कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....
लेखनप्रकार
कथा आणि व्यथा
बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!!
चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची .
"सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा.
थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? "
धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ."
रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं .
शेवटी दोघ आले .
थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं "
धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत"
थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ."
धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. "
म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ."
कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे.
. . . . . . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
वाचने
45174
वाचनखूण
प्रतिक्रिया
244
In reply to फेसबुकवर अविनाश कुलकर्णी by नितिन थत्ते
परफेक्ट थत्तेचाचा.
मी वरील दिलेल्या विवेचनात
In reply to मी वरील दिलेल्या विवेचनात by चौकटराजा
>> ती निराश होऊन वा रागाने
In reply to >> ती निराश होऊन वा रागाने by नितिन थत्ते
मूलभूत फरक आहे दोहोंत.
In reply to मूलभूत फरक आहे दोहोंत. by संदीप डांगे
ओके. मग हा जो काही नियम आहे..
In reply to ओके. मग हा जो काही नियम आहे.. by मोदक
शेतकरी थेट विकू शकतोच की
In reply to शेतकरी थेट विकू शकतोच की by संदीप डांगे
एकूण प्रतिसादाशी सहमत आहे.
वरच्या प्रतिसादात केवळ
In reply to वरच्या प्रतिसादात केवळ by संदीप डांगे
डांगे जी...
In reply to डांगे जी... by विशुमित
विशुमित भाऊ..
In reply to विशुमित भाऊ.. by चिनार
पुणे-मुंबई ते पश्चिम
In reply to विशुमित भाऊ.. by चिनार
हेच लिहिणार होतो, ROI व अंतर
In reply to हेच लिहिणार होतो, ROI व अंतर by संदीप डांगे
हेच म्हणतो...शेतीवर लक्ष
In reply to हेच म्हणतो...शेतीवर लक्ष by चिनार
ROI आणि अंतर या बाबत सहमत आहे
In reply to ROI आणि अंतर या बाबत सहमत आहे by विशुमित
असे करणारे नाहीतच असे नाही,
In reply to असे करणारे नाहीतच असे नाही, by संदीप डांगे
पूर्ण सहमत
In reply to असे करणारे नाहीतच असे नाही, by संदीप डांगे
धाग्याचा मतीत अर्थ साध्य
In reply to धाग्याचा मतीत अर्थ साध्य by विशुमित
धागाकर्त्याच्या मते मतितार्थ
In reply to धागाकर्त्याच्या मते मतितार्थ by संदीप डांगे
धागाकर्त्याच्या मते मतितार्थ
In reply to ROI आणि अंतर या बाबत सहमत आहे by विशुमित
विशुमित भाऊ..
In reply to विशुमित भाऊ.. by चिनार
चिनार भाऊ,
In reply to चिनार भाऊ, by विशुमित
ओके
In reply to वरच्या प्रतिसादात केवळ by संदीप डांगे
मूळ धागा आत्महत्या करणार्या
