मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दादाजीपंतांनी सिऊबास शहाणे केले

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मित्रहो, लोकप्रभातील श्री. पांडूरंग बलकवडे यांचा खालील लेख जरूर वाचावा आणि इतरांस वाचण्यास प्रवृत्त करावे. ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे. लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! आपल्या पुढार्‍यांइतकी नीच माणसे या पृथ्वितलावर सापडणे नाही. जयंत कुलकर्णी.

वाचन 22782 प्रतिक्रिया 0