मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विडंबन

(चारोळी विडंबन)-लसं....ग्रहण

कर्नलतपस्वी ·

सुरिया 21/11/2022 - 13:49
हलक्यात काय, नुसते घेण्याच्या सुध्दा लायकीचे लिखाण नाही हे. वेळ जात नाही म्हणून काहीही खरडायचे आणि डकवायचे. . ह्या नाना नानी पार्कातून मिपा जितके लवकर बाहेर पडेल तितके बरे.

प्रतिसादाशी सहमत आहे. लेखनात गुणवत्ता हवी यात शंकाच नाही पण कोण ठरवणार? प्रत्येकाला आपले लिखाण चांगलेच वाटते. वाचकच ते ठरवणार आणी मुळ चारोळीवर आपल्या सारखाच प्रतिसाद देणार होतो पण कवीच्या मनात या प्रकारचे विचार का आले असावेत याचा विचार करत होतो. एवढेच. नाही पटलं तर सोडून द्या. मिपावरील गुणवत्ता ठरवण्याची काही व्यवस्था आहे का नाही मला माहीत नाही. मिपावर वयाची अट घाला आपोआप नाना नानी पार्क मधून मिपा बाहेर पडेल.

In reply to by कर्नलतपस्वी

सुरिया 21/11/2022 - 15:40
इथे तरी गुणवत्ता ठरवणार वाचक ओन्ली. कुणाला आवडेल, कुणाला नाही. तिथेही मेजॉरिटी वगैरे काही नाही. सगळा पर्सनल मामला. ते उपरोल्लेखित (वॉव, किती वाट पाहिली हा शब्द वापरायची ;) ) वय लिखाणाचे आहे. लेखकाच्या वयाची अट नसतेच. प्रश्न मनोवृत्तीचा आहे. बाकी बघा तुम्हीच, सूज्ञ आहातच वयोमानापरत्वे.

कुणाला विनोद आवडतो तर कुणी "टवाळा आवडे विनोद" म्हणून कुचेष्टा करतात. चंडीगढ मधे राॅक गार्डन आहे. १९५७ मधे म्युनिसिपल कर्मचारी नेकचंद यांनी चुपचाप तुटक्या फुटक्या चिनीमातीच्या कप बशा,थाळ्या,सिमेंट चे फेकलेले पाईप,मटके इत्यादी साहित्य घेऊन त्यांना आकार देण्यास सुरुवात केली. तेथील मुर्ती,प्राणी व इतर कलाकृती वेरूळ अजंठा इतक्या सुदंर नाहीत पण त्यांचे सौंदर्य वेगळेच आहे. आज ही बाग चाळीस एकर मधे आहे व जगभरातील प्रवासी याला भेट देतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील. भंगार मधे सुद्धा काही उपयोगिता व सौंदर्य असू शकते हे नाकारता येत नाही.

सुरिया 21/11/2022 - 13:49
हलक्यात काय, नुसते घेण्याच्या सुध्दा लायकीचे लिखाण नाही हे. वेळ जात नाही म्हणून काहीही खरडायचे आणि डकवायचे. . ह्या नाना नानी पार्कातून मिपा जितके लवकर बाहेर पडेल तितके बरे.

प्रतिसादाशी सहमत आहे. लेखनात गुणवत्ता हवी यात शंकाच नाही पण कोण ठरवणार? प्रत्येकाला आपले लिखाण चांगलेच वाटते. वाचकच ते ठरवणार आणी मुळ चारोळीवर आपल्या सारखाच प्रतिसाद देणार होतो पण कवीच्या मनात या प्रकारचे विचार का आले असावेत याचा विचार करत होतो. एवढेच. नाही पटलं तर सोडून द्या. मिपावरील गुणवत्ता ठरवण्याची काही व्यवस्था आहे का नाही मला माहीत नाही. मिपावर वयाची अट घाला आपोआप नाना नानी पार्क मधून मिपा बाहेर पडेल.

