे सहमत. भारत रत्नाचा खराखुरा मानकरी हाच महात्मा असायला हवा.

मोदक 02/01/2012 - 10:42
ई.श्रीधरन , (सुरत ची सुधारणा करणरे) S. R. राव, तिरूचिरापल्ली चे एक पोलिस अधिकारी (नाव विसरलो) या लोकांनी सिस्टीम मध्ये राहून खूप खूप चांगले काम केले आहे.... मोदक.

प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वावरील माहितीपूर्ण लेख. धन्यवाद. आपल्या समाजात अजूनही कुठे कुठे आशेचे दिवे लुकलुकत आहेत ह्याचे समाधान वाटले.

५० फक्त 02/01/2012 - 16:59
धन्यवाद धन्यवाद, अतिशय मोठा माणुस, खरंच खुप मोठा माणुस. एकदा एका सेमिनारच्या वेळी यांना प्रत्यक्ष बघायची संधी मिळाली होती, आपण केलेल्या कामाबद्दल एक छदाम सुद्धा गर्व नव्हता यांच्या चेह-यावर.

प्रदीप 02/01/2012 - 19:22
श्रीधरन ह्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख आवडला.
भ्रष्टाचाराचा बोलबाला होत असलेल्या भारतात, शिष्टाचाराचे मूर्तिमंत प्रतीक बनून, विधिवत मिळालेले काम निष्ठापूर्वक करणारे अनेक लोक आजही आहेत. त्यांच्याच बळावर भारतीय समाज व्यवस्था घट्ट उभी आहे.
संपूर्ण सहमत.

अन्या दातार, आळशांचा राजा, मन१, इंदुसुता, नीलकांत, दादाकोंडके, पैसा, सविता००१, मोदक, कॉनम मॅन, प्यारे१, प्रभाकर पेठकर, निश, ५० फक्त आणि प्रदीप सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!


पदमविभूषण डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन.

उनाड दिवस .... मेणवली घाट.

प्यारे१ ·

In reply to by छोटा डॉन

प्यारे१ 28/12/2011 - 09:16
@छोटा डॉन. धन्यवाद चरणपूर मंदिराच्या ऐवजी आधीचाच फोटो आला आहे तो बहुधा लिंक मध्ये मिळू शकेल . शेवाळलेला घाट हा फोटो दिसत नाहीये. @ ऑल, ह्या मंदिरांचा इतिहास मला खरंच ठाऊक नाही. नाना फडणवीसांचं मूळ गाव हेच आहे आणि त्यांच्या काळात ही मंदिरं उभारली गेली असावीत. नानांचा वाडा जवळच आहे . पण तिथं भव्य दिव्य अथवा पेशवे कालीन विशेष काही मला तरी आढळले नाही. वल्ली अथवा आणखी कोणी इतिहासकार जर बरोबर येईल तर त्याला हे डिटेल्स कळू शकतील. हल्ली इथं चित्रपटाची/ जाहिरातींची चालणारी शूटींग्ज फारच जोरात असतात. म्हणून तो उल्लेख केला इतकंच. जे जे चांगलं दिसतं/ दिसलं ते ते टिपावं एवढीच इच्छा मनी बाळगून हे फटु काढले आहेत. बस्स. उगाच चुकीची माहिती न दिली जावी . माहिती करुन घेण्याची इच्छा एकाचवेळी आहे नी नाही देखील. कालौघात सगळंच बदलतं. इतिहासाला कवटाळून बसण्यापेक्षा त्यातून काही शिकून नवीन काही घडवता आलं पाहिजे. हे आपलं व्यक्तीगत मत. घर या परिसरात असल्यानं थोडंसं 'घर की मुर्गी दाल बराबर' झालंय हे मात्र तितकंच खरं.

निवांत पोपट 27/12/2011 - 19:30
जिस देशमे गंगा रहता है मध्ये गोविंदा ज्या पारावर बसलेला दाखवलाय तो पार १० नंबरच्या फोटो मध्ये दिसतो.शिवाय खालील गाण्याचे शूटिंग पण मेणवली येथे झालेय.

प्रचेतस 27/12/2011 - 19:44
दिसले रे. फटू शेवटी दिसले. लैच भारी आहेत. ही मंदिरे सगळी नाना फडणवीसांनी बांधलेली आहेत का? नानांच्या मेणवलीतल्या वाड्याचे फोटो पण अपलोड कर. (अन्याशी सहमत. शिवाय तो घंटा-स्वदेस मधलं चरणपूर वालं मंदिराचा फटू गायबलेला दिसतोय.)

मी-सौरभ 28/12/2011 - 00:17
ईथे एवढे पिक्चर बनलेत प्रत्येक फोतोतली जागा बघितल्यासारखी वाट्ते प्रकाश झा च तर हे आवडतं मिनी बिहार आहे. गंगाजल, अपहरण ईथेच बनवलेत त्याने.

पाषाणभेद 28/12/2011 - 00:58
चित्रपटांच्या उल्लेखांनी ह्या रमणीय परिसराची ओळख करून देणे योग्य नाही. आपल्या पुर्वजांनी केलेले अतूलनिय कर्तूत्वाची साक्ष या पुरातन वास्तू देत आहेत. त्याबद्दल आधी चार शब्द लिहून मग एखाद्या ओळीत चित्रपटांचा उल्लेख आला असता तर चांगले झाले असते असे वाटते. फोटो बाकी फारच सुरेख आले आहेत. विष्णूमंदिरे फारशी आढळत नाहीत. येथील विष्णूमंदिरदेखील असल्याच मोजक्या मंदिरांपैकी असावे.

In reply to by गवि

प्यारे१ 28/12/2011 - 10:05
पुणे महाबळेश्वर राज्य महामार्गावर वाई नावाचे एक तालुक्याचे शहर आहे. वाईपासून २.५-३ किमी वर थोडे आत हे सुंदर ठिकाण आहे. कधी येताय? ;)

In reply to by गवि

प्यारे१ 28/12/2011 - 10:19
तसंच पुढं धोम धरणाकडं जा. धरण देखील मस्त आहे. धोम गावात नृसिंह मंदिर आहे. तेही अतिशय सुंदर आहे. तिथली पुष्करिणी तर लाजवाब आहे. फटु आहे बहुतेक. बघतो. (साला, फोटो टाकणं अजून नीट जमत नाय ओ आमाला)

अमृत 28/12/2011 - 15:36
रविवारीच तुनळीवर 'स्वदेस' पाहिला आणि विकीवर जाऊन मेणवली विषयी वाचाले. आणि आता हे सगळे फोटो. ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे. फोटोंबद्दल धन्यवाद. अमृत

पैसा 28/12/2011 - 18:42
गेले २/३ दिवस नेट बंद असल्याने मोबाईलवरून हे फोटो पाहता आले नव्हते. पण आज रुखरख गेली. फार छान. त्या पिच्चरांच्या कहाण्यात मला फार रस नाही, पण नानांच्या वाड्यात जुनी चित्रं होती. त्यांचे फोटो मिळतील का?

