ताज्या घडामोडी । फेब्रुवारी २०२३
अर्थसंकल्पातील "अर्थाशी" थेट संबंधित नसलेल्या या दोन बातम्या
पॅन कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता
एआइ विकसन केंद्र निर्मितीची घोषणा
अर्थचर्चेसाठी काही उपयुक्त दुवे:
केंद्रीय अर्थसंकल्प अधिकृत दुवा
केंद्रीय अर्थसंकल्प विकिपान
भारत आर्थिक सर्वेक्षण विकिपान
अडाणी चर्चेचे मिपापान
---
१ फेब्रुवारी हा हिजाब दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यासंबंधित हे भारतातील दुवे:
हिजाब हवा
हिजाब नको
हिजाब हे काफिर स्त्रियांना मुस्लिम बनवण्याचे साधन
हिजाबबद्धल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: मिपापान
इराणी स्त्रियांची हिजाबविरोधी निदर्शने: विकिपान
---
अवांतरः वरील लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली आहे.
---
अती-अवांतरः आंतरजालावर कोणत्याही बातम्या शोधल्यावर प्रिंट वायर एनडीटीव्ही टाइम्स लोकसत्ता मटा वगैरे संस्थळे प्रामुख्याने दिसतात. पांचजन्य, ऑर्गनाइझर, तरुण भारत वगैरे संस्थळे दिसत नाहीत. (संघप्रणीत पक्षाचे सरकार केंद्रांत सत्तेत येऊन सलग नऊ वर्षे / एकूण पंधरा वर्षे होत आहेत.)
In reply to खलिस्तान चळवळ पुनरूज्जीवन आणि by श्रीगुरुजी
In reply to कालची दिल्ली by धर्मराजमुटके
In reply to एका वर एक फ्री सोमरस अर्पित by विवेकपटाईत
In reply to नोकिया चा नवा लोगो by धर्मराजमुटके
In reply to केजरीवाल मुंबईत by चंद्रसूर्यकुमार
In reply to युट्यूब व्हिडिओ by चंद्रसूर्यकुमार
In reply to एकदा नव्हे, दोनदा... by mayu4u
In reply to खरंय by यश राज
In reply to खरंय by यश राज
In reply to मुळात शिवसेना हा मराठी बाणा by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे युती झाली तेंव्हा by रात्रीचे चांदणे
In reply to म्हणजे युती झाली तेंव्हा by रात्रीचे चांदणे
आपले सगळे पत्रकार आणि सगळे राजकीय विश्लेषक मात्र सेनेच्या जीवावर भाजपा राज्यात पसरला हेंच सांगत आलेले आहेत.एखादी खोटी गोष्ट रेटून रेटून सांगितली तर ती खरी वाटायला लागते हे गोबेल्सचे तंत्र या पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांना चांगलेच अवगत आहे. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनसंघाचे चार खासदार निवडून आले होते. त्यापैकी दोन जागा होत्या उत्तर प्रदेशातील (बलरामपूरमधून अटलबिहारी वाजपेयी आणि आणखी एक जागा) तर उरलेल्या दोन जागा होत्या महाराष्ट्रातील (तत्कालीन मुंबई प्रांत)- रत्नागिरीतून प्रेमजीभाई असर आणि धुळ्यातून उत्तमराव पाटील. ज्या काळात काँग्रेसच्या नावावर दगडही निवडून यायचा त्या काळात दोन लोकसभेच्या जागा जिंकणे ही नक्कीच मोठी कामगिरी होती. तेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता. नंतरच्या काळात जनसंघाने लोकसभेची जागा महाराष्ट्रातून जिंकली नाही पण विधानसभेत काही जागा अगदी हक्काच्या असल्यासारख्या जनसंघ जिंकत असे. सुरवातीच्या काळात पुण्यातून रामभाऊ म्हाळगी आणि शेजारी मावळमधून कृष्णराव भेगडे होतेच. नंतरच्या काळात कोकणातून श्रीधर नातू, अप्पासाहेब गोगटे, मुंबई-ठाण्यातून राम नाईक आणि राम कापसे, मराठवाड्यातून गोपीनाथ मुंडे वगैरे आमदार अगदी नेहमी जिंकत असत. १९८० मध्ये पूर्वाश्रमीचा जनसंघ भाजप नावाने आल्यावर विधानसभा निवडणुकीत १२ आणि १९८५ मध्ये १६ आमदार होते. त्याउलट शिवसेनेने १९९० पूर्वी केवळ चार विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्या होत्या १९७० च्या पोटनिवडणुकीत परळमधून वामनराव महाडीक, १९७२ मध्ये गिरगावमधून प्रमोद नवलकर, १९८५ मध्ये माझगावमधून छगन भुजबळ आणि १९८७ च्या पोटनिवडणुकीत पार्ल्यातून रमेश प्रभू. मग महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला मोठे केले हे म्हणणे कितपत तथ्याला धरून आहे? तरीही तसे कोणाला वाटत असले तरी अशा लोकांना पुढील प्रश्न पडत नसतात त्यामुळे त्यांची उत्तरे द्यायचा काही संबंधच नाही. १. जर शिवसेनेने भाजपला मोठे केले असेल तर मग १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबई मध्य उत्तर मतदारसंघातून मनोहर जोशी आणि मुंबई मध्य दक्षिण मतदारसंघातून वामनराव महाडीक यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावरून निवडणुक का लढवली होती? २. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कधी मिळाले? ३. १९८५ मध्ये छगन भुजबळ कोणते चिन्ह घेऊन जिंकले होते? ४. १९८५ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने १७५ पैकी ७० जागा जिंकल्या होत्या (म्हणजे ते पण पूर्ण बहुमत नव्हते). त्यावेळी वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये शिवसेना उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे का घ्यावी लागली होती? त्याकाळी प्रचारासाठी भिंती रंगवायचे आणि महापालिका निवडणुकीत एक रस्ता एका वॉर्डात आणि त्याच्याच शेजारचा रस्ता दुसर्या वॉर्डात असू शकतो. अशावेळी भिंती रंगविणार्या कंत्राटदाराला शेजारच्या वॉर्डांमध्ये शिवसेना उमेदवारांची चिन्हे वेगळी असतील तर ती काळजी घेऊन भिंती रंगवाव्या लागत होत्या. ते का? तेव्हा धनुष्यबाण कुठे गेला होता? ५. शिवसेनेचे तथाकथित बालेकिल्ले होते गिरणगाव आणि ठाणे. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गिरणगाव (परळ-शिवडी-एलफिस्टन रोड- प्रभादेवी) मधून वामनराव महाडीक आणि ठाण्यातून सतीश प्रधान या शिवसेना उमेदवारांनी त्यांचे डिपॉझिट तरी वाचवले होते का? त्याचवेळी मुळची जनसंघाची पार्श्वभूमी असलेले रामभाऊ म्हाळगी, सुब्रमण्यम स्वामी आणि राम जेठमलानी हे जनता पक्षाचे उमेदवार लोकसभेवर निवडून गेले होते. तेव्हा लोकसभेची जागा जिंकायच्या जवळपास तरी शिवसेना होती का? ६. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे चार खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले. त्यापैकी केवळ एक- मुंबई मध्य उत्तर मधून विद्याधर गोखले हेच शिवसेना उमेदवार म्हणून लढले होते पण उरलेले तीन विजयी उमेदवार- मुंबई मध्य दक्षिणमधून वामनराव महाडीक, औरंगाबादमधून मोरेश्वर सावे आणि हिंगोलीमधून अशोक देशमुख या उमेदवारांचा उल्लेख अपक्ष उमेदवार म्हणून का आहे? https://eci.gov.in/files/file/4120-general-election-1989-vol-i-ii/ वर निवडणुक आयोगाचे अधिकृत निकाल उपलब्ध आहेत तिथून खात्री करून घेता येईल. असो.
In reply to गोबेल्सिअन प्रचार by चंद्रसूर्यकुमार
In reply to गोबेल्सिअन प्रचार by चंद्रसूर्यकुमार
In reply to गोबेल्सिअन प्रचार by चंद्रसूर्यकुमार
४. १९८५ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने १७५ पैकी ७० जागा जिंकल्या होत्या (म्हणजे ते पण पूर्ण बहुमत नव्हते).
त्या निवडणुकीत सेनेने १७० पैकी ७५ जागा जिंकल्या होत्या. अर्थात बहुमत नव्हतेच. इतक्या जागा जिंकण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मदत केली होती.
मार्च १९८३ मध्ये वसंतदादा पाटील दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले व मार्च १९८५ मधील विधानसभा निवडणुकीत पुलोदचे कडवे आव्हान मोडून त्यांनी १६२ जागा जिंकून कॉंग्रेसला बहुमत मिळवून दिले होते. परंतु राजीव गांधींच्या दृष्टीने आता त्यांची गरज संपली होती. त्यांच्या जागी बळीराम हिरेंना आणण्याची योजना होती. परंतु वसंतदादांनी धूर्त राजकारण खेळून विधानसभा निवडणुकीत बळीराम हिरेंना उमेदवारी मिळून दिली नाही. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसून नाशिक जिल्ह्यातील सर्व १४ जागा कॉंग्रेस हरली होती. मुंबई शहराचे तत्कालीन पक्षाध्यक्ष मुरली देवरा सुद्धा वसंतदादांच्या विरोधात होते. एप्रिल १९८५ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजीव गांधींनी उमेदवार निवडीसाठी मुरली देवरांना सर्वाधिकार दिले होते व त्यांनी बहुसंख्य अमराठी उमेदवार दिले होते. त्याविरुद्ध आरडाओरडा झाल्यानंतर आम्ही १७० पैकी ५५ जागी मराठी उमेदवार दिले आहेत अशी सारवासारव देवरांनी केली होती. मराठी माणसांवर कॉंग्रेस अन्याय करीत आहे असे एका पत्रकाराने पत्रकार परीषदेत वसंतदादांना सांगितल्यावर ते म्हटले होते की तसं असेल तर मुंबईतील मतदारांनी कॉंग्रेसला मत देऊ नये. या वाक्याचे प्रचंड पडसाद उठून त्याचा फायदा सेनेला झाला होता व १७० पैकी सेनेला ७५ जागा मिळाल्या होत्या. अर्थात मुरली देवरांना तडाखा देण्यासाठी वसंतदादांनी सेनेला गुपचूप मदतही केली होती. नंतर पुन्हा एकदा वसंतदादांना घालविण्यासाठी राजीव गांधींनी जून १९८५ मध्ये राज्याध्यक्ष पदावर प्रभा राव यांना आणले. त्या वसंतदादांंच्या विरोधक होत्या. त्यामुळे वसंतदादा चिडले होते. आपल्याला विश्वासात न घेता राज्याध्यक्ष पदावर प्रभा राव आणल्याचे कारण सांगून वसंतदादांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. म्हणजे अवघड निवडणूक जिंकून ३ महिन्यातच वसंतदादांनी राजीनामा दिला कारण त्यांची सातत्याने कोंडी करण्यात येत होती.