In reply to by कर्नलतपस्वी

सुरिया 21/11/2022 - 15:40
इथे तरी गुणवत्ता ठरवणार वाचक ओन्ली. कुणाला आवडेल, कुणाला नाही. तिथेही मेजॉरिटी वगैरे काही नाही. सगळा पर्सनल मामला. ते उपरोल्लेखित (वॉव, किती वाट पाहिली हा शब्द वापरायची ;) ) वय लिखाणाचे आहे. लेखकाच्या वयाची अट नसतेच. प्रश्न मनोवृत्तीचा आहे. बाकी बघा तुम्हीच, सूज्ञ आहातच वयोमानापरत्वे.

कुणाला विनोद आवडतो तर कुणी "टवाळा आवडे विनोद" म्हणून कुचेष्टा करतात. चंडीगढ मधे राॅक गार्डन आहे. १९५७ मधे म्युनिसिपल कर्मचारी नेकचंद यांनी चुपचाप तुटक्या फुटक्या चिनीमातीच्या कप बशा,थाळ्या,सिमेंट चे फेकलेले पाईप,मटके इत्यादी साहित्य घेऊन त्यांना आकार देण्यास सुरुवात केली. तेथील मुर्ती,प्राणी व इतर कलाकृती वेरूळ अजंठा इतक्या सुदंर नाहीत पण त्यांचे सौंदर्य वेगळेच आहे. आज ही बाग चाळीस एकर मधे आहे व जगभरातील प्रवासी याला भेट देतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील. भंगार मधे सुद्धा काही उपयोगिता व सौंदर्य असू शकते हे नाकारता येत नाही.
पेरणा-चारोळी विडंबन चहात इडली चहात गुलाबजाम चहात जिलेबी आणि आमची चारोळी संपली (उगाच इकडं तीकडं भटकू नये म्हनून वरीजनल चारोळी इथं डकवली आहे,अर्थात वरिजनल चारोळीकारांची इक्क्षमा मागुन) &#128540,&#128540 वरील चारोळी खुपच हुच्च दर्जाची असावी असे वाटते म्हणून दुर्बोध वाटण्याची शक्यता आहे. खोलवर जाऊन पाहिले तर ही चारोळी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाटते.

खरचं गरज आहे का?

कर्नलतपस्वी ·

आणि मूळ माल वाचला नव्हता त्याने पहिल्यांदा वाचताना लैच गोंधळ उडाला, पण मग कवी चाहूल चा अर्थ लागला अन झटकन सगळा उलगडा झाला. जहापन्हा तुसी ग्रेट हो तोफु कबुल करो पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आम्ही पाषाणयुगी. आम्ही अश्वत्थामा. ब्रह्मास्त्र फेकलं की परत घेता येत नाही. तुमचं म्हणणं पटलं ,पूर्णा लिहायला हवी होती. आता तुम्हीच व्हा आमचे तारणहार आणी बघा काय करता येते का? बाकी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

In reply to by कर्नलतपस्वी

आदिम काळात आदम ने हव्वा ला जाणले तरी त्यांना संतती झाली असा उल्लेख मराठी बायबलात आहे. आता संतती साठी किती प्रयत्न करावे लागतात ? स्वर्गातून जी कला आली आहे ती खाली धरतीवर पोहोचेपर्यंत कमी कमी होत अणूएवढी सुक्ष्म झाली आहे त्यामुळे शिक्षणाची गरज आहे.

