आप की बदमाशियोंके....
In reply to चिगो, थोडं मतांतर होईल पण पाहा : by संजय क्षीरसागर
In reply to एकाला एक न्याय by विकास
केजरीवालांच्या हट्टापायी त्याला सक्तीची असेल पण पगारी रजेवर पाठवण्यात आले - जो पर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत.Are you joking? जर SHO निर्दोष असता तर केजरीवालांना कोण विचारतो? गृहमंत्री स्वतःच त्याच्या पाठीशी उभे राहिले असते. आणि केजरीवालांचा उपद्रव नको म्हणून चवकशी करायला ते तयार झाले असतील तर एका निर्दोष वरिष्ठ अधिकार्याचं नितीधैर्य खच्ची करण्याचा त्यांना काय अधिकार आहे? आणि इतका निर्दोष आणि स्वाभिमानी अधिकारी त्यांच्यावर चारित्र्य हननाची फिर्याद केल्याशिवाय गप्प बसेल का? आणि हा धोका लक्षात न येण्या इतके शिंदे अपरिपक्व आहेत का?
In reply to हे कुठे सिद्ध झाले आहे? by संजय क्षीरसागर
In reply to मला वाटले by विकास
In reply to सुशील कुमार शिंदे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते? by संजय क्षीरसागर
In reply to हुरळून गेले नाही? by हतोळकरांचा प्रसाद
In reply to दादा, by संजय क्षीरसागर
In reply to दादा, प्रतिक्रया परत एकदा निट by हतोळकरांचा प्रसाद
In reply to आंदोलन संपवणं हि अपरिहार्यता होती ? by संजय क्षीरसागर
In reply to हे कुठे सिद्ध झाले आहे? by संजय क्षीरसागर
In reply to आय विश इट्स दॅट सिंपल. by अर्धवटराव
In reply to करेक्ट! by संजय क्षीरसागर
In reply to असा राजकीय फायदा बघण्यात केजरीवालांना सुतराम इंटरेस्ट नाही by अर्धवटराव
In reply to आता राजकारण प्रश्नाधिष्ठित होईल by संजय क्षीरसागर
In reply to एकाला एक न्याय by विकास
In reply to चिगो, थोडं मतांतर होईल पण पाहा : by संजय क्षीरसागर
पण याचा अर्थ केजरीवालनी स्वतःची प्रतिमा (इगो) मोठी करण्यासाठी धरणं धरलं होतं?माझे स्पष्ट मत सांगायचे झाल्यास, "होय".. त्यांची नजर २०१४च्या सार्वत्रिक निवडणूकीवर आहे कदाचित. (ज्यात चुकीचे काहीही नाही. :-) ) दिल्लीवाल्यांना आपल्या तडकाफडकी निर्णय क्षमतेचा, "इतर नेत्यांसारखे चुप न बसता आम्ही रात्रीपण तुमच्या मदतीला धावून येतो. पण केंद्रसरकार पोलिसांना पाठीशी घालतेय." हे दाखवायचे होते कदाचित.. पण फासे आपल्या विरोधात पडताहेत, हे कळल्यावर " सन्माननीय माघार" (?) घेतली..
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सक्तीनं रजेवर पाठवलेला SHO करप्ट नाहीये का?हे सिद्ध झालंय? की ह्याचेपण पुरावे आता डॉ. हर्षवर्धनांनाच द्यावे लागतील? ;-)
`पोलिसांच्या पहार्यात थंडीचा पुर्ण बंदोबस्त करून झोपण्यात स्टंटबाजी असेल' म्हणणं व्यक्तिगत रोष दर्शवतं.व्यक्तिगत रोष कसला? माझी त्यांची ओळखपण नाहीये. ;-) त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत जनतेच्या. त्या तुटल्या तर पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर जनविश्वास जिंकणारा नेता निर्माण व्हायला खुप वेळ लागेल. आणि म्हणूनच आता त्यांनी स्टंटबाजीऐवजी राजकीय परिपक्वता दाखवावी, एवढीच माफक अपेक्षा आहे.
आणि त्याही पुढे जाऊन :`त्यांना सरकार चालवणे किंवा लोकांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचा ईगो सुखावत "मी बघा किती निस्पृह, सच्चा माणूस आहे" हेच दाखवत बसण्यात रस आहे' ...असा निष्कर्ष काढणं, तर्क कितीही ताणला तरी पटण्यासारखं नाही.ओक्के, चालेल. Unlike "AAP" I believe in agreeing to disagree, in a democracy.. ;-)
In reply to "आप"आपला चष्मा.. by चिगो
त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत जनतेच्या. त्या तुटल्या तर पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर जनविश्वास जिंकणारा नेता निर्माण व्हायला खुप वेळ लागेल.तरी आपविरोधी चष्मा तुमच्या पहिल्या प्रतिसादातून दिसतो आहे. SHO भ्रष्ट आहे का नाही या मुद्यावर बराच उहापोह झालायं. आणि पार्टीबाबात मी शक्यता वर्तवू शकत नाही पण केजरीवालांच्या बाबतीत मी आशावादी आहे. तो दोन दृष्टीकोनांमधला फरक आहे ज्याचा निर्णय कालपटावर होईल.