मूळ धागा आत्महत्या करणार्या शेतकर्यांबद्दल आहे. हे शेतकरी संपूर्ण भारतात विदर्भात प्रचंड प्रमाणात आहेत. ह्याला संपूर्ण जबाबदार ही आतापर्यंतच्या सर्व सरकारांची दुर्लक्ष करण्याची वृत्ती आहे. इतक्या प्रमाणात आत्महत्या होत असतील तर त्याची जबाबदारी सरकारवर येतेच. दुसर्या कोण्या व्यवसायात अशा आत्महत्या होत नाहीत, इथेच का असले कुत्सित प्रश्न विचारणे सोपे आहे.सरकारने काय करायचे अजून? सरकारने १९७८ पासून अनेकवेळा कर्जमाफी दिली आहे. आयकर तर पहिल्यापासूनच माफ आहे. सरकारी बँकेकडून इतर व्यवसायांच्या तुलनेत शेतीला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. वीजेसाठी मीटर न लावता पंपाच्या हॉर्सपावरवर आधारीत बिल आहे. ८५ पैसे प्रति युनिट इतक्या किरकोळ किंमतीत वीज दिली जात आहे. इतक्या अल्प दरात वीज मिळत असूनसुद्धा ९०% शेतकरी वीज बिल भरत नसल्याने महाराष्ट्रात शेतकर्यांकडून येणार्या वीजबिलाची थकबाकी जवळपास १८००० कोटी रूपयांवर गेली आहे. तरीसुद्धा वीज तोडल्याची किती उदाहरणे आहेत? वीज तोडायला गेलेल्या वीज मंडळाच्या अधिकार्यांना गावकर्यांनी मारहाण करून पळवून लावल्याच्या किंवा एखाद्या खोलीत कोंडून ठेवल्याच्या बातम्या येतच असतात. शेती वगळता दुसर्या कोणत्या क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारकडून प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मदत मिळते? शेतीसारखे इतर अनेक व्यवसाय व व्यावसायिक वेळोवेळी संकटात सापडतात. सरकारी मदत अजिबात नसताना ते व्यावसायिक आत्महत्या का करीत नाहीत या प्रश्नात कुत्सित काय आहे? सरकारने कर्जमाफी करुन आम्ही भरलेले कराचे पैसे ह्यांच्यावर उधळु नये असे म्हणणे यात अज्ञान व फुकाचा अहंकार कोठून दिसला? शेतकर्यांच्या समस्यांना अजून किती दिवस राज्यकर्त्यांना जबाबदार धरणार? शेतकर्यांच्या आत्महत्येसाठी शेती हा एकमेव घटक जबाबदार आहे का? आत्म्हत्या करणार्यांमध्ये बहुतांशी पुरूषच आहेत. शेतकरी कुटुंबातील महिला क्वचितच आत्महत्या केल्याची बातमी असते. विशेषत: कर्जाचा बोजा मागे सोडून आत्महत्या केलेल्या नवर्याच्या मागे महिला जिद्दीने काम करून मुलांना वाढवितात असे अनेकवेळा वाचनात येते.In reply to वरच्या प्रतिसादात केवळ by संदीप डांगे
उत्तम प्रतिसाद पण.....
In reply to उत्तम प्रतिसाद पण..... by चौकटराजा
रिलायन्स बुडाली तर सरकार
In reply to वरच्या प्रतिसादात केवळ by संदीप डांगे
उत्तम प्रतिसाद
In reply to वरच्या प्रतिसादात केवळ by संदीप डांगे
उद्या रिलायन्स बुडाली, आणि
In reply to उद्या रिलायन्स बुडाली, आणि by सुबोध खरे
हाजमोला घ्या.
In reply to उद्या रिलायन्स बुडाली, आणि by सुबोध खरे
+ १
कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार आहे का?
जेवढं माध्यमांत चर्चिले जाते
In reply to जेवढं माध्यमांत चर्चिले जाते by संदीप डांगे
हा प्रतिसाद मला आहे का?