आणि मूळ माल वाचला नव्हता त्याने पहिल्यांदा वाचताना लैच गोंधळ उडाला, पण मग कवी चाहूल चा अर्थ लागला अन झटकन सगळा उलगडा झाला. जहापन्हा तुसी ग्रेट हो तोफु कबुल करो पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आम्ही पाषाणयुगी. आम्ही अश्वत्थामा. ब्रह्मास्त्र फेकलं की परत घेता येत नाही. तुमचं म्हणणं पटलं ,पूर्णा लिहायला हवी होती. आता तुम्हीच व्हा आमचे तारणहार आणी बघा काय करता येते का? बाकी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

In reply to by कर्नलतपस्वी

आदिम काळात आदम ने हव्वा ला जाणले तरी त्यांना संतती झाली असा उल्लेख मराठी बायबलात आहे. आता संतती साठी किती प्रयत्न करावे लागतात ? स्वर्गातून जी कला आली आहे ती खाली धरतीवर पोहोचेपर्यंत कमी कमी होत अणूएवढी सुक्ष्म झाली आहे त्यामुळे शिक्षणाची गरज आहे.
पेरणा कोण शिकवते कळ्यांना कसे, केव्हां उमलायचे कोण शिकवते पानांना केव्हां कसे गळायचे ऋतुराज वसंत येता झाडे बहरून येती निसर्ग चक्र फिरता होती फुले कळ्यांची श्वानास कसे कळते मास भादव्याचा आला खरचं गरज आहे का? हे सर्व शिकवावयाची बुद्धिमान मानवाला!!! जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची धन्वंतरी कशाला हे सर्व शिकवण्यास मग मित्र मैत्रिणीं कशाला? फक्त पार्टी झोडण्यास!!!!!

जळण नसलेल्या तिरडीवर...

कर्नलतपस्वी ·

In reply to by कर्नलतपस्वी

ती जाहीरात आहे ना? मिल बैठे तीन यार, आप, मै और बॅगपायपर ... फक्त सध्या थोडा फरक आहे, बॅगपायपरच्या ऐवजी, No.1 ने जागा घेतली आहे ... NO.1 आम्ही आणू

चौथा कोनाडा 10/09/2022 - 20:28
फर्मास लेखन... आधी मथळा वाचून घाब्रलोच बाकी कविते बद्दल काय बोलणार ? कर्नल साहेब यांची तुफान बॅटिंग !

आम्ही फक्त "छान छान" म्हणत टाळ्या वाजवत आहोत. माझ्या मते ,मिपा हे केवळ मनोरंजन व एकमेकांकडून पाठ थोपटून घेण्याकरता नसून काही नवीन शिकण्यासही मदत करते. तेव्हां जरा उलगडून सांगितले तर छानच. ताली के साथ गाली का भी स्वागत है l प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Nitin Palkar 11/09/2022 - 19:45
वा कर्नल साहेब, कविता आणि मोराल दोन्ही आवडले.

सुरिया 12/09/2022 - 11:11
फुल्ल इंदुरीकर महाराज आहात बघा. अधून मधून काव्यपंक्ती फेकत वाजवायचे प्रवचन. थोडेसे नमस्कार स्मायली पण फेकत जा अधून मधून. म्हणजे फील पूर्ण होईल. थोडी जुनी पिढी, थोडी नवी पिढी, थोडे संस्कार, थोड्या परंपरा करत हाणायची प्रवचने. हाय काय नाय काय. व्हिडिओ तयार करा, युट्यूबवर टाका. तेवढीच मिपाकरांना पण विश्रांती. काय म्हणता.

In reply to by सुरिया

वाचकां पेक्षा प्रतीसादक मोठे. धागा वाचला आणी त्याची नोंद घेतलीत आमच्यासाठी फार मोठी गोष्ट. इदुंरीकर महाराजांच्या लाईनीत बसवले काही हरकत नाही,तसेतरी बुद्धिबळाच्या राजाला खोक्यात पडल्यावर कोण विचारतं. प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. सूचनेचा विचार करायला हरकत नाही पण मिपाचा दरवाजाच आमच्याकडून कसाबसा उघडतो. अलिबाबाची गुफा कशी उघडणार. सध्याच्या काळात आम्ही पाषाणयुगी. क लो आ

