जात जातच नाही ... काय करू??
In reply to सुचवा? काय सुचवा? by स्पंदना
In reply to +१ by नगरीनिरंजन
In reply to सुचवा? काय सुचवा? by स्पंदना
''जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प परिषद - आंतरजातीय, धर्मीय, सत्यशोधकी विवाह''असं लिहिलेलं आहे...त्याची माहिती वाचा...तिथे बर्याच कार्यकर्त्यांचे फोन नंबर्स आहेत. बेलाशक फोन करा...मदत मिळेल. :-)
In reply to पोलिस...वकिल...सामाजिक संस्था by अत्रुप्त आत्मा
पळून जाऊन लग्न करा...बुवा परतीकिर्येच्या खाली तुमचा भ्रमण-ध्वनी क्र टाकायचा विसरले जणू तुम्ही ...ऑ :D :P
In reply to सल्ला by इरसाल
तुम्ही दोघांनी बंड करुन जरी लग्न केले तर तुम्ही दोघच सुखी असालह्याची तरी गॅरंटी काय?
In reply to गॅरंटी काय? by प्रभाकर पेठकर
In reply to कहर आहे हा ! by परिकथेतील राजकुमार
In reply to वेडी आशा रे by अभ्या..
पोरगी तु दिलेले उत्तरच देईल. हे आधी लक्षात आले नाही का?म्हणून तर आधी हे प्रश्न पोरीला पण विचारा असा सल्ला दिलेला आहे. आणि तिने जर 'हेच' उत्तर दिले तर तिला सरळ कोपरापासून हात जोडा आणि एकटेच चालायला लागा. कारण मुलीच्या बाजूने देखील प्रेम करण्या आधी विचार व्हायलाच हवा होता. बाकी राहिली जात-बिरादारी वैग्रेची गोष्ट, तर सरळ सरळ फाट्यावरती मारा. आज तुम्हीच हा धडा घालून दिलात, तर तुमच्या भावा-बहिणींसमोर, पुढच्या येणार्या पिढी समोर एक आदर्श निर्माण होईल, त्यांना देखील धाडस मिळेल. कुठलीही चुकीची व्यवस्था बदलताना त्रास हा सहन करावाच लागणार आहे. नुसती 'आदर्श' लोकांची चरित्रे वाचून आणि त्यांच्या त्यागाचे गोडवे गाऊन काही होत नाही, वेळ आली की त्यांनी जी वाट चालली, त्या वाटेवर दोन पावले टाकायचे धाडस देखील असायलाच हवे.
In reply to तेच म्हणतोय ! by परिकथेतील राजकुमार
बाकी राहिली जात-बिरादारी वैग्रेची गोष्ट, तर सरळ सरळ फाट्यावरती मारा. आज तुम्हीच हा धडा घालून दिलात, तर तुमच्या भावा-बहिणींसमोर, पुढच्या येणार्या पिढी समोर एक आदर्श निर्माण होईल, त्यांना देखील धाडस मिळेल. कुठलीही चुकीची व्यवस्था बदलताना त्रास हा सहन करावाच लागणार आहे. नुसती 'आदर्श' लोकांची चरित्रे वाचून आणि त्यांच्या त्यागाचे गोडवे गाऊन काही होत नाही, वेळ आली की त्यांनी जी वाट चालली, त्या वाटेवर दोन पावले टाकायचे धाडस देखील असायलाच हवे. परा काय सांगतो आहेस ते कळतय का? महाराष्ट्रात ऑनर किलिंग नाही आहे. अन त्या दोघांना त्रास होइल अस कुणीच म्हंटलेल नाही आहे. त्रास होतो ते त्यांच्या बहिण भावांना? यांचीच फक्त लग्न होतात. बाकिच्या बहिण भावांच्या नशिबी त्यांची काहीही चुक नसताना त्रास अन अवहेलना. आईच्या नशिबी प्रचंड मानसिक छळ, अन वडिल जे आजवर चार चौघात त्यांच्या मते ताठ मानेने उभे रहात होते ते या (त्यांच्या मते) मानहानीपायी घरात कोंडुन घेतात. आता होउ दे काय व्हायच ते मला तरी मला पाहिजे तो जोडिदार (अगदी स्पष्ट म्हणावस वाटतय पण नाही म्हणत) मिळतोय ना म्हणुन डोळ्यावर स्वार्थाची झापड ओढुन बाकिच्या भावंडांना बिन लग्नाच ठेवायच असेल अन आजवर नांदलो त्या घराला एक घास सुद्धा घश्याखाली उतरवेना अश्या वातावरणात ढकलायच असेल तर करा बापडे. फेडा पांग! हेच शहरात आजकाल सगळीकडेच आहे असु दे म्हणुन चालत, अन तेथे तुम्ही एक सामान्य असता. खेडगावाची गोष्ट वेगळी. तिथे मग काल पर्यंत तुमचे भाउबंद म्हणुन असणारेही "हे आमच्यातले नव्हेत "म्हणुन रिकामे होतात.