In reply to by छोटा डॉन

प्यारे१ 28/12/2011 - 09:16
@छोटा डॉन. धन्यवाद चरणपूर मंदिराच्या ऐवजी आधीचाच फोटो आला आहे तो बहुधा लिंक मध्ये मिळू शकेल . शेवाळलेला घाट हा फोटो दिसत नाहीये. @ ऑल, ह्या मंदिरांचा इतिहास मला खरंच ठाऊक नाही. नाना फडणवीसांचं मूळ गाव हेच आहे आणि त्यांच्या काळात ही मंदिरं उभारली गेली असावीत. नानांचा वाडा जवळच आहे . पण तिथं भव्य दिव्य अथवा पेशवे कालीन विशेष काही मला तरी आढळले नाही. वल्ली अथवा आणखी कोणी इतिहासकार जर बरोबर येईल तर त्याला हे डिटेल्स कळू शकतील. हल्ली इथं चित्रपटाची/ जाहिरातींची चालणारी शूटींग्ज फारच जोरात असतात. म्हणून तो उल्लेख केला इतकंच. जे जे चांगलं दिसतं/ दिसलं ते ते टिपावं एवढीच इच्छा मनी बाळगून हे फटु काढले आहेत. बस्स. उगाच चुकीची माहिती न दिली जावी . माहिती करुन घेण्याची इच्छा एकाचवेळी आहे नी नाही देखील. कालौघात सगळंच बदलतं. इतिहासाला कवटाळून बसण्यापेक्षा त्यातून काही शिकून नवीन काही घडवता आलं पाहिजे. हे आपलं व्यक्तीगत मत. घर या परिसरात असल्यानं थोडंसं 'घर की मुर्गी दाल बराबर' झालंय हे मात्र तितकंच खरं.

निवांत पोपट 27/12/2011 - 19:30
जिस देशमे गंगा रहता है मध्ये गोविंदा ज्या पारावर बसलेला दाखवलाय तो पार १० नंबरच्या फोटो मध्ये दिसतो.शिवाय खालील गाण्याचे शूटिंग पण मेणवली येथे झालेय.

प्रचेतस 27/12/2011 - 19:44
दिसले रे. फटू शेवटी दिसले. लैच भारी आहेत. ही मंदिरे सगळी नाना फडणवीसांनी बांधलेली आहेत का? नानांच्या मेणवलीतल्या वाड्याचे फोटो पण अपलोड कर. (अन्याशी सहमत. शिवाय तो घंटा-स्वदेस मधलं चरणपूर वालं मंदिराचा फटू गायबलेला दिसतोय.)

मी-सौरभ 28/12/2011 - 00:17
ईथे एवढे पिक्चर बनलेत प्रत्येक फोतोतली जागा बघितल्यासारखी वाट्ते प्रकाश झा च तर हे आवडतं मिनी बिहार आहे. गंगाजल, अपहरण ईथेच बनवलेत त्याने.

पाषाणभेद 28/12/2011 - 00:58
चित्रपटांच्या उल्लेखांनी ह्या रमणीय परिसराची ओळख करून देणे योग्य नाही. आपल्या पुर्वजांनी केलेले अतूलनिय कर्तूत्वाची साक्ष या पुरातन वास्तू देत आहेत. त्याबद्दल आधी चार शब्द लिहून मग एखाद्या ओळीत चित्रपटांचा उल्लेख आला असता तर चांगले झाले असते असे वाटते. फोटो बाकी फारच सुरेख आले आहेत. विष्णूमंदिरे फारशी आढळत नाहीत. येथील विष्णूमंदिरदेखील असल्याच मोजक्या मंदिरांपैकी असावे.

In reply to by गवि

प्यारे१ 28/12/2011 - 10:05
पुणे महाबळेश्वर राज्य महामार्गावर वाई नावाचे एक तालुक्याचे शहर आहे. वाईपासून २.५-३ किमी वर थोडे आत हे सुंदर ठिकाण आहे. कधी येताय? ;)

In reply to by गवि

प्यारे१ 28/12/2011 - 10:19
तसंच पुढं धोम धरणाकडं जा. धरण देखील मस्त आहे. धोम गावात नृसिंह मंदिर आहे. तेही अतिशय सुंदर आहे. तिथली पुष्करिणी तर लाजवाब आहे. फटु आहे बहुतेक. बघतो. (साला, फोटो टाकणं अजून नीट जमत नाय ओ आमाला)

अमृत 28/12/2011 - 15:36
रविवारीच तुनळीवर 'स्वदेस' पाहिला आणि विकीवर जाऊन मेणवली विषयी वाचाले. आणि आता हे सगळे फोटो. ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे. फोटोंबद्दल धन्यवाद. अमृत

पैसा 28/12/2011 - 18:42
गेले २/३ दिवस नेट बंद असल्याने मोबाईलवरून हे फोटो पाहता आले नव्हते. पण आज रुखरख गेली. फार छान. त्या पिच्चरांच्या कहाण्यात मला फार रस नाही, पण नानांच्या वाड्यात जुनी चित्रं होती. त्यांचे फोटो मिळतील का?
वल्लीनं आमच्या अनुपस्थितीत आमच्या खोर्‍यात चढाई करुन सारा मुलूख काबीज केला म्हटल्यावर आम्हालाही स्फुरण आलं. पूर्वीच कधीतरी काढलेली ही प्रकाशचित्रं आम्हाला खुणावू लागली आणि आम्ही ठरवलं की काही अस्पर्श भूभाग लोकांसमोर आणावा. बघा आवडला तर.... १. मेणवली घाट. पायर्‍या आणि झाड (स्वदेस ) २. मेणवली घाट. मंदिर (शिंगम/चिंगम) ३. मेणवली घाट.

माझं गाव

स्पा ·

प्यारे१ 14/12/2011 - 17:08
भन्नाट फटु आहेत रे....!!! मी गेलोय ह्या मंदिरात ९८ साली. अडिवरे गावचा मित्र आहे माझा. खूप मस्त वाटतं. भाट्याचा समुद्र किनारा पण सुंदर आहे.

प्रीत-मोहर 14/12/2011 - 17:25
कोकणातल्या मातीत अशी काही चुंबकीय शक्ती आहे कि ती आपल्या माणसांना ती कुठेही, मुंबई पुणे, नाशिक, दिल्ली, लंडन , अमेरिका , अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शेवटी आपल्याकडे खेचून घेतेच
अगदी अगदी.... बाकी लेख व फटु मस्तच :)

स्मिता. 14/12/2011 - 17:35
गावाचे फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले. सुरुवातीला असलेले गाव, घर आणि बागेचे फोटो १ नंबर!

वपाडाव 14/12/2011 - 17:36
दुसरा फटु अत्त्युत्तम श्रेणीतला आहे.....गावाचं वर्णनही अपर्तीम प्रकारचे.....

मन१ 14/12/2011 - 17:38
हल्ल्ली मला कोकणातलीच पोरगी पटवावी व त्यानिमित्ताने तिथे येणे-जाणे सुरु ठेवावे असे वातू लागले आहे.

गवि 14/12/2011 - 17:39
लहानपणीच्या आडिवर्‍यातल्या खूप आठवणी आहेत.. कोंकणाविषयी जे म्हणतोयस ना.. ते फार पटलं रे.. मी कोंकण सोडून वीस वर्षं देशावर, पुण्यात, मुंबईत, गुजरातेत, तामिळनाडूत आणि कुठेकुठे राहिलो.. पण कोणी मी कुठचा म्हणून विचारलं की आतून उत्तर येतं: "मी रत्नांग्रीचा रे.." डोळ्यात पाणी आणलंस स्पावड्या.. सगळं लिहिता येत नाही.. पण ग्रेट.. धन्यु..

प्रचेतस 14/12/2011 - 17:53
तुझ्या गावाचे चित्रदर्शी रूप खूपच भावले. आम्ही आपली घाटावरची माणसं. पदरचे पैसे खर्च करूनच कोकणात २/३ दिवस राहणं आमच्या नशिबी. तुम्ही भाग्यवान.

अन्या दातार 14/12/2011 - 18:27
भारी वर्णन रे स्पावडू. तु म्हणतोस ते शेवटचे वाक्य जाम पटतंय. कोकणात गेल्यावर तिथून पायच काढवत नाही.

मानस् 14/12/2011 - 19:17
छान लेख्..छान फोटो.. इतक्या छान गावात इतक्या वर्षात फक्त एकदा गेला होतात हे वाचून नवल वाटलं.

प्रास 14/12/2011 - 19:28
लेखन झकास, कोकण छान, घर सुंदर आणि फोटो सुरेख. तुझे काका राहत आहेत ते वडिलोपार्जित घर अजून तुमचंही आहेच ना रे?