मजाआली वाचताना, सुपारी घेउन कविता लिहिणे सोपे काम नाही, तुम्ही तर त्यावर एक अख्खा लेखच पाडला, आमच्या तर्फे तुम्हाला काटाकिर मिसळ आणि सुजाताची केशर मँगो मस्तानी लागू झाली पैजारबुवा,

In reply to by कर्नलतपस्वी

ती जाहीरात आहे ना? मिल बैठे तीन यार, आप, मै और बॅगपायपर ... फक्त सध्या थोडा फरक आहे, बॅगपायपरच्या ऐवजी, No.1 ने जागा घेतली आहे ... NO.1 आम्ही आणू

चौथा कोनाडा 10/09/2022 - 20:28
फर्मास लेखन... आधी मथळा वाचून घाब्रलोच बाकी कविते बद्दल काय बोलणार ? कर्नल साहेब यांची तुफान बॅटिंग !

आम्ही फक्त "छान छान" म्हणत टाळ्या वाजवत आहोत. माझ्या मते ,मिपा हे केवळ मनोरंजन व एकमेकांकडून पाठ थोपटून घेण्याकरता नसून काही नवीन शिकण्यासही मदत करते. तेव्हां जरा उलगडून सांगितले तर छानच. ताली के साथ गाली का भी स्वागत है l प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Nitin Palkar 11/09/2022 - 19:45
वा कर्नल साहेब, कविता आणि मोराल दोन्ही आवडले.

सुरिया 12/09/2022 - 11:11
फुल्ल इंदुरीकर महाराज आहात बघा. अधून मधून काव्यपंक्ती फेकत वाजवायचे प्रवचन. थोडेसे नमस्कार स्मायली पण फेकत जा अधून मधून. म्हणजे फील पूर्ण होईल. थोडी जुनी पिढी, थोडी नवी पिढी, थोडे संस्कार, थोड्या परंपरा करत हाणायची प्रवचने. हाय काय नाय काय. व्हिडिओ तयार करा, युट्यूबवर टाका. तेवढीच मिपाकरांना पण विश्रांती. काय म्हणता.

In reply to by सुरिया

वाचकां पेक्षा प्रतीसादक मोठे. धागा वाचला आणी त्याची नोंद घेतलीत आमच्यासाठी फार मोठी गोष्ट. इदुंरीकर महाराजांच्या लाईनीत बसवले काही हरकत नाही,तसेतरी बुद्धिबळाच्या राजाला खोक्यात पडल्यावर कोण विचारतं. प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. सूचनेचा विचार करायला हरकत नाही पण मिपाचा दरवाजाच आमच्याकडून कसाबसा उघडतो. अलिबाबाची गुफा कशी उघडणार. सध्याच्या काळात आम्ही पाषाणयुगी. क लो आ

मजाआली वाचताना, सुपारी घेउन कविता लिहिणे सोपे काम नाही, तुम्ही तर त्यावर एक अख्खा लेखच पाडला, आमच्या तर्फे तुम्हाला काटाकिर मिसळ आणि सुजाताची केशर मँगो मस्तानी लागू झाली पैजारबुवा,
लेख केवळ मनोरंजन व स्वानंद हा उद्देश समोर ठेवून लिहीला आहे. खुप आधी लिहीला होता,अभद्र विषय असे लोकांचे म्हणणे. सणासुदीला कशाला अभद्र लिहायचे व आनंदावर विरजण टाकायचे म्हणून आता डकवत आहे. माझ्यापुरते म्हणाल तर, काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ ll -संत नामदेव स्मायलींची बाराखडी शिकवल्या बद्दल @टर्मिनेटर भौं चे विषेश आभार. 😀😁 ______________________________ आजकाल मिपावर कवितेच्या दुकानाकडे रसिक कमीच फिरकतात दोन आकडी वाचक तीन आकडी जरी झाले तरी धन्य वाटते.मधूनच एखादी"तुला काय ठाऊक सजणी" दामिनी सारखी चमकून जाते.

आठवण....