In reply to हा प्रतिसाद मला आहे का? by ट्रेड मार्क
सांगायला हरकत नाही हो पण काय
In reply to सांगायला हरकत नाही हो पण काय by संदीप डांगे
कोणी स्वखर्चाने काही पुस्तके
कोणी स्वखर्चाने काही पुस्तके पाठवायची म्हणतो तर त्याची खिल्ली उडवली जातेट्रक पेडगांवला पोचला वाटतं. लोकांना मेगाबायटी काय टेराबायटी प्रतिसाद असले तरी चालतात पण लॉजिकल असावेत इतकेच. ते आधी जमवा मग मिपाकरांवर शरसंधान करा. हे खिल्ली उडवणे प्रकरण "स्वखर्चाने काही पुस्तके पाठवायची" म्हणून झाले होते हे कुठल्या चष्म्याने वाचलेत..?In reply to कोणी स्वखर्चाने काही पुस्तके by मोदक
प्रतिसाद लॉजिकल आहेत की नाहीत
In reply to प्रतिसाद लॉजिकल आहेत की नाहीत by संदीप डांगे
खोटे लिहिण्यापेक्षा लॉजिकल
In reply to खोटे लिहिण्यापेक्षा लॉजिकल by मोदक
खोटे? वरच्या कोणत्या
In reply to खोटे? वरच्या कोणत्या by संदीप डांगे
नेहमीप्रमाणे तुम्ही एकटेच
In reply to नेहमीप्रमाणे तुम्ही एकटेच by मोदक
मुटेंच्या धाग्यावर काय झाले,
In reply to मुटेंच्या धाग्यावर काय झाले, by संदीप डांगे
..म्हणून पहिल्यांदाच म्हटले
कोणी स्वखर्चाने काही पुस्तके पाठवायची म्हणतो तर त्याची खिल्ली उडवली जाते.हा मुटेंचा धागा - मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका हा धागा आणि प्रतिसाद आणखी एकदा नीट वाचा. (शक्यतो चष्मा काढून वाचा!) आणि नक्की कोणत्या प्रतिसादात "पुस्तके पाठवायची आहेत म्हटल्यावर खिल्ली उडवली गेली आहे" ते सांगा.In reply to सांगायला हरकत नाही हो पण काय by संदीप डांगे
सगळ्या गोष्टी तुम्हीच ठरवताय
In reply to सगळ्या गोष्टी तुम्हीच ठरवताय by ट्रेड मार्क
'चर्चा' होत असेल तर भाग
In reply to 'चर्चा' होत असेल तर भाग by संदीप डांगे
वंध्यामैथुनात
In reply to 'चर्चा' होत असेल तर भाग by संदीप डांगे
डांगेसाहेब
In reply to डांगेसाहेब by ट्रेड मार्क
माझ्या या प्रतिसादावर
In reply to माझ्या या प्रतिसादावर by संदीप डांगे
+1000000
In reply to माझ्या या प्रतिसादावर by संदीप डांगे
मला एक समजत नाही की सरकार
In reply to मला एक समजत नाही की सरकार by अनुप ढेरे
<<<तरी सरकारने हे काम चांगल
In reply to <<<तरी सरकारने हे काम चांगल by विशुमित
आयात निर्यात धोरणातून
In reply to आयात निर्यात धोरणातून by अनुप ढेरे
माझ्या माहिती प्रमाणे हीच तर
आणखी एक उपाय सांगतो.
In reply to आणखी एक उपाय सांगतो. by नितिन थत्ते
नितीन जी
विशुमितजी
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
+१००००
In reply to +१०००० by संदीप डांगे
अमर जी,
In reply to अमर जी, by विशुमित
हो हो. तो प्रतिसाद गंमतीत
In reply to हो हो. तो प्रतिसाद गंमतीत by नितिन थत्ते
प्रतिसाद गंमतीत दिला असला तरी
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by नितिन थत्ते
लागवड आधीही होत होतीच. पण
कर्जमाफीच्या भूलथापा
In reply to कर्जमाफीच्या भूलथापा by रांचो
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by विशुमित
प्रश्न फक्त तेवढाच नाही.
In reply to प्रश्न फक्त तेवढाच नाही. by रांचो
सरकारी स्तरावरील सगळ्या
In reply to सरकारी स्तरावरील सगळ्या by विशुमित
उत्तम!
