वनपर्वाच्या ३०७व्या अध्यायात सूर्य म्हणतो, "हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर. ..."
- इतिहासाचार्य वि. का. राजवाडे. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
हे पुस्तक आज जालावर सापडले. त्या आधी नुक्तीच इथली आयपील चर्चा वाचली होती. चर्चेत काय काय नि कुठे कुठे लिहायचे, म्हणून या स्वतंत्र धाग्यात पुस्तकाची माहिती देते आहे. केवळ चाळीसेक पाने आहेत. जरूर वाचावे.
सध्याची भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपासून प्रगती, अधोगती की चक्र फिरून पुन्हा त्याच जागी? तुम्हाला काय वाटते.
प्रगत संस्कृतीत काय घडत असावे/ घडायला हवे?
वाचने
42028
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
सूर्यप्रकाशाइतका
सूर्य महाडांबीस होता.
प्रियाली,
In reply to सूर्य महाडांबीस होता. by प्रियाली
यज्ञ आणि घोडे?
In reply to प्रियाली, by बिपिन कार्यकर्ते
अश्वमेध
In reply to यज्ञ आणि घोडे? by ऋषिकेश
च्या मारी
In reply to सूर्य महाडांबीस होता. by प्रियाली
अरे बापरे!!
In reply to सूर्य महाडांबीस होता. by प्रियाली
प्रगत संस्कृतीची व्याख्या
व्याख्या
In reply to प्रगत संस्कृतीची व्याख्या by धम्मकलाडू
प्रतिक्रिया
प्रगती
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
आभार!!
"हे कुंती,
:)
In reply to "हे कुंती, by विसोबा खेचर
आणि
In reply to :) by विसोबा खेचर
ज्ञानाची कास, विचारपूर्वक निर्णय
जंगलचा कायदा
In reply to ज्ञानाची कास, विचारपूर्वक निर्णय by सहज
हे बोलणे
In reply to ज्ञानाची कास, विचारपूर्वक निर्णय by सहज
सहमत .. १००%
हे पुस्तक
पुरातन
एका
पुस्तक
+१
In reply to पुस्तक by आनंदयात्री
मीही वाचत आहे.
सूर्य
हे पुस्तक
हे तेच पुस्तक आहे.
In reply to हे पुस्तक by श्रावण मोडक
अगदी...
In reply to हे तेच पुस्तक आहे. by प्रमोद देव
माझी
In reply to अगदी... by श्रावण मोडक
योग्य सहभाग
In reply to माझी by माझी दुनिया
+१
In reply to योग्य सहभाग by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to योग्य सहभाग by प्रकाश घाटपांडे
भूमिका
In reply to माझी by माझी दुनिया
श्रावण,
In reply to भूमिका by श्रावण मोडक
कुंती
कुंती ह्या
In reply to कुंती by विनायक प्रभू
आभारी !!!
आभारी +१
सूर्य आणि राजवाडे
उत्तम प्रतिसाद विकासराव.....
In reply to सूर्य आणि राजवाडे by विकास
सहमत
In reply to उत्तम प्रतिसाद विकासराव..... by llपुण्याचे पेशवेll
हुच्च
मृत्युंजय, वल्ली व इतर
In reply to हुच्च by मन१
+१०००
In reply to मृत्युंजय, वल्ली व इतर by धन्या
त्यापेक्षा तुम्ही ईरावती कर्वेंचं "युगांत" वाचा. महाभारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन त्यांनी दिला आहे.+१००० प्राचीन भारतीय लेखन कसे अभ्यासावे आणि समजून घ्यावे याचा एक मानदंड "युगांत" मध्ये ईरावतीबाईंनी निश्चीत केला आहे. शिवाय त्यांच्या लेखनाची पद्धत एवढी समतोल, सोपी आणि सुसुत्र आहे की हे पुस्तक प्राचीन साहित्यावरची टीका असूनही शेवटपर्यंत हातातून खाली ठेवणे जमले नव्हते.महिला....
मृदुला,
उत्तम चर्चा.
लॉजिकल