कर्नलतपस्वी ·
https://www.misalpav.com/node/50568/backlinks आमची बी एक आठवण... कविवर्यांची क्षमा मागीतली आहे. खिशातल्या रूमालाला घामाचा वास मनाला लागला तूझाच की ग ध्यास चार कप्प्यातला एक कप्पा होता खाली तू येणार म्हणून साफसफाई केली घरावरून मारल्या दिवसाच्या चकरा सात बात नाय बनली कारण जय विजय उभे दारात बांधीन म्हणलं सात तळाची माडी पण सावळ्या कुभांराची गाढवं मधी आली ऊगाच घेतला ध्यास डोक्याला कल्हई झाली चांदोबा नाय दिसला पण फुकट धुलाई झाली काय सांगू आता आठवणीत जगतो मनातले मांडे खाऊन रूमालाला घाम पुसतो कसरत १४-८-२२

पुनर्जन्म

पाटिल ·

शशिकांत ओक 10/06/2022 - 11:40
लोकांना कंटाळा येण्याआधीच माणसानं मुक्काम आवरता घ्यावा, असं मला एक वाटतं बाई..!
सामान्य माणसाला पुनर्जन्म घेण्याची हौस भारी...

शशिकांत ओक 10/06/2022 - 11:40
लोकांना कंटाळा येण्याआधीच माणसानं मुक्काम आवरता घ्यावा, असं मला एक वाटतं बाई..!
सामान्य माणसाला पुनर्जन्म घेण्याची हौस भारी...
पुनर्जन्माचं तसं काय फिक्स नसतंय. किती टाईम लागेल काय सांगता येत नाय..! म्हणजे असं बघा की जुनी गोष्ट आहे..! साधारण दोनेक हजार वर्षें झाली असतील...! तेव्हा आपल्या भागात सातवाहन वगैरेंचं राज्य होतं.. त्यांची एक राजकन्या होती.. आणि मला ती आवडायची. अर्थात, माझ्यासारख्या हजारो फाटक्या मनुष्यांना ती आवडत असणार हे साहजिकच आहे.. आणि हे तिच्या खिजगणतीतही नसणार, हे ही स्वाभाविकच म्हणावे लागेल.!

वसंतात मृगजळ खास

माहितगार ·
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

बकध्यान....

कर्नलतपस्वी ·
http://www.misalpav.com/node/50007/backlinks श्रीमान बाजीगर यांनी मांडलेल्या विषयाची दुसरी बाजू..... रिकामटेकडा मी खरडतो चार ओळी नका शोधू यात जोडगोळी कुणाची पहिलेच सागंतो मी ही तर कसरत अक्षरांची नाहीतर उगा द्याल मज शिवीगाळी फुकाची शोधिसी दानवा गुपीते कुणा कुणाची का तोडू पहातो घरटी कुणाकुणाची लागेल हाय तुला माझ्या रवळनाथची (पैचान कौन) दिला हात गरिबांना त्यांच्या अडी नडीला फेडले त्यांनी पांग देऊन बिडी काडीला बाधंली ही माडी जोडून पै...

दिल का रिश्ता

पाटिल ·

दिल का रिश्ता चित्रपटावरचा हा लेख म्हणजे थेट स्टेडियमबाहेर मारलेला षटकार. या चित्रपटातले एक दृष्यच मी पाहिले होते. प्रियांशू चॅटर्जी हुंड्यामधे आई हवी म्हणून सासूबाईंना विनंती करणारा. चित्रपट कसाही असो याची दोन गाणी मला खूप आवडतात. दिल का रिश्ता बडा ही प्यारा है, दिल चुरा ले. कारण ९०च्या दशकाच्या संगीताचा तो पुढच्या दशकात संपत आलेल्या परिणामाचा काळ होता. अलका याज्ञिक व कुमार सानूची गाणी ऐकायला मला आजही आवडते. बादवे या चित्रपटाची निर्मिती ऐश्वर्या राय व तिचा भाऊ आदित्य राय यांनी केली होती. पटकथा लेखकांपैकी एक नाव वॄंदा राय यांचे आहे (ऐश्वर्या रायची आई).