यकु 14/12/2011 - 20:08
स्पांडू तु मुंबईत कशाला र्‍हातो रे एवढं सुंदर गाव सोडून? :( बाकी कोकणातले खेडे कसे असते ते फोटूतून आणखी दिसले असते तर आणखी मजा आली असती. दोस्तहो, आता टूर डी कोकण काढाच!

In reply to by प्यारे१

मी ते वाक्य "बाकी स्पा चांगला टुकार आहे....." असे वाचले. दचकलो, मग परत वाचले आणि तिसरे महायुद्ध टळले म्हणून निश्वास सोडला. बाकी, फोटो मस्तच.... जाऊ रे एकदा सगळे मिळून कुठेतरी. तुम्ही लोक बनवा प्लान (आणि तडीस पण न्या ;-) )

In reply to by प्रचेतस

सोत्रि 15/12/2011 - 10:48
मी आत आहे ;) I'm in! चलोssss कोकण ! अवांतरः स्पावड्या, फटू लै म्हणजे लैच भारी! - (घाटी) सोकाजी

माझ्यामते कोकणातल्या मातीत अशी काही चुंबकीय शक्ती आहे कि ती आपल्या माणसांना ती कुठेही, मुंबई पुणे, नाशिक, दिल्ली, लंडन , अमेरिका , अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शेवटी आपल्याकडे खेचून घेतेच
+१ हेच आणि असेच म्हणतो. सर्व फोटो आणि प्रवासवर्णन आवडले. :) - (कुडाळ/मालवणचा) इंट्या.

स्पावडू भारी रे एकदम...! या वर्णनातली अनेक वाक्य क्षणाक्षणाला अंगावर रोमांच उभे करत होती...माझं गाव कोकणात नावापुरतच आहे.पण अजोळ मात्र कोकणातच आहे...हरिहरेश्वर. कोकणातलं सगळं असच जवळच्या माणसासारखं मनावर ठसा उमटवणारं आहे.समुद्र/नारळ/सुपार्‍या/अंबे/काजु/कोकम-या सगळ्या नेहमीच्या गोष्टी झाल्या,पण तु वर्णन केलेल्या अंधार,त्यात ऐकु येणारे कीर्तन/भजनाचे सुर वगैरे गोष्टी जास्त रोमांचक असतात.माझ्या मामाच्या घरामागे बंदरावर स्मशान आहे.तिथली मडकी उचलण्या पासुन..ते हडक घरी(गोठ्यात)लपवण्या पर्यंत केलेली कमाल,त्यायोगे मावशीच्या हातचा नरवेलाच्या शिमटीनी खाल्लेला मार...!किती किती अठवणी आहेत...मला तर कधी कधी प्रचंड बेचैन वाटलं ना,की मी अजुनही स्वारगेटला जाऊन स्टँडवर वस्तीला असलेल्या पुणे-श्रीवर्धन गाडीचं दर्शन घेऊन येतो.मला गाडीवर डायवर/कंडक्टरनी रंगवुन लावलेला पुणे-श्रीवर्धन हा बोर्डं लाइफ सेव्हींग ड्रग सारखा वाटतो,कारण तो नुसता पाहिला तरी जिवात जीव येतो ना...! अता तुझं हे प्रवास वर्णन आणी फोटु बघुन माझ्या बेचैनीत भयंकर वाढ झालीये,त्यामुळे कदाचित मी आता कधिही गावाला पळुन जाण्याची दाट शक्यता वाटायला लागलीये...तु वर्णन करुन मोकळा झालास,आणी आमचे आता अ-वर्णनीय हाल सुरू झालेत :-(

चिंतामणी 15/12/2011 - 01:25
सगळेच छान आहे. फोटोसुद्धा आणि वर्णनसुद्धा. यकुंसारखे (थोडिशी दुरूस्तीकरून) मीसुध्दा म्हणतो "तु डोंबीवलीत कशाला र्‍हातो रे एवढं सुंदर गाव सोडून?" ज्यांची कोकणात घरे आहेत त्यांचा हेवा वाटतो रे. आडीव-याच्या जवळच देवीहसोळला आमची कुलदेवता आहे. (आणि धोपेश्वर कुलदैवत. दोन्हिही राजापुर तालुक्यातच). तीथे जेंव्हा जाणे होते तेंव्हा परत येउ नये असेच वाटत असते. एकच बाराकशी शंका. पाचव्या फोटोला तु "आमची छोटीशी बाग" असे म्हणले आहेस. पण तीथे बाग न म्हणता "वाडी" म्हणतात ना?

In reply to by चिंतामणी

स्पा 15/12/2011 - 09:55
एकच बाराकशी शंका. पाचव्या फोटोला तु "आमची छोटीशी बाग" असे म्हणले आहेस. पण तीथे बाग न म्हणता "वाडी" म्हणतात ना? घरासमोर नारळ - पोफळी, केळी, वेग्रे लावल्या असतील , तर बागच म्हणतात. पण १ २ एकरी जागेवर जर उत्पन्ना करता आंब्याची कलम, रातांबे, काजू वेग्रे लावले असतील , तर मग अशा "मोठ्या बागांना" 'वाडी' म्हणतात :)

sneharani 15/12/2011 - 09:54
मस्त वर्णन अन फोटोही! आता कोकण पहावच म्हणते!! :)

रम्या 15/12/2011 - 11:11
>>हा पत्ता इतकी वर्ष नुसता ऐकून होतो, स्वतःच गाव असूनही फक्त एकदा लहानपणी ४ ते ५ तासांसाठी गेलो असेन>> हे बाकी आवडलेलं नाही. बाकी फोटो आणि लिखाण आवडले.

सविता००१ 15/12/2011 - 11:29
स्पा, खूप सुंदर लिहिलं आहेस आणि फोटो पण खल्लास. कोकण म्हणजे भन्नाटच आहे. तिथून परत यावेसे कधीच वाटत नाही.

५० फक्त 15/12/2011 - 16:32
धागा मस्तच, फोटो पण मस्तच '''माझ्यामते कोकणातल्या मातीत अशी काही चुंबकीय शक्ती आहे कि ती आपल्या माणसांना ती कुठेही, मुंबई पुणे, नाशिक, दिल्ली, लंडन , अमेरिका , अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शेवटी आपल्याकडे खेचून घेते'' पण या शेवटाशी असहमत, अशी चुंबकीय शक्ती कोकणच काय सगळ्याच ठिकाणच्या मातीत हे असतं, जसं आपल्याला कोकणातुन मुंबईत येउन असं वाटतं, तसंच रशियातल्या एखाद्या बर्फाळ खेड्यातल्या माणसाला मॉस्कोत येउन वाटतच असेल ना , तेवढंच काय मला सोलापुरातुन पुण्यात येउन पण असं वाटतंच, माझ्या सोलापुरातल्या मातीत पण अशी शक्ती आहेच.

In reply to by सूड

प्रचेतस 15/12/2011 - 21:36
५० रावांची जोरदार सहमत. कोकणाची ओढ आहेच पण ती फार तर ४/५ दिवसांची, गेला बाजार महिनाभरपर्यंत, पण नंतर मन मात्र पिंपरी चिंचवडातच खेचत राहणार. तिथेही तीच चुंबकीय शक्ती कार्यरत आहे शेवटी. ;)

In reply to by गवि

अन्या दातार 15/12/2011 - 21:56
कितीही दूर गेलो तरी खरा कोल्हापूरकर कोल्हापुरशी असलेली आपली नाळ तोडूच शकत नाही. (सांगलीत जन्मलेला, कोकणात दरवर्षी नेमाने कुलदैवताच्या पुजेस जाणारा कोकणस्थ व खरा कोल्हापुरकर) अन्या

In reply to by अन्या दातार

५० फक्त 15/12/2011 - 22:00
सांगलीत जन्मलेला, कोकणात दरवर्षी नेमाने कुलदैवताच्या पुजेस जाणारा कोकणस्थ व खरा कोल्हापुरकर हे काय शादी. कॉम ला टाकता टाकता इथं टंकलय का चुकुन श्री. अन्या दातार.

