आस्वाद
वार्तालाप: अहल्या शिळा राघवे मुक्त केली
अहल्या शिळा राघवे मुक्त केली
पदी लागतां दिव्य होऊनी गेली.
जया वर्णिता सिणली वेदवाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी.
समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे? समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे.
आधुनिक जीवशास्त्राची साधने - जनुककोशशास्त्र (Genomics) (ऐसी अक्षरे...मेळवीन-१५)
लेखक-असीम अमोल चाफळकर
'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला'
पुनर्जागरण काळातले थोर कलावंत- बर्निनी, मिशेलअँजेलो, राफाएल, लिओनार्दो, कारावाज्यो, आणि इतर अनेक चित्रकार, मूर्तिकार, स्थापत्यविद, लेखक, कवी, तत्वज्ञ, यांची प्रतिभा जिथे बहरली, ते चिरंतन शहर रोम.अशा या रोमच्या माझ्या अलिकडल्या भ्रमंतीत बघितलेल्या काही खास जागा आणि टिपलेले फोटो इथे देत आहे.
इंद्रायणीतून पहिल्यांदाच प्रवास
हर किसमी मै है किस !!!
हर किसमी मै है किस !!!
यंदा गणपतीत मित्राच्या घरी आरतीला गेलो होतो. आरती झाल्यावर त्यांनी प्रसाद म्हणून चक्क Hershey's Kisses वाटले. दिसायला मोदकांच्या आकाराचे असतात पण म्ह्णून गणपतीचा प्रसाद अमेरिकन चॉकलेट्स?!! बाप्पा ऐवजी प्रसाद वाटणाऱ्या यजमानांनाच 'घालीन लोटांगण वंदीन चरण' करावसं वाटलं.
आपल्याकडे पूर्वी सणासुदीला एकमेकांना मिठाई देण्याची पद्धत होती. त्याची जागा आधी हल्दीरामच्या 'सोनपापडी'ने आणि मग अलगद 'कुछ मीठा हो जाए' च्या जाहिरातीद्वारे "कॅडबरीने घेतली आहे.
स्मृतिचित्रे -लक्ष्मीबाई टिळक (ऐसी अक्षरे...मेळवीन-१३)
स्वातंत्र्यपूर्वीचा १८७०-८० मधील काळ जलालपुरच्या मनकर्णिका कोकणस्थ नारायण टिळक यांच्याशी तेव्हाच्या पद्धतीनुसार बालपणीच विवाहबद्ध झाल्या आणि त्या लक्ष्मी नारायण टिळक झाल्या.मी अगदीच सामान्य रुपाची टिळकांसारख्या सुस्वरूप व्यक्तीला कशी पसंत पडले कोण जाणे? असे त्या म्हणतात.पण नारायण टिळक आहेतच अगदी विलक्षण आणि हे लक्ष्मी नारायणाचे जोडपं दुधात साखर विरघळावी अगदी तसच अविरत गोडीचे ,हे त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात पानोपानी समजते.
Three of Us : एक काव्यात्मक सुंदर अनुभव.
काही सिनेमे पुस्तकातल्या सुंदर कवितेसारखे असतात. असाच एक हिंदी सिनेमा. एका रुटीन आयुष्य जगणा-या मध्यमवर्गीय माणसाची कथा. आपला फ्लॅट आपली नौकरी. नव-याचा वेगवेगळ्या पॉलीसी विकण्याचा व्यवसाय. मुलगा इंजिनियरींगच्या शिक्षणासाठी बाहेर गावी आहे.
विचित्र स्वप्न: स्वप्नात आली ती आणि...
(काही सत्य काही कल्पना)
रात्रीचे स्वप्न:
इच्छापूर्ती
स्वामी त्रिकालदर्शी आपल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते. २५ वर्षाचे युवा व्यापारी धर्मदेव स्वामींच्या दर्शनार्थ आले. आपली समस्या स्वामींच्या पुढे मांडत धर्मदेव म्हणाले, माझ्या वडिलांचा मृत्यू असमय झाला. त्यांची इच्छा व्यापारातून मिळालेल्या फायद्याचा अधिकांश भाग समाजसेवेसाठी खर्च करायची होती. पण गेल्या काही वर्षांपासून व्यापारात सतत तोटा होत असल्याने, इच्छा असूनही ते समाजसेवा करू शकले नाही. वडिलांच्या मृत्यू समयी त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. त्यांच्या एवढ्या इच्छा कश्या पूर्ण करू हेच मला कळत नाही.