दिल का रिश्ता चित्रपटावरचा हा लेख म्हणजे थेट स्टेडियमबाहेर मारलेला षटकार. या चित्रपटातले एक दृष्यच मी पाहिले होते. प्रियांशू चॅटर्जी हुंड्यामधे आई हवी म्हणून सासूबाईंना विनंती करणारा. चित्रपट कसाही असो याची दोन गाणी मला खूप आवडतात. दिल का रिश्ता बडा ही प्यारा है, दिल चुरा ले. कारण ९०च्या दशकाच्या संगीताचा तो पुढच्या दशकात संपत आलेल्या परिणामाचा काळ होता. अलका याज्ञिक व कुमार सानूची गाणी ऐकायला मला आजही आवडते. बादवे या चित्रपटाची निर्मिती ऐश्वर्या राय व तिचा भाऊ आदित्य राय यांनी केली होती. पटकथा लेखकांपैकी एक नाव वॄंदा राय यांचे आहे (ऐश्वर्या रायची आई).
दिल का रिश्ता. इसवी सन- २००३ जय मेहता- अर्जुन रामपाल टीया- ऐश्वर्या रॉय जयचा बाप- परेश रावळ अनिता- ईशा कोप्पीकर टीयाची आई- राखी सुरूवात. जय आफ्रिकेतून आंघोळ वगैरे करून घाईगडबडीत त्याच्या मुंबईतल्या घरी येण्यासाठी निघतोय. आणि त्याचवेळी रावळपापा लंडनहून घराकडे निघालेत. रावळपापा अत्यानंदाने घरात घुसून मीच आधी पोचलो अशी आरोळी ठोकतात. परंतु जय त्यांच्याआधीच पोचलेला असतो. दर वर्षी एका विशिष्ट दिवशी जयच बापाच्या आधी घरी पोचत असतो, हे आपल्याला त्यांच्या संवादातून कळते. दुर्दैवाने रावळपापांची फ्लाईट लंडनला दोन तास लेट झाल्यामुळे पापांचा चान्स याही वेळी हुकलाय..! पण काय हरकत नाय बरं का पापा..

२ प्रेमी प्रेमाचे..!

पाटिल ·

निनाद 07/02/2022 - 06:15
झकास आहे परिक्षण! साला ह्या ब्रेन ट्युमरची नेमकी लक्षणं काय काय आहेत, ते एकदा बघायला पाहिजे..! जाम हसलो!

गामा पैलवान 08/02/2022 - 02:16
पाटीलबुवा, सिनेमा हे मनोरंजनाचं साधन असेल वा नसेल, पण तुमची फटकेबाजी चांगलीच मनोरंजक आहे. :-) तुम्ही म्हणालात की शेवटातून जो अर्थ काढायचाय तो काढा, तर प्रयत्न केला. तेव्हा जाणवलं की यश लाकूडतोड्या होतो ते सत्यवान-सावित्री च्या कथेवर बेतलेलं दिसतंय. बस्स, हेच बाकी राहिलं होतं. 🤦‍♂ आ.न., -गा.पै.

कॉमी 09/02/2022 - 00:12
हीहीही मस्त, खूप हसलो. स्वप्नील जोशींची सिग्नेचर मूव्ह नाकातून रक्त येणे ही या सिनेमात नाही काय, ट्युमर अँड ऑल ?

स्वप्नील जोशी अजून बाल श्रीकृष्णाच्या भुमिकेतून बाहेर पडलेला नाही बाकीची चिरफाड अत्यंत उच्च दर्जाची झाली आहे. जर चुकून माकून कोणत्या चॅनेल वर हा सिनेमा लागला तर लगेच चॅनेल बदलून टाकेन पैजारबुवा,

चौथा कोनाडा 16/02/2022 - 17:19
हा .... हा .... हा .... ! एक नंबर चिरफाड ! मी स्वतःच्याच नजरेत पडेन' असलं गुगल ट्रान्सलेशन वाचताना हसावं की रडावं हेच समजत नाही !