ऐतिहासिक दिनु
In reply to ऐतिहासिक दिनु by गामा पैलवान
डांगेराव आता बहुतेक
In reply to डांगेराव आता बहुतेक by श्रीगुरुजी
<<<जीवनावश्यक वस्तूंच्या
In reply to <<<जीवनावश्यक वस्तूंच्या by विशुमित
बिगर-शेतकरी वर्ग सरकारी
बिगर-शेतकरी वर्ग सरकारी भिकेवर किती जगणार, असे जर शेतकऱ्यांनी प्रश्न केला तर वावगे ठरेल का?अजिबात वावगे ठरणार नाही. परंतु शेतकर्यांप्रमाणे आम्ही सुद्धा आयकर भरणार नाही, वीजबिल भरणार नाही, कर्जाची परतफेड करणार नाही, आम्हाला वारंवार कर्जमाफी द्या असे प्रश्न बिगरशेतकर्यांनी केले तर ते वावगे ठरेल का?भाजीपाला घ्याची ऐपत नसेल तर बिस्कीट खाऊन दिवस काढावेत, असा आगाऊ सल्ला त्यांना रुचेल का? साखर परवडत नसेल तर चहाचं फळकुटणं पिऊन तलफ भागवावी, अशी लाज काढली तर त्यांना आवडेल का? भाजीपाला-कांदा-धान्य विकायला दारात येणार नाही असे जर शेतकऱ्याने ठणकावून सांगितले तर शेपटी सरळ ठेवणार का? व्यापाऱ्यांशी संलग्न होऊन देशात माल न विकता, परदेशातून ज्यादा पैका कमावला तर इतरांची हरकत नसावी, काय म्हणता?बिगरशेतकरी आणि शेतकरी हे दोघेही ग्राहक असतात, परंतु प्रत्येक ग्राहक हा शेतकरी असेलच असे नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा फटका शेतकर्यांनाही बसतोच. त्यामुळेच सरकारला हस्तक्षेप करावा लागतो. तसेही शेतकरी भाजीपाला-कांदा-धान्य विकायला ग्राहकांचा दारात येत नाहीतच, त्यामुळे शेपटी सरळ ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. व्यापाऱ्यांशी संलग्न होऊन देशात माल न विकता, परदेशातून ज्यादा पैका कमावला तर कोणाची काहीच हरकत नाही. तसे केल्याने देशांतर्गत टंचाई निर्माण झाली तर सरकार बाहेरून आयात करेलच. त्यामुळे काळजी नसावी. देशात मागणी असताना जास्त दराने माल बाहेरच विकायचा असेल तर त्यावर नियमाप्रमाणे निर्यातकर, नफ्यावर आयकर इ. भरण्याची तयारी ठेवा आणि वीजबिले भरणे, कर्जाची परतफेड इ. गोष्टीही करा.In reply to बिगर-शेतकरी वर्ग सरकारी by श्रीगुरुजी
==>आयकर- म्हणजे आयकर भरत नाही
In reply to ==>आयकर- म्हणजे आयकर भरत नाही by विशुमित
आयकर- म्हणजे आयकर भरत नाही
आयकर- म्हणजे आयकर भरत नाही म्हणून कसे पण रेटणार. आता त्या कक्षेमध्ये नाही म्हणून शेतकरी तो भरत नाही. त्या कक्षेत सरकार ने आणला तर १००% भरणार.(घर भाड्याची खोटी बिले सादर करून आयकर वाचवणारे निर्लज्ज खूप पाहिले आहेत.)