In reply to चिगो, थोडं मतांतर होईल पण पाहा : by संजय क्षीरसागर
In reply to चिगो, मी केजरीवालांची न्यूज सतत ट्रॅक करत होतो by संजय क्षीरसागर
In reply to हे घ्या by विकास
In reply to सत्यवदे वचनाला by विकास
In reply to आणि आता हे किर्की एक्स्टेंशन भागातल्या लोकांच मत पाहा by संजय क्षीरसागर
In reply to वांशिकता... by विकास
अजूनही तुम्ही माझ्या सोमनाथ भारतींचे जे जाहीर वर्तन आहे ते योग्य आहे का या संदर्भात उत्तर देण्याचे टाळत आहात.त्याला मागेच उत्तर दिलंय (खाली पाहावे). शिवाय किर्की एक्स्टेंशन भागातल्या लोकांचं वक्तव्य पण वर दिलंय (जो सोमनाथ भारतींच्या धाडीचा दृष्य परिणाम आहे). आणि ज्याप्रमाणे शिंद्यांचं वक्तव्य अनजस्टीफायेबल आहे त्याचप्रमाणे सोमनाथ भारतींचं वर्तनही जस्टीफाय होत नाही
In reply to असे दिसते आहे की ते (रेसिस्ट वागणे) तुम्हाला मान्य आहे? by संजय क्षीरसागर
In reply to चिगो, मी केजरीवालांची न्यूज सतत ट्रॅक करत होतो by संजय क्षीरसागर
त्यांनी असा स्टँड घेतलेला निदान मी तरी पाहिला नाही.आता असे लिहिणाऱ्याने नक्की कोणता चष्मा घातला आहे? केजरीवालांचा अहंमन्यपणा बघून birds of same feather flock together हे म्हणतात हे खरेच आहे हे समजून येते :)
In reply to मला असं वाटतं की... by चौकटराजा
In reply to मला असं वाटतं की... by चौकटराजा
केजरीवालना घटना काय आहे ते शिकवायची आपल्याला गरज नाही. हेच वाकय केजरीवालना कायदा काय आहे ते शिकवायची आपल्याला गरज नाही. असही लिहिता येईलआता येथे दोन्ही वाक्यात केजरीवाल या नावाच्या ठि़काणी भारतातल्या सगळ्या चांगल्या वाईट आवडत्या नावडत्या माणसांची नाव ठेऊन पहा.सर्व आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याच 'आदर्श' अधिकार्यांच 'आदर्श' मंत्र्यांच 'आदर्श' मुख्यमंत्र्यांच नाव ठेऊन पहा आणि पुन्हा
In reply to प्रजासत्ताक दिनाचे नको इतके स्तोम का? by हुप्प्या
In reply to युएन चा संबंध नाही by विकास
In reply to खुलासा by हुप्प्या
१. जगाला आपली सामरिक शक्ति दाखविणे व विषेशतः आपल्या हितशत्रुना तिची जाणीव करुन देणे व धाक दाखविणे तसेच जागतिक स्तरावर आपली लष्करी पत / दबदबा निर्माण करणे. २. जनतेमध्ये सुरक्षा-दलाप्रति आदर, अभिमान व विश्वास निर्माण करणे, पर्यायाने जनतेमध्ये स्वदेशाबद्दल, स्वदेशीतन्त्राबद्दल व स्वबळाबद्दल आत्मविश्वास वाढविणे व आपला देशाभिमान अधिक उन्चाविणे. ३. झालेच तर आन्तरराष्ट्रीय शत्रास्त्र बाजारात आपली ग्राहकपेठ निर्माण करणे. इ. इ....असे असतील तर त्यामध्ये एव्हडे गैर ते काय ??? त्यावरच्या झालेल्या खर्चाचे एव्हढे विशेष काय घेउन बसलात ??? आपले आन्थरुण व पान्घरुण दोन्ही चान्गली मोठी आहेत याची खात्री बाळगा. हा देश तेव्ह्ढा तथाकथित गरीब वा दरीद्री नक्कीच नाही. विनोद१८
In reply to ....भारतीय सामरिक शक्तीचे प्रदर्शन...!!!! by विनोद१८
In reply to ....भारतीय सामरिक शक्तीचे प्रदर्शन...!!!! by विनोद१८
त्यावरच्या झालेल्या खर्चाचे एव्हढे विशेष काय घेउन बसलात ??? आपले आन्थरुण व पान्घरुण दोन्ही चान्गली मोठी आहेत याची खात्री बाळगा. हा देश तेव्ह्ढा तथाकथित गरीब वा दरीद्री नक्कीच नाही.