In reply to by ५० फक्त

अन्या दातार 15/12/2011 - 22:07
सध्यातरी शादी.कॉमसारख्या संस्थळांची मला काहीच गरज नसल्याने जे काही टंकलय ते "पूरे होशोहवास में" टंकलय. संपादनाचीसुद्धा गरज वाटत नाहीये.

In reply to by सूड

५० फक्त 15/12/2011 - 21:52
तुम्हालाच काय इथल्या ब-याच जणांना आपल्या मुळ भुमीपासुन लांब गेल्यावर असं वाटतं, मुळ भुमीपासुनच काय पण अगदी ऑर्कुटचं फेसबुकला / रेडिफचं जिमेलला/ याहुचं लाइव्हला/ उपक्रमाचं मनोगतला / मनोगतचं मिपाला / मिपाचं मिमला अन तिथुन ऐअला गेलं तरी असं होतं, मुंबईकराच्या बाबतीत तर वेस्टचं इस्ट अन सेंट्रलचं हार्बरला आलं तरी असं होत असेल, पुणेकराच्या बाबतीत पेठेतुन धायरीला अन बिबवेवाडीतुन बाणेरला गेलं तरी असं होतं, औरंगाबाद्च्या लोकांना घाटीजवळुन जालना रोडला सिडको मध्ये आलं की असंच होतं. एवढंच का अगदी तीन वर्षे विंडोज फोन वापरुन नंतर सिंबियन वापरतो कधी कधी, नंतर कधी कुणाचा विंडोज फोन समोर आला की तीच चुंबकीय ओढ जाणवते. आणि शास्त्रीय मार्गाने विचार केला तर संपुर्ण प्रुथ्वी ही एका चुंबकाप्रमाणे कार्य करत असल्यानं ही शक्ती सगळीकडे जाणवणारच, आणि एखाद्याला जाणवत नसेल तर त्यानं चांदीच्या पेल्यातनं पाणी पिण्यापेक्षा लोखंडाच्या भांड्यातुन प्यावं, म्हणजे तेवढंच शरीरातलं लोह वाढुन चुंब*य शक्तीच्या ऐवजी चुंबकीय शक्तीचा अनुभव येईल.

चिगो 15/12/2011 - 16:48
च्यायला, स्पावड्या काय काय करतो, नै? भयकथा लिवतो, परीक्षणं लिवतो, संगणकावर फोटूशॉपच्या करामती करतो.. आणि आता झ्याकपैकी फोटू काढून, लोकांना हळवं करणारं प्रवासवर्णन पण लिवतो.. जियो, दोस्त.. बाकी फोटू झक्कासच.. च्यायला तो स्टार फिश आणि शंखातला खे़कडा तर कमालच आहे.. कोकणात अगदी ओझरतासा गेलो होतो, मालवणला.. आता पुन्हा एकदा ट्रिप काढावी लागेल..

सर्वसाक्षी 15/12/2011 - 17:39
आवडली. मी महाकाली च्या देवळात गेल्याला बहुधा ४०-२४ वर्षे होऊन गेली असावीत. घर आणि परिसर झकास आहे. मोबाईलची रेंज मिळत नसेल तर अधिक उत्तम.

पावसाळ्यानंतर कोंकण दर्शन म्हणजे स्वर्गसुख. जिवाला निवांतपणा असावा, खिशात दामाजी पंत वास्तव्याला असावेत, समव्यसनी साथ असावी, आणखिन काय हवे? स्वर्ग म्हणजे काही वेगळे थोडेच असते?

यशोधरा 16/12/2011 - 15:04
कोकणातल्या मातीत अशी काही चुंबकीय शक्ती आहे कि ती आपल्या माणसांना ती कुठेही, मुंबई पुणे, नाशिक, दिल्ली, लंडन , अमेरिका , अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शेवटी आपल्याकडे खेचून घेतेच ह्या एका वाक्यासाठी तुला उकडीचे मोदक! बाकी ज्या कामासाठी गेलेलात ते पार पडलं की नाही? :)

In reply to by यशोधरा

प्यारे१ 16/12/2011 - 15:44
>>>>बाकी ज्या कामासाठी गेलेलात ते पार पडलं की नाही? स्पावड्या, तुझं एक काम झालेलं ठाऊक नाही काय रे जनतेला? काय चाललंय काय? ;) ;)

पैसा 17/12/2011 - 22:28
मस्त लिवलास! फोटो पण खूपच छान आलेत. लिहिता लिहिता मधेच भयकथा झाली पण तीही आवडली. तो जंबो रहाट आहे त्याला ओकती म्हणतात. हिरव्या बशीला 'पोपट' असं नाव आहे. फक्त तू आमच्या रत्नाग्रीला रेल्वेचं जंक्शन केलंस ते नाय आवडलं. रत्नदुर्ग किल्ला, लो. टिळकांचं जन्मस्थान, थिबा राजवाडा अशी काही ठिकाणं बघायची होतीस रे! असो, पुढच्या वेळेस नक्की बघ. कोकणकन्येचं तिकिट का नको आता? रेल्वेचा जावई होणारेस का?

In reply to by पैसा

अन्या दातार 17/12/2011 - 22:31
कोकणकन्येचं तिकिट का नको आता? रेल्वेचा जावई होणारेस का?
अत्यंत अज्ञानमूलक प्रश्न! यावरच जाणकारच अधिक प्रकाश टाकू शकतील ;)

In reply to by अन्या दातार

५० फक्त 18/12/2011 - 09:45
माझाही एक अतिशय अज्ञानी प्रश्न ' रेल्वे हा कोणाचा आयडी आहे ? मी कालपासुन उपक्रम, मनोगत, मिपा, मिम, ऐअ आणि बाकी बरीच मराठी संस्थळे पालथी घातली, काही सापडला नाही.

स्पावड्या, दोस्ता मस्त लिहितोस, शेवटचे वाक्य वाचुन तर मी तुझ्यावर बेहद्द खुश झालो आहे तुझ्यावर, अगदी मनातलं बोललास. तुला आगदी मनापासुन खुप खुप आशिर्वाद. पैजारबुवा,

किचेन 18/12/2011 - 16:49
सर्वच फोटो सुंदर. ह्या पद्धतीच तुळशी वृंदावन आधी कधी बघितलं नव्हत.अप्रतिम आहे. अननसाच झाड बघायची लहानपनापौन खूप उत्सुकता होती.मला वाटत होत अननस कोबी फ्लोवेर येतात तशी येत असतील.फोटो मस्त आलाय. दुसरा फोटो अतिशय उत्तम.सांज ये गोकुलीची आठवण झाली.

In reply to by मृत्युन्जय

स्पा 19/12/2011 - 12:11
@मृत्युंजय घर विकायचे नाही, म्हणून हि धावपळ चाललेली आहे काहीही झाले तरी चालेल पण घर वाच्वाय्चेच, बघूया काय होतंय

प्रसन्ना, तुमचे गाव आवडले. प्रकाशचित्रेही आवडली. म्हणजे सुंदरच आहेत ती. एक सूप्त इच्छा निर्माण झाली. की त्या तुळशी वृंदावनाखालील प्राजक्तांच्या स्वस्तिकासमोर माथा टेकवावा आणि ज्या घराला सव्वाशे वर्षाचे दीर्घायू मिळाले त्याला आणखी सव्वाशे वर्षाची उमर मिळो अशी प्रार्थना करावी! तरीही, असले सुंदर घर असते तर ते सोडून मी डोंबिलीला येऊन राहिलो असतो का हा प्रश्नच आहे!