In reply to द्विधा मनःस्थिती आहे ना? काय by गवि
In reply to गवि, सोपी गोष्ट आहे by संजय क्षीरसागर
In reply to मुळात जात जाण्याचा इतका हट्ट by अविनाशकुलकर्णी
In reply to ति जर ब्राह्मण असति तर हा by अविनाशकुलकर्णी
In reply to मायला सोपा उपाय घरच्यांना by घाशीराम कोतवाल १.२
In reply to तोच मोठा डाव शिजत आहे by अविनाशकुलकर्णी
In reply to समजल नाही ह्यात कसला डाव अकु? by घाशीराम कोतवाल १.२
In reply to नका करु हो . जाउ दे हे लफडं! by कवितानागेश
In reply to जावा हो पळून by अभ्या..
In reply to मी ' हो ' म्हणु कि ' नको ' by जेनी...
In reply to काहीच नको म्हणूस, बैस गपचिप. by बॅटमॅन
In reply to जा बाबा कट्टी by जेनी...
In reply to क्या बात है! by बॅटमॅन
In reply to भौराया इथे मस्ती नक्को ... by जेनी...
In reply to भौराया इथे मस्ती नक्को ... by जेनी...
In reply to साम, दाम, दंड, भेद सगळे by अधिराज
In reply to लगिन झाल्यानंतर सासरच्यांना अभिमान वाटेल असे काम करा. by संजय क्षीरसागर
In reply to लगिन झाल्यानंतर सासरच्यांना अभिमान वाटेल असे काम करा. by संजय क्षीरसागर
In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर by ५० फक्त
In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर by ५० फक्त
In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर by ५० फक्त
In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर बदला असं सुचित करावयाचं आहे काय ? by संजय क्षीरसागर
In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर बदला असं सुचित करावयाचं आहे काय ? by संजय क्षीरसागर
In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर by ५० फक्त
In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर by ५० फक्त

In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर by ५० फक्त
In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर by ५० फक्त
In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर by ५० फक्त
In reply to =)) by वपाडाव
In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर by ५० फक्त
In reply to धाग्यात पहिला शब्दच नसता तर by जेनी...
In reply to आपण डुड आहात का? by वपाडाव
In reply to . by मालोजीराव
In reply to १२+ by श्री गावसेना प्रमुख
In reply to software अभियंता आहे... by दीपकशेठ
In reply to software अभियंता आहे... by दीपकशेठ
In reply to तरी मुलीचे वडील नाही म्हणले?? by पिलीयन रायडर
In reply to सिनेमा ष्टाईल by चावटमेला
In reply to टांगापल्टीच्या आधीचं by बॅटमॅन
In reply to टांगा पल्टी असं वेगवेगळं by ५० फक्त
In reply to दीपकशेठ by प्रसाद गोडबोले
पुण्यात एखादं छोटं घर घेवुन संसार सुरु कराअग आई ग !!
In reply to दीपकशेठ by प्रसाद गोडबोले
In reply to मला १ वरीस लागल, by कोल्हापुरवाले
पुढचं आयुष्य कोणा सोबत जगायचं आहे ? ती जर आईवडील म्हणाली तर विषयच संपलाम्हणजे ती काय आयुष्यभर लग्न करणार नाही की काय? मग तर असाही आणी तसाही पोपट ठरलेलाच. पण जर तुम्ही जीवनात बायकोची काळजी घेण्याइतके परिपुर्ण असाल तर बाकीचे पर्याय चाळु शकता. बाकी रक्षाबंधन, भाउबीज, दिवाळसण, धोंड्याचा महिना, लक्ष्मीपुजन विसरावे लागेल.
In reply to पुढचं आयुष्य कोणा सोबत जगायचं by इरसाल
In reply to कशाला उगाच by प्रसाद गोडबोले
In reply to कशाला उगाच by प्रसाद गोडबोले
In reply to ऑ? by आजानुकर्ण
In reply to ऑ? by आजानुकर्ण
In reply to दिपकशेठ, by विलासिनि
In reply to आणि अजुन एक नम्र विनंती, तो by ५० फक्त
In reply to निर्णय... by दीपकशेठ
४-५ वेळा माघार घेऊन प्रत्येक वेळी खूप हिम्मतीने लढलो, पण शेवटी हेच...आपण लढल्याचे आपल्या लेखनातून कुठेच जाणवले नाही. तो शब्द 'रडलो' असा आहे का ? पण हिम्मतीने कसे रडतात हा प्रश्न आलाच...
In reply to कै च्या कै by परिकथेतील राजकुमार
In reply to बराच काळ तुमच्याशी सहमत by गवि
लग्न करणारा कुणाला जुमानत नाही आणि चर्चा करणारा डेरींग करत नाही!
In reply to गवि, आम्ही ४ तारखेला दुपारी १.५९ लाच सांगितलं होतं : by संजय क्षीरसागर
In reply to बराच काळ तुमच्याशी सहमत by गवि
In reply to प्रश्न एक जीवाचा पण होता... by दीपकशेठ
सुचवा? काय सुचवा?