शेतकर्यांनी पूर्णपणे कक्षेच्या बाहेर ठेवलेले आहे. त्यामुळे ते आयकर भरतच नाहीत. ==>वीजबिल- ऐकीव माहिती वर तुमचा असा समज झालेला दिसतोय की प्रत्येक शेतकरी वीज बिल भरत नाही/वीज चोरी करतो. असे जर असते तर वीज मंडळाला कधीच टाळे ठोकावे लागले असते. जिथे सरकारी वीजमंडळाचे अधिकारी/कर्मचारी काम चुकार आणि भ्रष्ट आहे तिथेच हा प्रकार चालू असतो आणि तो पण काही %. वीज बिले थकीत असू शकतात पण वसूल केले जातात. त्यामुळे सगळेच शेतकरी चोर/ बुडवे आहेत असले थेट आरोप करू नका. (कृपया तुमच्या पाह्ण्यातल्या नातेवाईकांची उदाहरणे देऊ नका.) शेतकर्यांना अत्यल्प दराने वीजपुरवठा होतो. तरीसुद्धा त्यातील ९०% शेतकरी वीजबिल भरतच नाहीत. त्यांच्याकडून येणार्या थकबाकीची रक्कम फक्त महाराष्ट्रातच १८००० कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. सगळे शेतकरी बुडवे नसतील कदाचित, परंतु ९०% तरी आहेत ना. सर्वांनी वेळेवर कर्जाची परफफेड केली असती तर अनेकवेळा कर्जमाफी द्यावीच लागली नसती. फटका प्रत्येकालाच बसतो, पण बिगरशेतकर्यांना वीजबिल माफी, कर्जमाफी, आयकर माफी अशा सवलती मिळत नाहीत. आयकर, वीजबिल इ. भरणारी, कर्जाची परतफेड करणारी, कर्जमाफी न मागणारी, दरवर्षी वेगवेगळी कारणे पुढे करून नुकसानभरपाई न मागणारी बिगरशेतकरी जनता अजिबात भिकारी नाही. तुम्ही त्यांच्याबद्दल आस्था ठेवली किंवा नाही ठेवली तरी त्यांना फरक पडत नाही. ते काही कायम सरकारकडे कटोरा घेऊन जात नाहीत. ऐपत नसली तर ते आपल्या ऐपतीप्रमाणे सुकडी खातील किंवा श्रीखंडपुरी खातील. परंतु सरकारी मदतीसाठी तोंड वेंगाडणार नाहीत.In reply to आयकर- म्हणजे आयकर भरत नाही by श्रीगुरुजी
<<<शेतकर्यांनी पूर्णपणे
In reply to <<<शेतकर्यांनी पूर्णपणे by विशुमित
>
शेतकर्यांनी पूर्णपणे कक्षेच्या बाहेर ठेवलेले आहे. त्यामुळे ते आयकर भरतच नाहीत.>> -- आणू द्यात की आयकराच्या कक्षेत. नफ्यावरच कर भरायचा आहे ना भरतील ना मग. जास्त काय करावं लागेल अकाउंट्स नीट ठेवावे लागतील. उलट शेतकऱ्यांचा फायदा होईल त्याने.पर्फेक्ट. हेच हवं होतं. पूर्वी २००१ मध्ये साखर कारखान्यांच्या नफ्यावर आयकर लावण्याचे प्रयत्न झाले होते, तेव्हा शेतकरी संघटनांनी थयथयाट केला होता. साखर कारख्यान्यांचे सभासद शेतकरी असल्याने, कारखान्याने मिळविलेल्या नफ्यावर आयकर लावणे म्हणजे थेट शेतकर्यांच्या शेती उत्पन्नावर कर लावण्यासारखं आहे असा युक्तीवाद करून कारखान्यांच्या सभासदांनी आयकर भरायला विरोध केला होता. या कराविरूद्ध तत्कालीन कृषी राज्यमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांना सांगली जिल्ह्यात नागनाथ नायकवडींच्या नेतृत्वाखाली घेराव घालून त्यांना अडवून ठेवले होते. या कराचा प्रस्ताव शेवटी रद्द केला गेला. आम्हाला आयकर लावा. आयकराला आमची अजिबात हरकत नाही असे कितीही उच्चरवाने सांगितले तरी आयकराचे नुसते सूतोवाच केल्यावर शेतकरी थयथयाट करून तो रद्द करायला लावतील.मी एका मागील प्रतिसादात यासंबंधी एक यूआरएल दिली होती. ती वाचली असेलच. त्यात तुम्हाला यासंबंधी माहिती मिळेल. तीन वर्षांपूर्वी शेतकर्यांची वीजबिल थकबाकी १३००० कोटी रूपयांहून अधिक होती. काही दिवसांपूर्वीच लोकसत्तात आलेल्या बातमीनुसार ही थकबाकी आता १८००० कोटींच्या जवळपास गेली आहे.