"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
वाचने
123337
प्रतिक्रिया
590
मिसळपाव
प्रतिक्रिया
___/\___
In reply to आवरा.. by चिगो
मी केजरीवालांकडून फक्त थोड्या राजकीय परिपक्वतेची अपेक्षा करतो?
In reply to आवरा.. by चिगो
अभिनंदन..
In reply to मी केजरीवालांकडून फक्त थोड्या राजकीय परिपक्वतेची अपेक्षा करतो? by संजय क्षीरसागर
ह्म्म्म
In reply to प्रजासत्ताक दिनाचे नको इतके स्तोम का? by हुप्प्या
..ह्म्म्म...!!
In reply to ह्म्म्म by अर्धवटराव
आर यु शुअर
In reply to ..ह्म्म्म...!! by विनोद१८
मला वाटतं की वरच्या
In reply to ..ह्म्म्म...!! by विनोद१८
+१
In reply to मला वाटतं की वरच्या by डॉ सुहास म्हात्रे
प्रजासत्ताक दिन परेड
+१
In reply to प्रजासत्ताक दिन परेड by माहितगार
+१
In reply to +१ by पैसा
काय संबंध?
In reply to प्रजासत्ताक दिन परेड by माहितगार
आप की पोलीस
आपच्या काही चुका होत असतील,
१. दिल्ली दोन प्रकारची आहे.
तुमचा प्रतिसाद विचार करायला लावणारा आहे
In reply to १. दिल्ली दोन प्रकारची आहे. by विवेकपटाईत
आम्ही इमानदार आहोत, हीच नारे
In reply to १. दिल्ली दोन प्रकारची आहे. by विवेकपटाईत
सोमनाथाचा तृतीय नेत्र
ऑ????
In reply to सोमनाथाचा तृतीय नेत्र by क्लिंटन
ऑ????
In reply to ऑ???? by प्यारे१
सतत राजकारण आणि फक्त राजकारण हीच आयुष्याची दिशा!
In reply to सोमनाथाचा तृतीय नेत्र by क्लिंटन
माझ्या मते हा ह्या ज्याच्या
In reply to सतत राजकारण आणि फक्त राजकारण हीच आयुष्याची दिशा! by संजय क्षीरसागर
अरविंद केजरीवाल.....
अत्यंत चुकिची तुलना आहे. नाझी
In reply to अरविंद केजरीवाल..... by वेताळ
!!
In reply to अत्यंत चुकिची तुलना आहे. नाझी by बंडा मामा
तुम्हाला माझ्या प्रतिसादातील
In reply to !! by प्रदीप
बिझार
In reply to तुम्हाला माझ्या प्रतिसादातील by बंडा मामा
ट्रोलिंग वगैरे मी करत नाही
In reply to बिझार by प्रदीप
नरेंद्र मोदींची तुलना एवढ्यात
In reply to अत्यंत चुकिची तुलना आहे. नाझी by बंडा मामा
+१
In reply to नरेंद्र मोदींची तुलना एवढ्यात by संपत
फरक
In reply to नरेंद्र मोदींची तुलना एवढ्यात by संपत
चिकाटी
In reply to फरक by विकास
त्यांच्या प्रतिसादाला लगेच
In reply to चिकाटी by क्लिंटन
च्यायला असे थोडक्यात आणि एकदम परफेक्ट प्रतिसाद बघितले की
In reply to त्यांच्या प्रतिसादाला लगेच by बंडा मामा
असहमत!
In reply to त्यांच्या प्रतिसादाला लगेच by बंडा मामा
वैयक्तिक हल्ला वगैरे काही
In reply to असहमत! by हतोळकरांचा प्रसाद
जाऊ द्या हो प्रसादराव. परत
In reply to असहमत! by हतोळकरांचा प्रसाद
तुमच्या ह्या प्रतिसादावरुन
In reply to जाऊ द्या हो प्रसादराव. परत by क्लिंटन
आभारी आहे
In reply to तुमच्या ह्या प्रतिसादावरुन by बंडा मामा
+१
In reply to त्यांच्या प्रतिसादाला लगेच by बंडा मामा
+१
In reply to चिकाटी by क्लिंटन
अहो त्यांनी केजारीवालांची
In reply to फरक by विकास
दंगली झाल्या तेव्हा गुजरात
In reply to अहो त्यांनी केजारीवालांची by संपत
हा विषय
In reply to अहो त्यांनी केजारीवालांची by संपत
त्या चर्चेचे फलित काय होते हे
In reply to हा विषय by विकास
.
In reply to त्या चर्चेचे फलित काय होते हे by बंडा मामा
म्हणजे त्या दृष्टीने चर्चा
In reply to . by विकास
फलित काय होते?
In reply to म्हणजे त्या दृष्टीने चर्चा by बंडा मामा
भाजप 'आप'ला विरोध करणे
In reply to फलित काय होते? by संजय क्षीरसागर
पोपट?
In reply to भाजप 'आप'ला विरोध करणे by संपत
दिल्लीत प्रचंड काँग्रेस
In reply to पोपट? by हतोळकरांचा प्रसाद
पोपट झाला म्हणजे 'हाथ आया,मुह
In reply to पोपट? by हतोळकरांचा प्रसाद
सत्तेच्या जवळ असतानाही
In reply to पोपट? by हतोळकरांचा प्रसाद
हसणं थांबला असेल तर पुढे चर्चा करू!!
In reply to सत्तेच्या जवळ असतानाही by संपत
तुम्हाला असे म्हणायचे आहे कि
In reply to हसणं थांबला असेल तर पुढे चर्चा करू!! by हतोळकरांचा प्रसाद
तुम्हाला असे म्हणायचे आहे कि
In reply to तुम्हाला असे म्हणायचे आहे कि by संपत
माझ्या `लेख अत्यंत उथळ आणि
In reply to फलित काय होते? by संजय क्षीरसागर
केजरीवाल दिल्लीत आणि स्कोर
तोंडघशी
प्रसाद हातोळकर!
सरजी, आपने और आआप ने तो हमारी
In reply to प्रसाद हातोळकर! by संजय क्षीरसागर
अॅक्टींग शिकवायला लागत नाही, दांभिक माणूस ती आपसूक करतो
In reply to सरजी, आपने और आआप ने तो हमारी by प्यारे१
लांबलचक प्रतिसादाबद्दल माफी असावी!
In reply to अॅक्टींग शिकवायला लागत नाही, दांभिक माणूस ती आपसूक करतो by संजय क्षीरसागर
संजय क्षीरसागर!
In reply to लांबलचक प्रतिसादाबद्दल माफी असावी! by हतोळकरांचा प्रसाद
दादा, तुमची लिंक `एकतास सोळा मिनीटं' आहे
In reply to संजय क्षीरसागर! by हतोळकरांचा प्रसाद
धन्यवाद!!
In reply to दादा, तुमची लिंक `एकतास सोळा मिनीटं' आहे by संजय क्षीरसागर
तीन महत्त्वाच्या घटना!
In reply to धन्यवाद!! by हतोळकरांचा प्रसाद
मोदींना चर्चेत कुणी आणलं
In reply to तीन महत्त्वाच्या घटना! by संजय क्षीरसागर
स्वतःकडे मुद्दा तर काही नाही पण
In reply to मोदींना चर्चेत कुणी आणलं by प्यारे१
>>> चोमडेपणाची सवयं जाईल तर
In reply to स्वतःकडे मुद्दा तर काही नाही पण by संजय क्षीरसागर