लाखाची गोष्ट !
१. अश्या सोहळ्यांचा आणि प्रदर्शनांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा जागतिक स्तरावर तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे अणि इतर अनेक प्रकाराने देशाला होतो. या संस्थापित आणि सर्वमान्य प्रकाराने देशाच्या प्रतिमेला (इमेज) होणारा फायदा इतर कोठल्याही जाहिरातबाजीवर जरी त्यापेक्षा १०० पट खर्च केला तरी होणे शक्य नसते, शिवाय इतर जाहिरातबाजीला बटबटीतपणाचे रुप येऊन हसे होऊ शकते ते वेगळेच.
३. परदेशातल्या वरिष्ठ राजकिय अधिकार्यांना अश्या कार्यक्रमाची आमंत्रणेही हा वरचा १ मधला संदेश "योग्य जागी" पोहोचविण्यासाठीच असतात. शिवाय दरवर्षी मुख्य पाहुणे म्हणून एखाद्या राष्ट्रनेत्याला आंमंत्रित केले जाते, तीही एक राजकिय खेळी /संदेश असतो... आमत्रित देशाला मैत्रीचा आणि शत्रुपक्षाला जरबेचा. उदाहरणर्थ जपानी पंतप्रधानांना आमंत्रण हे जपानशी दोस्ती आहे हे दर्शविते तितकेच तो चीनला "आम्हीही तुझ्याभोवती 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स' ह्या तुझ्याच नीतिचा फास आवळू शकतो" हा संदेश आहे.
२. लष्करी तयारीच्या अश्या प्रदर्शनाने देशातिल जनतेचे मनोधैर्य आणि देशाभिमान वाढवायलाही मदत होते. अश्या सार्वजनिक प्रदर्शनाअभावी केवळ राजकिय बडबड म्हणजे ट्रकच्या मागे "मेरा भारत महान" असे लिहिण्याप्रमाणे हास्यास्पद ठरते... वचनाला दृश्य साधनांची सबळ जोड आहे हे दाखवणे जास्त परिमाणकारक असते.
बर्याचदा आपल्या देशात सांपत्तिक दारिद्र्यापेक्षा वैचारीक आणि मानसिक दारिद्र्य फार मोठ्या प्रमाणात आहे हेच दिसते (दुर्दैवाने) :(In reply to +१,००,००० by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मुख्य म्हणजे अश्या काही by डॉ सुहास म्हात्रे
मुख्य म्हणजे अश्या काही कोटींचा खर्च मांडणार्या लोकांची मते हजारो कोटी भ्रष्टाचाराच्या बाबतीत बर्याचदा इतकी टोकदार नसतात !हे विधान भ्रष्ट सत्ताधार्यांना लागू होईल!
In reply to ते शक्तीप्रदर्शन आता होणारे हो by संजय क्षीरसागर
हे विधान भ्रष्ट सत्ताधार्यांना लागू होईल!
अजिबात नाही... हे वाक्य सामान्य जनतेलाच उद्द्येशून लिहिलेले आहे.
"राजकारणी = भ्रष्टाचारी" हे समिकरण कमीअधिक प्रमाणात खरे आहे हे आता राजकारणी लोक आणि पक्ष उघडपणे मान्य करताहेतच... कारण "निवडून येण्याची क्षमता = निवडणूकीचे तिकीट मिळण्याची पात्रता" हे सगळ्या पक्षांचे उघड धोरण आहे, हे तर वर्तमानपत्रातही छापून येत आहे. तेथे लोकोपयोगी कामे करण्याची क्षमता/लायकी नावाला पण विचारली जात नाही.
मात्र मतदारांना अजून पाच वर्षांत १०+ कोटी कमावणार्यांना "भारी माणूस" च्या ऐवजी "जनतेच्या पैशाचा चोर" म्हणण्याइतकी अक्कल आहे आणि ती ते वापरतात याचा काही पुरावा (एक दोन 'नि-जर्क' उदाहरणे सोडता) अजून तरी नाही, असा त्या वाक्याचा किमान आणि साधा-सरळ अर्थ आहे.
लैच इस्काटून सांगायला लावता राव... हुश्श्य !In reply to अजिबात नाही... by डॉ सुहास म्हात्रे
"भारी माणूस" च्या ऐवजी "जनतेच्या पैशाचा चोर" म्हणण्याइतकी अक्कल आहे आणि ती ते वापरतात याचा काही पुरावा (एक दोन 'नि-जर्क' उदाहरणे सोडता) अजून तरी नाहीती माहिती वापरण्यासाठी जे मतदान करावं लागतं त्यासाठी लायक उमेदवार नव्हता अशी आतापर्यंत परिस्थिती होती. आता ती बदलेल अशी आशा निर्माण झाली आहे.