सर्वांनी वेळेवर कर्जाची परफफेड केली असती तर अनेकवेळा कर्जमाफी द्यावीच लागली नसती.>>> -- किती वेळा कर्ज माफी दिली आहे मायबाप सरकार ने ? शेतकऱ्यांनी किती कर्जे घेतली, किती फेड केली, किती बाकी आहेत आणि किती पूर्ण बुडवली आहेत याची कोणाकडे अधिकृत सरकारी आकडेवारी असेल तर कृपया येथे देऊ शकेल का ?१९७८ मध्ये तुमच्या पवार साहेबांनी कर्जावरील व्याज माफ केले होते. नंतर १९८० मध्ये जनाब अंतुलेंनी संपूर्ण कर्जमाफी केली होती. १९९० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री मधू दंडवते यांनी कर्जमाफी जाहीर केली होती (त्यावेळच्या कर्जमाफीचा नक्की आकडा आठवत नाही). २००८ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम् यांनी एकूण ७२००० कोटी रूपये कर्जमाफी केली होती (पवार साहेबांचे समर्थक ही कर्जमाफी त्यांनीच केली असे सांगत फिरत होते. अंदाजपत्रक दुपारी ४ वाजता लोकसभेत सादर होऊन त्यात कर्जमाफीची घोषणा झाल्यावर दुसर्या दिवशी सकाळी ८ च्या सुमाराला येरवडा, गुंजन चित्रपटगृहावरून जाणारा नगर रस्ता इ. ठिकाणी कर्जमाफीबद्दल पवार साहेबांचे आभार मानणारे प्रचंड मोठे फ्लेक्स मी पाहिले होते. अंदाजपत्रक सादर केल्यानंतर केवळ काही तासात ४०-५० फूट लांब व १५-२० फूट रूंदीचे फ्लेक्स रंगवून वर लावणे हे अत्यंत आश्चर्यकारक घटना होती. पवारांच्या पित्त्यांना कर्जमाफीची घोषणा होणार हे बहुतेक आधीच समजले असावे. त्याशिवाय इतक्या कमी वेळात इतके मोठे फ्लेक्स रंगवून उंचावर टांगणे शक्य वाटत नाही. अर्थात कर्जमाफीचा निर्णय अर्थमंत्र्यांचा होता, परंतु पवारांचे पित्ते फ्लेक्सच्या माध्यमातून पवारांना श्रेय देत होते.). १९९१ ते २००७ या काळात अजून एकदोनदा कर्जमाफी झालेली आहे. परंतु त्याचे डिटेल्स आठवत नाहीत.बिगरशेतकरी जनता अजिबात भिकारी नाही. तुम्ही त्यांच्याबद्दल आस्था ठेवली किंवा नाही ठेवली तरी त्यांना फरक पडत नाही. ते काही कायम सरकारकडे कटोरा घेऊन जात नाहीत.>>> --"जीवनावश्यक वस्तूंच्या भावात सरकारने हस्तक्षेप करणे योग्यच आहे" हे बोलून बिगरशेतकरी लोक किती लाचार आहेत आहेत हे दिसून येते. फरक एवढाच आहे की कटोरा घेऊन चौकात बसावे लागत नाही सरकार स्वतः घरी येऊन त्यांच्या कटोऱ्यात भीक घालून जाते. जीवनावश्यक औषध वाले सरकार आणि जनतेला किती भीक घालते आहे ते दिसतंय आमच्या उघड्या डोळ्यांना.बिगर शेतकरी लाचार वगैरे अजिबात नाहीत. ते अजिबात कटोरा वगैरे घेऊन बसलेले नाहीत. ते कटोरा घेऊन बसले असते तर आमचे कर्ज माफ करा, वीजबिल माफ करा, आयकरापासून मुक्ती द्या अशा मागण्या त्यांनी केल्या असत्या. भाव वाढले तर लोकक्षोभ होऊन निवडणुकीत फटका बसेल या भीतिने सरकार स्वतःहून भाव कमी करण्याचा प्रयत्न करते. सरकारचा हस्तक्षेप हा फक्त बिगरशेतकर्यांसाठी नसतो. त्यात शेतकरी सुद्धा लाभार्घी असतात कारण सर्व ग्राहक शेतकरी नसले तरी सर्व शेतकरी हे ग्राहक असतातच व त्यामुळे भाव वाढले की त्यांनाही त्रास होतो आणि भाव कमी झाले की इतरांप्रमाणे त्यांनाही फायदा होतो.