याचीच पुनरावृत्ती जानेवारी १९९१ मध्ये झाली. १९८८ मध्ये शरद पवारांना परत मुख्यमंत्री पदावर आणल्यानंतर मार्च १९९० मध्ये भाजप-सेना युतीचे आव्हान मोडून काढून पवारांनी कॉंग्रेसला १४१ जागांवर विजय मिळवून देऊन सत्ता राखली होती. त्यानंतर त्यांची गरज संपल्याने राजीव गांधींनी त्यांना घालविण्याचै प्रयत्न सुरू केले. जानेवारी १९९१ मध्ये सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख व अजून दोन मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन पवार पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचे आरोप केले व पवारांना हटविण्याची मागणी केली. विठ्ठलराव गाडगीळ, रामकृष्ण मोरे, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब विखे पाटील हे सुद्धा पवारांच्या विरोधात होते. परंतु पवारांनी चातुर्याने पक्षातील बहुसंख्य आमदार आपल्या पाठीशी उभे करून मुख्यमंत्रीपद वाचवून बंड मोडून काढले. नंतर १९९१ मधील लोकसभा निवडणुकीत विठ्ठलराव गाडगीळ, १९९५ मधील विधानसभा निवडणुकीत विलासराव देशमुख, पतंगराव कदम, मधुकरराव चौधरी, चिमणराव कदम अश्या अनेक पक्षांतर्गत विरोधकांना हरवून दाखविले. In reply to ४. १९८५ च्या मुंबई महापालिका by श्रीगुरुजी
In reply to गोबेल्सिअन प्रचार by चंद्रसूर्यकुमार
एखादी खोटी गोष्ट रेटून रेटून सांगितली तर ती खरी वाटायला लागतेखरंय...! बाकी, आम्ही शिवसेनेने भाजपाला मोठे केले असेच मानत राहू. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
In reply to खरं आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मानत रहा... by mayu4u
In reply to व्यवस्थापनाच्या विनंतीला मान देऊन by mayu4u
In reply to Congress leader Pawan Khera by डँबिस००७
In reply to Congress leader Pawan Khera by डँबिस००७
पवन खेडाला अटक करताच अभिषेक मनु सिंघवी सुप्रिम कोर्टात जाउन याचिका दाखल करतात.आणि भाजपावाले मात्र नुपूर शर्मा, राजा सिंग (आणि इतर दीडेकशे हिंदू?) आदींचा बळी देतात.
पवन खेडा हे काँग्रेस नेते आणि प्रवक्ते आहेत हे कळल्यावर मा सु. को. काही मिनीटात पवन खेडाला रिलीफ देतात, तसेच ईतर कोर्टांना पवन खेडाला अटक न करण्याची ताकीद देतात.भाजपच्या नुपूर शर्मांना मात्र तेच मा सु. को. जिभेला लगाम घाला अशी ताकीद देतात.
सु. को. सामान्य माणसाला असा न्याय देईल ?आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लांडग्यांपुढे ढकलून देणारा भाजपासारखा पक्ष वर्षानुवर्षे केंद्रात आणि अनेक राज्यांत सत्तेत असताना त्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, समर्थक, मतदार, यांनाच कधी न्याय मिळाला नाही तर सामान्य माणसांचं काय? गझवा ए हिंद २०४७ अंतर्गत ते नाहीतरी मरणारच आहेत, नाही का?
कॉंग्रेसचे नाव घेतल्यावर ह्यां सरकारी बाबुंची सु. को.ची चड्डी ओली का होते ?केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.
In reply to सहमत आहे by वामन देशमुख
In reply to गेल्या काही काळात टीव्हीवर by गवि
In reply to दुर्दैवाने श्रुती मराठे, सई by श्रीगुरुजी
In reply to आणि हिंदीत अजय देवगण, अन्नू by गवि
दिल्लीत शेतकरी आंदोलनात ह्याच