In reply to मात्र मतदारांना अजून पाच वर्षांत १०+ कोटी कमावणार्यांना... by संजय क्षीरसागर
In reply to मुळात लायक उमेदवार नाही ही by डॉ सुहास म्हात्रे
जगात चांगल्या-वाईटाचा सामना नेहमीच बुद्धी आणि शक्तीचा जास्त प्रबळ संगम असेल त्या बाजूने लागतोयेस.
आता सुरुवात झाली असावी असा आशावाद करायला हरकत नाही. कारण "आप"ने बरेच काही दाखवून द्याचे आहे आणि त्यांचे विरोधक काही दुधखुळे नाहीत. असो, आशेवरच जग चालतय !आणि तो आशावाद माझ्याकडे आहे. केजरीवालमधे मला सचोटी दिसली म्हणून या लेखावर प्रतिसाद दिले. या देशाचं भलं व्हावं इतकीच प्रामाणिक इच्छा आहे. हेतू निखळ असेल तर विरोधकांची फिकिर करण्याचं कारण नाही. (या पॉइंटवर केजरीवालांशी तारा जुळल्यामुळे त्यांना सपोर्ट करतोयं!)
In reply to ते शक्तीप्रदर्शन आता होणारे हो by संजय क्षीरसागर
पण मुळात प्रश्न असा होता की आपल्याला शक्तीप्रदर्शनाची पडलीये का राज्याच्या सुव्यवस्थेची. दोन्हींची
दोन्हींची सारखीच आणि सतत गरज आहे. दोन्हीं उत्तम असण्यासाठी सतत एकाच वेळेस प्रयत्न चालू असले पाहिजेत. दुसरीला वगळून कोणी एक (एक्सक्लूजिव) अथवा एकामागोमाग एक करणे हे दोन्हीही पर्याय व्यावहारीक नाहीत.In reply to पण मुळात प्रश्न असा होता की by डॉ सुहास म्हात्रे
In reply to दोन्ही व्यवस्था उत्तम हव्यात यात वाद कुठे आहे? by संजय क्षीरसागर
In reply to म्हणजे तब्येत सांभाळताना नग्न by डॉ सुहास म्हात्रे
In reply to म्हणजे तब्येत सांभाळताना नग्न by डॉ सुहास म्हात्रे
म्हणजे तब्येत सांभाळताना नग्न व्हायला हरकत नाही असं म्हणायचय काय तुम्हाला !?तुम्हाला उदाहरण आणि शब्दशः काढलेला अर्थ इतपत फरक कळत असेल अशी समजूत होती. देशाचं संरक्षण आणि अंतर्गत सुव्यवस्था दोन्ही आवश्यक आहेत असं या आधी सांगितलं आहे. मी आग्रक्रमाबद्दल बोलत होतो. केवळ तुमच्याबद्दल आपुलकी आहे म्हणून तुमच्या लेवलला येऊन (कपड्याविना तब्येतीचे काय झाले असते ?) तुम्हाला निरुत्तर करत नाही.
In reply to +१,००,००० by डॉ सुहास म्हात्रे
In reply to उत्तरे by हुप्प्या
In reply to उत्तरे by हुप्प्या
In reply to खरंतर या प्रतिसादाला by डॉ सुहास म्हात्रे
In reply to प्रजासत्ताक दिनाचे नको इतके स्तोम का? by हुप्प्या
दिल्लीच्या स्थानिक प्रजेच्या सुरक्षेचा गळा घोटला तरी चालेलम्हणजे काय हो? काँग्रेसी मुख्यमंत्री असतांना "जनतेच्या सुरक्षेत असलेली ढिलाई" ही सरकारची चूक आणि "आप"च्या काळात सरकारची चूक? आणि खरंच केजरीवाल "जनतेच्या सुरक्षेबद्दल" लढत होते की आपल्या उतावळ्या कायदेमंत्र्याचा आणि स्वतःचा ईगो जपत होते? जो थोडाफार सरकारी अनुभव आहे त्यावरुन सांगतो, मालक.. जर रात्रीचे तमाशे करत बसण्याऐवजी जर कायदेमंत्र्यांनी "२४ तासात अमुकतमूक करा" असा आधिकारीक आदेश त्याच दिवशी किंवा दुसर्या दिवशी दिल्ली पोलिसच्या अधिकार्यांना दिला असता, तर झकत काम करावं लागलं असतं पोलिसांना.. पण मग हिरो कसे झाले असते, नाही? आण
एकाला एक न्याय