ऐपत नसली तर ते आपल्या ऐपतीप्रमाणे सुकडी खातील किंवा श्रीखंडपुरी खातील.>>> -- कांदा थोडा महाग काय झाला तर भळा-भळा रडत होते. गळ्यात कांद्याचे हार काय घालत होते. काय थेरं करत होती. २०० रु तूर डाळ झाली काय सोने मोडायला सोनाराकडे जायला लागले होते लोक. साखर परवडत नाही म्हणून मधुमेह नसला तरी साखर वाढली म्हणून साखरेचे खाणे कमी केले आहे लोकांनी.गळ्यात कांद्याचे हार घालणे इ. प्रकार आमदार वगैरे करतात. सामान्य जनता मिळेल त्या भावाने कांदे व इतर गोष्टी घेतच असते. भळाभळा रडतबिडत कोणीही नव्हते. लोक आपले अंदाजपत्रक, खर्च, खरेदी इ. व्यवस्थित मॅनेज करतात कारण त्यांना माहित असते की आपल्याला शेतकर्यांप्रमाणे कर्ज थकवून किंवा वीजबिल थकवून चालणार नाही. लागोपाट २ महिने वीजबिल भरले नाही तर लगेच नोटिस येते आणि तिसर्या महिन्यातही नाही भरले तर वीज तोडली जाते. वीजबिल न भरणे, वीज महामंडळाच्या अधिकार्यांना मारहाण करणे, त्यांना कोंडून ठेवणे, आकडा टाकून वीज चोरणे इ. प्रकार बहुसंख्य सामान्य जनता करत नाही. तूर डाळ १८० रूपये झाली तरी लिक घेत होतेच. त्यासाठी सोनेबिने असले काही मोडल्याचे ऐकिवात नाही. साखर महाग झाली तरी कोणीही साखर खाणे कमी केलेले नाही. लोक ३० रू. किलो भावाने साखर घेतात आणि ५० रू. किलो भावाने पण घेतात. लोक चिडले तर आपली सत्ता जाईल या भीतिने सरकार स्वतःहूनच हस्तक्षेप करते.In reply to > by श्रीगुरुजी
<<<शेतकरी थयथयाट करून तो रद्द
In reply to <<<शेतकरी थयथयाट करून तो रद्द by विशुमित
>
शेतकरी थयथयाट करून तो रद्द करायला लावतील>> -- ऊस एक असं पीक आहे त्यावर शाश्वत काहीतरी रक्कम शेतकऱ्याच्या हातात पडते. त्यावर तुमचे माझे कधीच एकमत होणार नाही. भूतकाळात काय झाले त्याला थोडे बाजूला ठेवू. शेतकऱ्याला भविष्यात टिकून राहायचं असेल तर जागतिकारणाची सगळी मूल्ये अंगिकारायला माझ्या सारखे असंख्ये शेतकरी आहेत. या बद्दल थोडे शहरातून बाहेर पडा. भरपूर सापडतील.शाश्वत रक्कम हाती पडण्याचा आणि कारख्यान्याच्या नफ्यावर लावलेल्या आयकराला विरोध करण्याचा काय संबंध आहे? जागतिकीकरण अंगिकारायचे तर स्पर्धेला व उत्पादनाचा दर्जा राखायला तोंड द्यायला हवे. हमी भाव, अनुदान इ. गोष्टी अंगिकारून जागतिकीकरणाला तोंड देता येणार नाही.-- कोणी कोणी कधी कधी किती कृषी कर्ज माफी केली तोंड पाठ आहे. औदयोगिक कर्जाचे 'ठक'बाकीदार शी तुलना असेल तर कृपया द्याल का ? आमचे साहेब (तुमचे कोणीच नाहीत), त्यांचे पित्ते (हा काय प्रकार आहे पिते) आणि त्यांचे फ्लेक्स हे सगळे देण्याचे प्रयोजन नाही समजले.