प्यारे१ 14/12/2011 - 17:08
भन्नाट फटु आहेत रे....!!! मी गेलोय ह्या मंदिरात ९८ साली. अडिवरे गावचा मित्र आहे माझा. खूप मस्त वाटतं. भाट्याचा समुद्र किनारा पण सुंदर आहे.

प्रीत-मोहर 14/12/2011 - 17:25
कोकणातल्या मातीत अशी काही चुंबकीय शक्ती आहे कि ती आपल्या माणसांना ती कुठेही, मुंबई पुणे, नाशिक, दिल्ली, लंडन , अमेरिका , अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शेवटी आपल्याकडे खेचून घेतेच
अगदी अगदी.... बाकी लेख व फटु मस्तच :)

स्मिता. 14/12/2011 - 17:35
गावाचे फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले. सुरुवातीला असलेले गाव, घर आणि बागेचे फोटो १ नंबर!

वपाडाव 14/12/2011 - 17:36
दुसरा फटु अत्त्युत्तम श्रेणीतला आहे.....गावाचं वर्णनही अपर्तीम प्रकारचे.....

मन१ 14/12/2011 - 17:38
हल्ल्ली मला कोकणातलीच पोरगी पटवावी व त्यानिमित्ताने तिथे येणे-जाणे सुरु ठेवावे असे वातू लागले आहे.

गवि 14/12/2011 - 17:39
लहानपणीच्या आडिवर्‍यातल्या खूप आठवणी आहेत.. कोंकणाविषयी जे म्हणतोयस ना.. ते फार पटलं रे.. मी कोंकण सोडून वीस वर्षं देशावर, पुण्यात, मुंबईत, गुजरातेत, तामिळनाडूत आणि कुठेकुठे राहिलो.. पण कोणी मी कुठचा म्हणून विचारलं की आतून उत्तर येतं: "मी रत्नांग्रीचा रे.." डोळ्यात पाणी आणलंस स्पावड्या.. सगळं लिहिता येत नाही.. पण ग्रेट.. धन्यु..

प्रचेतस 14/12/2011 - 17:53
तुझ्या गावाचे चित्रदर्शी रूप खूपच भावले. आम्ही आपली घाटावरची माणसं. पदरचे पैसे खर्च करूनच कोकणात २/३ दिवस राहणं आमच्या नशिबी. तुम्ही भाग्यवान.

अन्या दातार 14/12/2011 - 18:27
भारी वर्णन रे स्पावडू. तु म्हणतोस ते शेवटचे वाक्य जाम पटतंय. कोकणात गेल्यावर तिथून पायच काढवत नाही.

मानस् 14/12/2011 - 19:17
छान लेख्..छान फोटो.. इतक्या छान गावात इतक्या वर्षात फक्त एकदा गेला होतात हे वाचून नवल वाटलं.

प्रास 14/12/2011 - 19:28
लेखन झकास, कोकण छान, घर सुंदर आणि फोटो सुरेख. तुझे काका राहत आहेत ते वडिलोपार्जित घर अजून तुमचंही आहेच ना रे?

यकु 14/12/2011 - 20:08
स्पांडू तु मुंबईत कशाला र्‍हातो रे एवढं सुंदर गाव सोडून? :( बाकी कोकणातले खेडे कसे असते ते फोटूतून आणखी दिसले असते तर आणखी मजा आली असती. दोस्तहो, आता टूर डी कोकण काढाच!

In reply to by प्यारे१

मी ते वाक्य "बाकी स्पा चांगला टुकार आहे....." असे वाचले. दचकलो, मग परत वाचले आणि तिसरे महायुद्ध टळले म्हणून निश्वास सोडला. बाकी, फोटो मस्तच.... जाऊ रे एकदा सगळे मिळून कुठेतरी. तुम्ही लोक बनवा प्लान (आणि तडीस पण न्या ;-) )

In reply to by प्रचेतस

सोत्रि 15/12/2011 - 10:48
मी आत आहे ;) I'm in! चलोssss कोकण ! अवांतरः स्पावड्या, फटू लै म्हणजे लैच भारी! - (घाटी) सोकाजी

माझ्यामते कोकणातल्या मातीत अशी काही चुंबकीय शक्ती आहे कि ती आपल्या माणसांना ती कुठेही, मुंबई पुणे, नाशिक, दिल्ली, लंडन , अमेरिका , अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शेवटी आपल्याकडे खेचून घेतेच
+१ हेच आणि असेच म्हणतो. सर्व फोटो आणि प्रवासवर्णन आवडले. :) - (कुडाळ/मालवणचा) इंट्या.

स्पावडू भारी रे एकदम...! या वर्णनातली अनेक वाक्य क्षणाक्षणाला अंगावर रोमांच उभे करत होती...माझं गाव कोकणात नावापुरतच आहे.पण अजोळ मात्र कोकणातच आहे...हरिहरेश्वर. कोकणातलं सगळं असच जवळच्या माणसासारखं मनावर ठसा उमटवणारं आहे.समुद्र/नारळ/सुपार्‍या/अंबे/काजु/कोकम-या सगळ्या नेहमीच्या गोष्टी झाल्या,पण तु वर्णन केलेल्या अंधार,त्यात ऐकु येणारे कीर्तन/भजनाचे सुर वगैरे गोष्टी जास्त रोमांचक असतात.माझ्या मामाच्या घरामागे बंदरावर स्मशान आहे.तिथली मडकी उचलण्या पासुन..ते हडक घरी(गोठ्यात)लपवण्या पर्यंत केलेली कमाल,त्यायोगे मावशीच्या हातचा नरवेलाच्या शिमटीनी खाल्लेला मार...!किती किती अठवणी आहेत...मला तर कधी कधी प्रचंड बेचैन वाटलं ना,की मी अजुनही स्वारगेटला जाऊन स्टँडवर वस्तीला असलेल्या पुणे-श्रीवर्धन गाडीचं दर्शन घेऊन येतो.मला गाडीवर डायवर/कंडक्टरनी रंगवुन लावलेला पुणे-श्रीवर्धन हा बोर्डं लाइफ सेव्हींग ड्रग सारखा वाटतो,कारण तो नुसता पाहिला तरी जिवात जीव येतो ना...! अता तुझं हे प्रवास वर्णन आणी फोटु बघुन माझ्या बेचैनीत भयंकर वाढ झालीये,त्यामुळे कदाचित मी आता कधिही गावाला पळुन जाण्याची दाट शक्यता वाटायला लागलीये...तु वर्णन करुन मोकळा झालास,आणी आमचे आता अ-वर्णनीय हाल सुरू झालेत :-(

चिंतामणी 15/12/2011 - 01:25
सगळेच छान आहे. फोटोसुद्धा आणि वर्णनसुद्धा. यकुंसारखे (थोडिशी दुरूस्तीकरून) मीसुध्दा म्हणतो "तु डोंबीवलीत कशाला र्‍हातो रे एवढं सुंदर गाव सोडून?" ज्यांची कोकणात घरे आहेत त्यांचा हेवा वाटतो रे. आडीव-याच्या जवळच देवीहसोळला आमची कुलदेवता आहे. (आणि धोपेश्वर कुलदैवत. दोन्हिही राजापुर तालुक्यातच). तीथे जेंव्हा जाणे होते तेंव्हा परत येउ नये असेच वाटत असते. एकच बाराकशी शंका. पाचव्या फोटोला तु "आमची छोटीशी बाग" असे म्हणले आहेस. पण तीथे बाग न म्हणता "वाडी" म्हणतात ना?

