आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली.
मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले.
एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले.
आता १० महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.
वाचने
30442
प्रतिक्रिया
265
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही म्हणता ते पटले आहे
In reply to मी वानखेडेंची नोकरी घालविणार, by श्रीगुरुजी
नवाब मलीकने भाजपचा डाव समीर
In reply to ऑ! by जेम्स वांड
अखेर नवाब मलीक जिंकले.
In reply to नवाब मलीकने भाजपचा डाव समीर by काड्यासारू आगलावे
साहेब काहीही करू शकतात असे बडबडणाऱ्या लोकांसाठी साहेब स्वतःच्या मंत्र्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाहीत हि वस्तुस्थिती स्वीकारणे फार क्लेशदायक आहे
त्यांचे जावई तर ९ महिने तुरुंगात होता आता आपल्या विरुद्धचा खटला मागे घेण्यासाठी तो झगडतो आहे. बाकी मलिक यांनी मी वानखेडेंची नोकरी घालविणार, मी वानखेडेंना तुरूंगात पाठविणार अशी दर्पोक्ती केली होती तसे काहीही होणार नाही कारण वानखेडे महाराष्ट्रात नाहीत त्यामुळे त्यांना खोट्या प्रकरणात गोवणे आता तितके सोपे राहिलेले नाही. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध खटला करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध केंद्र सरकारची परवानगी लागते ती २०२४ पर्यंत नक्की मिळणार नाही आणि बहुधा २०२९ पर्यंत सुद्धा मिळणार नाही. तेंव्हा अखेर नवाब मलीक जिंकले. नवाब मलीकने भाजपचा डाव समीर वानखेडेची कुंडली काढून ऊधळून लावला असली बिनबुडाची विधाने करताना आपण आपले अज्ञान आणि पूर्वग्रह आणि द्वेष जाहीर करत आहात. तेंव्हा शिका आणि मोठे व्हा. वाढदिवसाच्या शुभेच्छात्यांना खोट्या प्रकरणात गोवणे
In reply to अखेर नवाब मलीक जिंकले. by सुबोध खरे
त्यांना खोट्या प्रकरणात गोवणेप्रकरण खोटो नव्हते म्हणून तर भाजपला तातडीने त्याना ह्याप्रकरणातून काढून टाकावे लागले. नी नंतर चेन्नई ला हलवावे लागले. भाजप नेत्यांच्या तोंडातून शब्द फूटत नव्हता ई तकी तडाखा मलीकांनी दिला होता. बाकी मलिंकांनी आर्यन खान बाहेर काढून दाखवला. भाजपच्या हातात धुपाटणे आले. मलिकही वानखेडेंच्या नोकरीच्या बदल्यात बाहेर येतील. एकंदरीत ते जिंकले असेच म्हणावे लागेल.असली बिनबुडाची विधाने करताना आपण आपले अज्ञान आणि पूर्वग्रह आणि द्वेष जाहीर करत आहात. तेंव्हा शिका आणि मोठे व्हा. वाढदिवसाच्या शुभेच्छाबिनबुडाची विधाने आपण करत आहात डाक्टर. आपले भाजप प्रेम समजू शकतो पण सत्य परिस्थीती स्विकारण्याची ताकद ठेवा. त्यासाठी चांगल्या डाॅक्टर ला भेटा. बरे होण्यासाठी शुभेच्छा.पडलो तरी नाक वर आहे
In reply to त्यांना खोट्या प्रकरणात गोवणे by काड्यासारू आगलावे
बाकी मलिक जिंकूनही तुरुंगातच
In reply to पडलो तरी नाक वर आहे by सुबोध खरे
बाकी मलिक जिंकूनही तुरुंगातच आहेतमलिक वेगळ्या प्रकरणात तूरूंगात आहेत. नी भाजप वर थोडसं “राष्ट्रहीत” फेकलं की भूजबळांसारखे बाहेर येऊन भाजपेयींच्या नाकावर टिच्चून पुन्हा मंत्रीपद सांभाळतील.(महा वसुली आघाडी असल्याने) निर्लज्जपणे मंत्रिपदावर आहेतमविआ आहे म्हणून तुरूंगात तरी आहेत ते भाजप सरकार असतं तर “जेलात जाता की भाजपात येता?“ ह्या तत्वावर ते भाजपत दिसले असते किंवा “राष्ट्रहीत” पुरवून तोडीपाणी करून “क्लिनचीट” तरी मिळवली असती. हा महाराष्ट्र आहे भाजपशासीत बिहार नाही. वानखेंडेंना तातडीने हिया प्रकराणातून बाहेर काढून चेन्नईला पळवावं लागलं तसेच आर्यन खानही सूटला. मलिकांना खान सोडवायचा होता तो सूटला बोनसमध्ये वानखेडेंची ट्रान्सफरही झाली. :) त्यामूळे मलीक जिंकले भाजप हरली :)त्या काळात शाहरुख दिल्लीला
In reply to आर्यनला पकडल्यानंतर नवाब by श्रीगुरुजी
त्या काळात शाहरुख दिल्लीला जाऊन गुपचूप मोदी-शहांना भेटल्याचेही वाचले होते.छान. त्यावेळी आर्यन प्रकरणात अनेक मोठमोठे लोक सापडतील वगैरे वल्गना झाल्या होत्या. पतंग ऊडवून सलमान सूटला. आता शाहरूख सूटला. मोदीजींची लिला अगाध आहे. त्यांचा आशिर्वाद घेतला की कोर्टातून निर्दोष मूक्तता होते किंवा आरोपपत्रातून नाव वगळले जाते.बरे झाले कसाब ला काॅंग्रेसनेत्याच वेळी लटकवलं नाहीतर त्यानेही मोदीजींचे आशिर्वाद घेतले असते.असे झाले असते खरे
In reply to त्या काळात शाहरुख दिल्लीला by काड्यासारू आगलावे
महत्त्वाकांक्षी विरार-अलिबाग मार्गिकेसाठी पाच हजार झाडांवर कुऱ्ह
तेलाचे अर्थकारण
आर्यन खान वर आरोप आणि अटक.