निनाद 07/02/2022 - 06:15
झकास आहे परिक्षण! साला ह्या ब्रेन ट्युमरची नेमकी लक्षणं काय काय आहेत, ते एकदा बघायला पाहिजे..! जाम हसलो!

गामा पैलवान 08/02/2022 - 02:16
पाटीलबुवा, सिनेमा हे मनोरंजनाचं साधन असेल वा नसेल, पण तुमची फटकेबाजी चांगलीच मनोरंजक आहे. :-) तुम्ही म्हणालात की शेवटातून जो अर्थ काढायचाय तो काढा, तर प्रयत्न केला. तेव्हा जाणवलं की यश लाकूडतोड्या होतो ते सत्यवान-सावित्री च्या कथेवर बेतलेलं दिसतंय. बस्स, हेच बाकी राहिलं होतं. 🤦‍♂ आ.न., -गा.पै.

कॉमी 09/02/2022 - 00:12
हीहीही मस्त, खूप हसलो. स्वप्नील जोशींची सिग्नेचर मूव्ह नाकातून रक्त येणे ही या सिनेमात नाही काय, ट्युमर अँड ऑल ?

स्वप्नील जोशी अजून बाल श्रीकृष्णाच्या भुमिकेतून बाहेर पडलेला नाही बाकीची चिरफाड अत्यंत उच्च दर्जाची झाली आहे. जर चुकून माकून कोणत्या चॅनेल वर हा सिनेमा लागला तर लगेच चॅनेल बदलून टाकेन पैजारबुवा,

चौथा कोनाडा 16/02/2022 - 17:19
हा .... हा .... हा .... ! एक नंबर चिरफाड ! मी स्वतःच्याच नजरेत पडेन' असलं गुगल ट्रान्सलेशन वाचताना हसावं की रडावं हेच समजत नाही !
२ प्रेमी प्रेमाचे इसवी सन २०१५ यश = स्वप्नील जोशी प्रिया = गिरीजा ओक यशचा बाप =अरुण बक्षी पहिल्या सीनमध्ये प्रिया तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते, तेव्हा तो दुसऱ्याच एका मुलीशी प्रेमालाप करत असतो. प्रिया हळवी आहे, मृदू आहे. हे दृश्य पाहून तिचा दिल दुखतो. ती तडकाफडकी बॅग भरून ते शहर सोडते आणि खुशी नावाच्या मैत्रीणीकडे रहायला जाते. कारण शेवटी असं आहे की तुम्ही तुमच्या इंपल्सेसवर जगता ना! तुमच्या मनात आलं की बॅगा भरता आणि शहरं सोडता..! जॉबचा किंवा पोटापाण्याचा वगैरे प्रश्नच कुठे उपस्थित होतो !

(शोध)

गड्डा झब्बू ·

मस्तच, अंतरागांतुन वाहणारे अतंरगाला झोबणारे बोलतो मी गुढ काही सत्य कोणी मानणारे भुवरी या मिळणार नाही

मस्तच, अंतरागांतुन वाहणारे अतंरगाला झोबणारे बोलतो मी गुढ काही सत्य कोणी मानणारे भुवरी या मिळणार नाही
प्रेर्ना :) बाटलीतुन वाहणारे ओतताना लहरणारे सोड्यातून उमलणारे बर्फाशी झुंजणारे चषकाच्या पृष्ठभागी बुडबुडे साकारणारे ढोसतो मी अल्प काही जाणिवेला छेडणारे नेणिवा थिजवणारे मेंदूस व्यापणारे तनूस डुलवणारे ओठांच्या फटीतून अशाश्वत भासणारे बोलतो मी मूढ काही