In reply to by चिंतामणी

स्पा 15/12/2011 - 09:55
एकच बाराकशी शंका. पाचव्या फोटोला तु "आमची छोटीशी बाग" असे म्हणले आहेस. पण तीथे बाग न म्हणता "वाडी" म्हणतात ना? घरासमोर नारळ - पोफळी, केळी, वेग्रे लावल्या असतील , तर बागच म्हणतात. पण १ २ एकरी जागेवर जर उत्पन्ना करता आंब्याची कलम, रातांबे, काजू वेग्रे लावले असतील , तर मग अशा "मोठ्या बागांना" 'वाडी' म्हणतात :)

sneharani 15/12/2011 - 09:54
मस्त वर्णन अन फोटोही! आता कोकण पहावच म्हणते!! :)

रम्या 15/12/2011 - 11:11
>>हा पत्ता इतकी वर्ष नुसता ऐकून होतो, स्वतःच गाव असूनही फक्त एकदा लहानपणी ४ ते ५ तासांसाठी गेलो असेन>> हे बाकी आवडलेलं नाही. बाकी फोटो आणि लिखाण आवडले.

सविता००१ 15/12/2011 - 11:29
स्पा, खूप सुंदर लिहिलं आहेस आणि फोटो पण खल्लास. कोकण म्हणजे भन्नाटच आहे. तिथून परत यावेसे कधीच वाटत नाही.

५० फक्त 15/12/2011 - 16:32
धागा मस्तच, फोटो पण मस्तच '''माझ्यामते कोकणातल्या मातीत अशी काही चुंबकीय शक्ती आहे कि ती आपल्या माणसांना ती कुठेही, मुंबई पुणे, नाशिक, दिल्ली, लंडन , अमेरिका , अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शेवटी आपल्याकडे खेचून घेते'' पण या शेवटाशी असहमत, अशी चुंबकीय शक्ती कोकणच काय सगळ्याच ठिकाणच्या मातीत हे असतं, जसं आपल्याला कोकणातुन मुंबईत येउन असं वाटतं, तसंच रशियातल्या एखाद्या बर्फाळ खेड्यातल्या माणसाला मॉस्कोत येउन वाटतच असेल ना , तेवढंच काय मला सोलापुरातुन पुण्यात येउन पण असं वाटतंच, माझ्या सोलापुरातल्या मातीत पण अशी शक्ती आहेच.

In reply to by सूड

प्रचेतस 15/12/2011 - 21:36
५० रावांची जोरदार सहमत. कोकणाची ओढ आहेच पण ती फार तर ४/५ दिवसांची, गेला बाजार महिनाभरपर्यंत, पण नंतर मन मात्र पिंपरी चिंचवडातच खेचत राहणार. तिथेही तीच चुंबकीय शक्ती कार्यरत आहे शेवटी. ;)

In reply to by गवि

अन्या दातार 15/12/2011 - 21:56
कितीही दूर गेलो तरी खरा कोल्हापूरकर कोल्हापुरशी असलेली आपली नाळ तोडूच शकत नाही. (सांगलीत जन्मलेला, कोकणात दरवर्षी नेमाने कुलदैवताच्या पुजेस जाणारा कोकणस्थ व खरा कोल्हापुरकर) अन्या

In reply to by अन्या दातार

५० फक्त 15/12/2011 - 22:00
सांगलीत जन्मलेला, कोकणात दरवर्षी नेमाने कुलदैवताच्या पुजेस जाणारा कोकणस्थ व खरा कोल्हापुरकर हे काय शादी. कॉम ला टाकता टाकता इथं टंकलय का चुकुन श्री. अन्या दातार.

In reply to by ५० फक्त

अन्या दातार 15/12/2011 - 22:07
सध्यातरी शादी.कॉमसारख्या संस्थळांची मला काहीच गरज नसल्याने जे काही टंकलय ते "पूरे होशोहवास में" टंकलय. संपादनाचीसुद्धा गरज वाटत नाहीये.

In reply to by सूड

५० फक्त 15/12/2011 - 21:52
तुम्हालाच काय इथल्या ब-याच जणांना आपल्या मुळ भुमीपासुन लांब गेल्यावर असं वाटतं, मुळ भुमीपासुनच काय पण अगदी ऑर्कुटचं फेसबुकला / रेडिफचं जिमेलला/ याहुचं लाइव्हला/ उपक्रमाचं मनोगतला / मनोगतचं मिपाला / मिपाचं मिमला अन तिथुन ऐअला गेलं तरी असं होतं, मुंबईकराच्या बाबतीत तर वेस्टचं इस्ट अन सेंट्रलचं हार्बरला आलं तरी असं होत असेल, पुणेकराच्या बाबतीत पेठेतुन धायरीला अन बिबवेवाडीतुन बाणेरला गेलं तरी असं होतं, औरंगाबाद्च्या लोकांना घाटीजवळुन जालना रोडला सिडको मध्ये आलं की असंच होतं. एवढंच का अगदी तीन वर्षे विंडोज फोन वापरुन नंतर सिंबियन वापरतो कधी कधी, नंतर कधी कुणाचा विंडोज फोन समोर आला की तीच चुंबकीय ओढ जाणवते. आणि शास्त्रीय मार्गाने विचार केला तर संपुर्ण प्रुथ्वी ही एका चुंबकाप्रमाणे कार्य करत असल्यानं ही शक्ती सगळीकडे जाणवणारच, आणि एखाद्याला जाणवत नसेल तर त्यानं चांदीच्या पेल्यातनं पाणी पिण्यापेक्षा लोखंडाच्या भांड्यातुन प्यावं, म्हणजे तेवढंच शरीरातलं लोह वाढुन चुंब*य शक्तीच्या ऐवजी चुंबकीय शक्तीचा अनुभव येईल.

चिगो 15/12/2011 - 16:48
च्यायला, स्पावड्या काय काय करतो, नै? भयकथा लिवतो, परीक्षणं लिवतो, संगणकावर फोटूशॉपच्या करामती करतो.. आणि आता झ्याकपैकी फोटू काढून, लोकांना हळवं करणारं प्रवासवर्णन पण लिवतो.. जियो, दोस्त.. बाकी फोटू झक्कासच.. च्यायला तो स्टार फिश आणि शंखातला खे़कडा तर कमालच आहे.. कोकणात अगदी ओझरतासा गेलो होतो, मालवणला.. आता पुन्हा एकदा ट्रिप काढावी लागेल..

सर्वसाक्षी 15/12/2011 - 17:39
आवडली. मी महाकाली च्या देवळात गेल्याला बहुधा ४०-२४ वर्षे होऊन गेली असावीत. घर आणि परिसर झकास आहे. मोबाईलची रेंज मिळत नसेल तर अधिक उत्तम.

पावसाळ्यानंतर कोंकण दर्शन म्हणजे स्वर्गसुख. जिवाला निवांतपणा असावा, खिशात दामाजी पंत वास्तव्याला असावेत, समव्यसनी साथ असावी, आणखिन काय हवे? स्वर्ग म्हणजे काही वेगळे थोडेच असते?

यशोधरा 16/12/2011 - 15:04
कोकणातल्या मातीत अशी काही चुंबकीय शक्ती आहे कि ती आपल्या माणसांना ती कुठेही, मुंबई पुणे, नाशिक, दिल्ली, लंडन , अमेरिका , अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शेवटी आपल्याकडे खेचून घेतेच ह्या एका वाक्यासाठी तुला उकडीचे मोदक! बाकी ज्या कामासाठी गेलेलात ते पार पडलं की नाही? :)

In reply to by यशोधरा

प्यारे१ 16/12/2011 - 15:44
>>>>बाकी ज्या कामासाठी गेलेलात ते पार पडलं की नाही? स्पावड्या, तुझं एक काम झालेलं ठाऊक नाही काय रे जनतेला? काय चाललंय काय? ;) ;)

पैसा 17/12/2011 - 22:28
मस्त लिवलास! फोटो पण खूपच छान आलेत. लिहिता लिहिता मधेच भयकथा झाली पण तीही आवडली. तो जंबो रहाट आहे त्याला ओकती म्हणतात. हिरव्या बशीला 'पोपट' असं नाव आहे. फक्त तू आमच्या रत्नाग्रीला रेल्वेचं जंक्शन केलंस ते नाय आवडलं. रत्नदुर्ग किल्ला, लो. टिळकांचं जन्मस्थान, थिबा राजवाडा अशी काही ठिकाणं बघायची होतीस रे! असो, पुढच्या वेळेस नक्की बघ. कोकणकन्येचं तिकिट का नको आता? रेल्वेचा जावई होणारेस का?

