Skip to main content

गमते उदास.......

लेखक यशोधरा यांनी मंगळवार, 10/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4405
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

मनातील भावनांचे प्रकटन आवडले... मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

अगदी आतून आलेले, आणि म्हणूनच सहजसुंदर. एखाद्या प्रगल्भ वाचकाचा एखाद्या सामर्थ लेखकाशी कसा ऋणानुबंध जुळतो त्याचे सुंदर उदाहरण. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लेख, फार आवडला.
अगदी आतून आलेले, आणि म्हणूनच सहजसुंदर. एखाद्या प्रगल्भ वाचकाचा एखाद्या सामर्थ लेखकाशी कसा ऋणानुबंध जुळतो त्याचे सुंदर उदाहरण.
-- असेच म्हणतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by नंदन

हेच. असेच. काही अग्रलेखांपेक्षाही उत्तम!

In reply to by मिसळभोक्ता

असेच म्हणतो. --अवलिया

In reply to by श्रावण मोडक

मोडकांशी सहमत, लेख खरोखर अग्रलेखांपेक्षाही उत्तम उतरला आहे. कदाचित बिका म्हणतात तसे असावे. लेख आवडला ... !!! ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

उत्तम लेखन आहे. शब्दाशब्दातून मनातली तळमळ, काहीतरी हरवले आहे याची जाणिव होते आहे. मीनल.

तुमच्यासारखी शब्दकळा माझ्यापाशी नाही.
या वाक्याशी असहमत! .
काही अग्रलेखांपेक्षाही उत्तम!
मोडकसरांच्या प्रतिक्रियेशी सहमत (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

चांगलं लिहिलं आहेस. सगळ्यांच्या अश्याच भावना असाव्यात सुनिताताईंबद्दल! रेवती

मनातल्या विचारांना शब्दांची छान साथ लाभली आहे.

वाचक - लेखक हे नाते हृदयातूनच उमलून यावे लागते आणि वाचनाने संपृक्त झालेल्या मनातूनच अशा प्रकारचा लेख उमटू शकतो. अतिशय नेटकं, मोजकं लिहिलं आहेस; फार आवडलं. उधृत कवितेच्या ओळीही चपखल वाटल्या. (कविता कुणाची आहे? संपूर्ण मिळू शकेल का?) चतुरंग

सहसंवेदनेबद्दल सार्‍यांचे आभार.

लिखाण आवडले. "आहे मनोहर तरी : वाचन आणि विवेचन" नावाचा एक ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यात अनेक संवेदनक्षम मनाच्या व्यक्तींची पत्रे अंतर्भूत आहेत. या पत्रांपैकीच एक उत्तम पत्र आहे असे वाटले. मात्र दु:खाचा भाग असा की हे पत्र पाठवले आहे सुनीताबाईं आपल्यामधे नसताना.

वरील सर्वांशी सहमत. छान लिहले आहे.

In reply to by सहज

छान लिखाण सहज आणि सुंदर.

नेमके आणि मनाचा मनाशी संवाद साधणारे थेट लिखाण आवडले. (उदास)ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

पुस्तक वाचण्यास प्रव्रुत्त केल्या बद्द्ल धन्यवाद *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

उत्तम भावपुर्ण आदरांजली. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

असेच म्हणते. उत्तम आदरांजली. दिलेली कविता देखील आवडली. तुमचे सगळे बरे, वाईट अनुभव तुम्ही उत्कटतेने, मनापासून जगला असाल ना? नक्कीच. पण मला त्यांचे लेखन खूप अलिप्त वाटते (चांगल्या अर्थाने अलिप्त. सगळ्यात जीव तोडून लिहीलेले म्हणजे धामापूर आणि अर्थात काही लोकांबद्दल - विशेषतः आई, वडिल). कदाचित वयापरत्वे आलेला अलिप्तपणा असावा. परत वाचायला हवे.

खूप उत्कट आणि सुंदर प्रकटन! वर म्हटल्याप्रमाणेच आता पुन्हा एकदा आहे मनोहर तरी वाचेन.