तुम्ही कर्जमाफीबद्दल विचारले म्हणून आठवले तेवढे सांगितले. बाकी तुमच्या साहेबांचा आणि आमचा काहीही संबंध नाही.भाव वाढले तर लोकक्षोभ होऊन निवडणुकीत फटका बसेल या भीतिने सरकार स्वतःहून भाव कमी करण्याचा प्रयत्न करते. लोक चिडले तर आपली सत्ता जाईल या भीतिने सरकार स्वतःहूनच हस्तक्षेप करते.>> -- तेच तर म्हणालो ना त्यांना कटोरा घेऊन बसायची गरज नाही त्यांना घरपोच भीक मिळते .बिगरशेतकरी जनता भिकारी असेल तर त्यांच्यात शेतकरी सुद्धा येतात कारण शेतकरी हे ग्राहक सुद्धा आहेत. ज्या भावाने बिगरशेतकर्यांना वस्तू मिळतात त्याच दराने शेतकर्यांना सुद्धा मिळतात.गळ्यात कांद्याचे हार घालणे इ. प्रकार आमदार वगैरे करतात.>> -- कर्ज माफी पण आमदारच मागत आहेत. हाईट म्हणजे सरकार मध्ये असणारे भाजपचे पण आमदार घोषणा देत होते. आम्ही काय त्याच्या वरच नाही बसलो. आम्ही आमची सोय केली आहे.ही मागणी फक्त आमदारांची नाही. मराठा मूक मोर्चातील मागण्यांपैकी 'शेतकर्यांना कर्जमाफी' ही एक प्रमुख मागणी होती. २५-३० शहरातून निघालेले प्रत्येकी ३०-४० लाखांचे मोर्चे पाहिले तर महाराष्ट्रातील यच्चयावत सर्व शेतकर्यांनी ही मागणी केली होती असे म्हणता येईल.वीजबिल न भरणे, वीज महामंडळाच्या अधिकार्यांना मारहाण करणे, त्यांना कोंडून ठेवणे, आकडा टाकून वीज चोरणे इ. प्रकार बहुसंख्य सामान्य जनता करत नाही.>>> -- वरील सगळे प्रकार बहुसंख्य सामान्य शेतकरी सुद्धा नाही करत. अभ्यास वाढवा. चष्मे बदला.अशा बातम्या वाहिन्यांवर पाहिल्यात आणि माध्यमातून सुद्धा वाचल्यात.In reply to > by श्रीगुरुजी
अशा बातम्या वाहिन्यांवर
In reply to अशा बातम्या वाहिन्यांवर by विशुमित
हेच आहे. केवळ सनसनाटी
In reply to <<<शेतकर्यांनी पूर्णपणे by विशुमित
एन्रॉन प्रकल्प
In reply to बिगर-शेतकरी वर्ग सरकारी by श्रीगुरुजी
==>आयकर- म्हणजे आयकर भरत नाही
In reply to <<<जीवनावश्यक वस्तूंच्या by विशुमित
व्यापाऱ्यांशी संलग्न होऊन
असे
काही इतर अडचणी.....
In reply to काही इतर अडचणी..... by नितिन थत्ते
आता काय तिथे पण आरक्षण हवे का
In reply to आता काय तिथे पण आरक्षण हवे का by मोदक
चिल माडी....
In reply to काही इतर अडचणी..... by नितिन थत्ते
डिस्टिन्क्शन च काय घेऊन बसलात
विशुमितजी
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
माहिती बद्दल धन्यवाद..!!
छान चर्चा
विशुमितजीं ...
In reply to विशुमितजीं ... by अमर विश्वास
तसेच अमुल चा उपक्रमही
तसेच अमुल चा उपक्रमही अभ्यासला (Case study) आपण खुप काही शिकण्यासारखे आहे.याबद्दल अजुन थोडे लिहाल का..? वेगळी लेखमाला झाली तरी हरकत नाही.In reply to विशुमितजीं ... by अमर विश्वास
<<<तुमचे याआधीचेही प्रतिसाद