In reply to by पैसा

अन्या दातार 17/12/2011 - 22:31
कोकणकन्येचं तिकिट का नको आता? रेल्वेचा जावई होणारेस का?
अत्यंत अज्ञानमूलक प्रश्न! यावरच जाणकारच अधिक प्रकाश टाकू शकतील ;)

In reply to by अन्या दातार

५० फक्त 18/12/2011 - 09:45
माझाही एक अतिशय अज्ञानी प्रश्न ' रेल्वे हा कोणाचा आयडी आहे ? मी कालपासुन उपक्रम, मनोगत, मिपा, मिम, ऐअ आणि बाकी बरीच मराठी संस्थळे पालथी घातली, काही सापडला नाही.

स्पावड्या, दोस्ता मस्त लिहितोस, शेवटचे वाक्य वाचुन तर मी तुझ्यावर बेहद्द खुश झालो आहे तुझ्यावर, अगदी मनातलं बोललास. तुला आगदी मनापासुन खुप खुप आशिर्वाद. पैजारबुवा,

किचेन 18/12/2011 - 16:49
सर्वच फोटो सुंदर. ह्या पद्धतीच तुळशी वृंदावन आधी कधी बघितलं नव्हत.अप्रतिम आहे. अननसाच झाड बघायची लहानपनापौन खूप उत्सुकता होती.मला वाटत होत अननस कोबी फ्लोवेर येतात तशी येत असतील.फोटो मस्त आलाय. दुसरा फोटो अतिशय उत्तम.सांज ये गोकुलीची आठवण झाली.

In reply to by मृत्युन्जय

स्पा 19/12/2011 - 12:11
@मृत्युंजय घर विकायचे नाही, म्हणून हि धावपळ चाललेली आहे काहीही झाले तरी चालेल पण घर वाच्वाय्चेच, बघूया काय होतंय

प्रसन्ना, तुमचे गाव आवडले. प्रकाशचित्रेही आवडली. म्हणजे सुंदरच आहेत ती. एक सूप्त इच्छा निर्माण झाली. की त्या तुळशी वृंदावनाखालील प्राजक्तांच्या स्वस्तिकासमोर माथा टेकवावा आणि ज्या घराला सव्वाशे वर्षाचे दीर्घायू मिळाले त्याला आणखी सव्वाशे वर्षाची उमर मिळो अशी प्रार्थना करावी! तरीही, असले सुंदर घर असते तर ते सोडून मी डोंबिलीला येऊन राहिलो असतो का हा प्रश्नच आहे!
माझं गाव मु पो . -नवेघर, आडिवरे, ता.राजापूर, जि. रत्नागिरी हा पत्ता इतकी वर्ष नुसता ऐकून होतो, स्वतःच गाव असूनही फक्त एकदा लहानपणी ४ ते ५ तासांसाठी गेलो असेन. बास त्याव्यतिरिक्त आपल गावाला काहीच नाही , हेच मनावर ठसवले गेले होते.पण अचानक तिथल्या घराच्या व्यवहारासंबंधी कोर्टाची बोलणी सुरु झाली, तशी रीतसर नोटीस आमच्या काकांनी पाठवली, काही कागदपत्रांवर आमच्या सह्या आवश्यक होत्या आणि ती संबंधित कागदपत्र मिळवण्याची जबाबदारी आमच्या तीर्थरूपांनी आमच्यावर टाकली. आता गावाला जाणे आलेच. अचानक ठरल्याने रेल्वेने जाण्याचा प्रश्नच नव्हता.

राजाराम सीताराम ...............भाग १० ..........एक गोली एक दुश्मन .....भाग २

रणजित चितळे ·

प्रास 11/12/2011 - 21:32
हा भागही चांगला झालाय. आवडला. दोन भागांमधलं अंतर जरा कमी करता आलं तर बघा की.... :-)

In reply to by प्रास

अगदी असेच म्हणतो... अवांतर...कार्बाईन हि short range वेपन आहे असे ऐकले होते...सैन्यात अजूनही तिचा वापर होतो काय? 'लक्ष्य' या सिनेमात लाँग रेंज साठी कार्बाईन सैनिक वापरत आहेत असे दाखवले होते...हे शक्य आहे काय?

प्रास 11/12/2011 - 21:32
हा भागही चांगला झालाय. आवडला. दोन भागांमधलं अंतर जरा कमी करता आलं तर बघा की.... :-)

In reply to by प्रास

अगदी असेच म्हणतो... अवांतर...कार्बाईन हि short range वेपन आहे असे ऐकले होते...सैन्यात अजूनही तिचा वापर होतो काय? 'लक्ष्य' या सिनेमात लाँग रेंज साठी कार्बाईन सैनिक वापरत आहेत असे दाखवले होते...हे शक्य आहे काय?
3

वाट !!

स्पंदना ·

रणजित चितळे 30/11/2011 - 09:22
ह्या वरुन मला माझ्या शाळेची आठवण झाली. आम्हाला नववी मध्ये निबंध लेखनासाठी आमच्या मराठीच्या बाईंनी - वाटा वळणावळणाच्या हा विषय दिला होता. ,"आपण वाटेन जायच नसत, वाट आपल्याला नेते" सुंदर फिलॉसॉफिकल आहे. खुप मजा आली वाचून आपला लेख.

स्पंदना 01/12/2011 - 06:29
धन्यवाद सार्‍यांना . ऑस्ट्रेलियाला मायग्रेट झाल्या पासुन आपुनच मालक आपौनच नौकर अशी अवस्था आहे एकद्द त्याची सवय मलाच काय पण घरातल्या सार्‍यांना लावली की परत पुर्वीच्याच उत्साहान मिपावर आहेच.

मस्त. तुमची वाट डोळ्यासमोर व्झिझुअलाईझ झाली. कोकणातल्या आमच्या गावची मातीची पायवाट आठवली.. तुच्या बाजुने एक ओढा वाहत असे... पुर्वी मातीची होती; आता डांबराची झाल्यपासुन तशी मजा येत नाही. चांगलं लिहिलंयत, अपर्णा ताई.

मदनबाण 01/12/2011 - 21:09
अन मग एखादे दिवशी मासा चढायला लागतो. धरण साधारण चाळीस एक फ़ुट उंचीच असेल अन, हे मासा चढण म्हणजे, नदीच्या खालच्या पात्रातुन हे मासे त्या धरणावर चढुन पलिकडे जायचा प्रयत्न करतात. मग ही वाट तिथुन पुढे अश्या मासे पकडणाऱ्यांनी भरुन जाते. जीवनाप्रती असणारी सजीवांची आस्था पहावी तर ती या माश्यांच्या रुपात! जर पाणी वरुन धबधब्या सारख कोसळत असेल तर त्या पाण्यातुन तर हे मासे वर चढायचा प्रयत्न करतातच, पण जर अस पाणी कोसळत नसेल तर जे काही पाणी बर्ग्यातुन खाली वहात असेल त्या धारेला धरुन अगदी बर्ग्याला चिकटुन हा मासा वर वर चढत रहातो. प्रवाहाच्या विरुद्ध पोहत रहातो. एव्हढ्याश्या जीवाला जर जगण्या बद्दल, आहे त्या परिस्थीतीवर मात करायची एव्हढी जीद्द, तर माझ्या सारख्यान का म्हणुन रडत खडत जगाव? हे वाचल्यावर मला सायमन माशाचा प्रवास आठवला... नदीतुन समुद्राकडे आणि मग परत समुद्राकडुन नदीकडे ! हापिसात असल्यामुळे पहिल्यांदा दिलेल्या प्रतिसादात हा व्हिडीयो देता आला नव्हता... तो आत्ता देत आहे.