अविनाश भोसले
औरंगजेब के राज में तोड़े गए थे 1000 मंदिर, इन जगहों पर बनाई गई ह
ही बातमी जास्त महत्वाची आहे
राज्यसभा निवडणुकीसाठी
आता,
In reply to राज्यसभा निवडणुकीसाठी by श्रीगुरुजी
गोव्यात बिफ कमी पडू गेणार
In reply to आता, by मुक्त विहारि
चिदंबरम
In reply to राज्यसभा निवडणुकीसाठी by श्रीगुरुजी
हा प्रतापगडी सुद्धा तितकाच
In reply to चिदंबरम by चंद्रसूर्यकुमार
विधानपरीषदेवर कोथरूडच्या
In reply to हा प्रतापगडी सुद्धा तितकाच by श्रीगुरुजी
प्रतापगडी
In reply to हा प्रतापगडी सुद्धा तितकाच by श्रीगुरुजी
काँग्रेसमध्ये असल्याने तो
In reply to प्रतापगडी by चंद्रसूर्यकुमार
काँग्रेसमध्ये असल्याने तो चांगला* असायची शक्यता तशी फारच कमीविखे पाटील, नारायण राणे, कृपाशंकर, हे चांगले की वाईट? का भाजपात आल्यामूळे आता त्यांना चांगले म्हणावे?हा अत्यंत भडक व वादग्रस्त
In reply to प्रतापगडी by चंद्रसूर्यकुमार
संजय राउत काही फार वेगळे
In reply to चिदंबरम by चंद्रसूर्यकुमार
“ईडी” ला न घाबरता भाजपवर थेट
In reply to संजय राउत काही फार वेगळे by विजुभाऊ
हायला
In reply to “ईडी” ला न घाबरता भाजपवर थेट by काड्यासारू आगलावे
पंजाबमधे आम आदमी पार्टीचे
लगेच सरकारला दोष. नावडतीचे
In reply to पंजाबमधे आम आदमी पार्टीचे by प्रसाद_१९८२
संशयाला वाव आहे....
In reply to पंजाबमधे आम आदमी पार्टीचे by प्रसाद_१९८२
मुंबई पाकव्याप्त कश्मार
सुप्रिया सुळे यांनी घरी जाऊन
राज्य सभेसाठी
कुतुबमीनार बद्दल एक लेख मिळाला ....
तेया पेक्षा फक्त मतांसाठी
In reply to कुतुबमीनार बद्दल एक लेख मिळाला .... by मुक्त विहारि
दुर्दैवाने, या विधानाशी शतशः सहमत.
In reply to तेया पेक्षा फक्त मतांसाठी by काड्यासारू आगलावे
मस्जिदच्या बाबतीत, महात्मा गांधी, यांचे विचार ....
तरूण भारत, पांश्चजन्य मध्ये
In reply to मस्जिदच्या बाबतीत, महात्मा गांधी, यांचे विचार .... by मुक्त विहारि
5 दिवसात दुसरी घटना; धर्म परिवर्तनासाठी दबाव, तरुणीचे आक्षेपार्ह
कर्नाटकात भाजप सरकार असल्याने
In reply to 5 दिवसात दुसरी घटना; धर्म परिवर्तनासाठी दबाव, तरुणीचे आक्षेपार्ह by मुक्त विहारि
भयंकर आहे हे
In reply to 5 दिवसात दुसरी घटना; धर्म परिवर्तनासाठी दबाव, तरुणीचे आक्षेपार्ह by मुक्त विहारि
दोन प्रकार
In reply to 5 दिवसात दुसरी घटना; धर्म परिवर्तनासाठी दबाव, तरुणीचे आक्षेपार्ह by मुक्त विहारि
मोदींवर टिका केली म्हणून
पुढचा मुख्यमंत्री
नवीन बातमी
रस्त्यावर पडलेली प्रत्येक
In reply to नवीन बातमी by जेम्स वांड
आपण काहीही केले तरी ते जनता
In reply to रस्त्यावर पडलेली प्रत्येक by श्रीगुरुजी
चंसुकू ह्यांच्या
In reply to रस्त्यावर पडलेली प्रत्येक by श्रीगुरुजी
बदल
२०२१-२२ या आर्थिक वर्षात
सरकारने गंभीर झाले पाहिजे
कचरे बुवा
In reply to सरकारने गंभीर झाले पाहिजे by sunil kachure
काँग्रेसच्या नेत्यांना यंग
समन्स टाळण्याची तयारी पण सुरू
In reply to काँग्रेसच्या नेत्यांना यंग by विजुभाऊ
समन्स टाळण्याची तयारी पण सुरू
In reply to काँग्रेसच्या नेत्यांना यंग by विजुभाऊ
सरकारी यंत्रणा