रणजित चितळे 30/11/2011 - 09:22
ह्या वरुन मला माझ्या शाळेची आठवण झाली. आम्हाला नववी मध्ये निबंध लेखनासाठी आमच्या मराठीच्या बाईंनी - वाटा वळणावळणाच्या हा विषय दिला होता. ,"आपण वाटेन जायच नसत, वाट आपल्याला नेते" सुंदर फिलॉसॉफिकल आहे. खुप मजा आली वाचून आपला लेख.

स्पंदना 01/12/2011 - 06:29
धन्यवाद सार्‍यांना . ऑस्ट्रेलियाला मायग्रेट झाल्या पासुन आपुनच मालक आपौनच नौकर अशी अवस्था आहे एकद्द त्याची सवय मलाच काय पण घरातल्या सार्‍यांना लावली की परत पुर्वीच्याच उत्साहान मिपावर आहेच.

मस्त. तुमची वाट डोळ्यासमोर व्झिझुअलाईझ झाली. कोकणातल्या आमच्या गावची मातीची पायवाट आठवली.. तुच्या बाजुने एक ओढा वाहत असे... पुर्वी मातीची होती; आता डांबराची झाल्यपासुन तशी मजा येत नाही. चांगलं लिहिलंयत, अपर्णा ताई.

मदनबाण 01/12/2011 - 21:09
अन मग एखादे दिवशी मासा चढायला लागतो. धरण साधारण चाळीस एक फ़ुट उंचीच असेल अन, हे मासा चढण म्हणजे, नदीच्या खालच्या पात्रातुन हे मासे त्या धरणावर चढुन पलिकडे जायचा प्रयत्न करतात. मग ही वाट तिथुन पुढे अश्या मासे पकडणाऱ्यांनी भरुन जाते. जीवनाप्रती असणारी सजीवांची आस्था पहावी तर ती या माश्यांच्या रुपात! जर पाणी वरुन धबधब्या सारख कोसळत असेल तर त्या पाण्यातुन तर हे मासे वर चढायचा प्रयत्न करतातच, पण जर अस पाणी कोसळत नसेल तर जे काही पाणी बर्ग्यातुन खाली वहात असेल त्या धारेला धरुन अगदी बर्ग्याला चिकटुन हा मासा वर वर चढत रहातो. प्रवाहाच्या विरुद्ध पोहत रहातो. एव्हढ्याश्या जीवाला जर जगण्या बद्दल, आहे त्या परिस्थीतीवर मात करायची एव्हढी जीद्द, तर माझ्या सारख्यान का म्हणुन रडत खडत जगाव? हे वाचल्यावर मला सायमन माशाचा प्रवास आठवला... नदीतुन समुद्राकडे आणि मग परत समुद्राकडुन नदीकडे ! हापिसात असल्यामुळे पहिल्यांदा दिलेल्या प्रतिसादात हा व्हिडीयो देता आला नव्हता... तो आत्ता देत आहे.
वाटा तश्या अनेक असतात. प्रत्येकाची आपापली वेगळी असते. वाटा फ़ुटतात, वाटा हरवतात, वाट मिळते, वाट सापडते. वाट पाहिली जाते, वाट दावली जाते, अन वाट लावलीही जाते. कधी कधी आपल्याआपण वाट लागतेही. वाटा चोखाळल्या जातात, जोखल्या जातात. वाट वळणाची असते, वाट निसरडी असते, कधी वाटा वेगळ्या होतात, कधी वाट वाकडी करुन येण होत, अन कधी वाकड्या वाटेला जाण ही होत. कुणी आपापल्या वाटेने जात असतो, कुणास वाट दाखविणारा भेटतो, कुणी वाट अडविणारा असतो. कुणी वाट राखतो, कुणी वाट मारी करतो. कधी कधी वाटेला जायच नसत.गप आपापली वाट धरायची असते. वाटेला धरुन चालायच असत. तश्या वाटा तुम्ही आम्ही खुप पाहिलेल्या असतात.

अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे -

विदेश ·

In reply to by अन्या दातार

सूड 20/11/2011 - 14:36
मी टर उडवण्याचा प्रयत्न करत नाहीये, पण ते मीटर मध्ये बसलं नसतं. आताही चालीवर म्हणताना ओढाताण होतेय. एकंदरीत प्रयत्न आवडला.

तिमा 20/11/2011 - 13:22
विडंबनाचा प्रयत्न आवडला. पण चालीवर म्हणून बघताना 'मीटर' मधे बसत नाही, त्यासाठी काही बदल आवश्यक.

५० फक्त 20/11/2011 - 16:20
ती मिटरभर चालणार नाहीये मग मिटर मध्ये बसली काय अन नाय काय, जाम भारी आवडली कविता. अजुन, या गंजलेल्या स्कुटीमु़ळं पुन्हा एकदा मुळ गाणं म्हणुन पाहिल आपण आयुष्यातलं बरेच गंजके क्षण असेच धरुन बसतो ना उगाचच, ना ते कुठं जाउ शकतात आणि ते आपल्याला कुठं नेउ शकतात, तरीसुद्धा आपण त्यांना दररोज पुसत वगैरे बसतो.

विदेश 20/11/2011 - 23:59
राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता पूर्ण चालीबरहुकूम मला स्वतःला इथला 'पेट्रोल' हा एकच शब्द अजूनही खटकतोय . बाकी सर्व - पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना . धन्य वाद.

In reply to by अन्या दातार

सूड 20/11/2011 - 14:36
मी टर उडवण्याचा प्रयत्न करत नाहीये, पण ते मीटर मध्ये बसलं नसतं. आताही चालीवर म्हणताना ओढाताण होतेय. एकंदरीत प्रयत्न आवडला.

तिमा 20/11/2011 - 13:22
विडंबनाचा प्रयत्न आवडला. पण चालीवर म्हणून बघताना 'मीटर' मधे बसत नाही, त्यासाठी काही बदल आवश्यक.

५० फक्त 20/11/2011 - 16:20
ती मिटरभर चालणार नाहीये मग मिटर मध्ये बसली काय अन नाय काय, जाम भारी आवडली कविता. अजुन, या गंजलेल्या स्कुटीमु़ळं पुन्हा एकदा मुळ गाणं म्हणुन पाहिल आपण आयुष्यातलं बरेच गंजके क्षण असेच धरुन बसतो ना उगाचच, ना ते कुठं जाउ शकतात आणि ते आपल्याला कुठं नेउ शकतात, तरीसुद्धा आपण त्यांना दररोज पुसत वगैरे बसतो.

विदेश 20/11/2011 - 23:59
राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता पूर्ण चालीबरहुकूम मला स्वतःला इथला 'पेट्रोल' हा एकच शब्द अजूनही खटकतोय . बाकी सर्व - पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना . धन्य वाद.
(चाल:- जीवनात ही घडी अशीच राहू दे) अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे पेट्रोलच्या टाकीवरी गंज वाढु दे ||धृ|| रंगविले गॅरेजात कितिक देखणे आवडले गाडीला खूप खर्चणे स्वप्नातही बंद ना कधीच वाटु दे |१| हळुच तिला पुसण्याचा छंद आगळा गाडीचा त्याविण का व्यर्थ हा लळा वर्षातुन छंद बंद कधि न होऊ दे |२| ...पाहु दे असेच तिला आता गंजता राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता महागाईत पायपीट सार्थ होऊ दे |३|