चार थेंब
लेखनविषय:
काव्यरस
चार थेंबांत संपेल
मग पाऊस तो काय,
चार शब्दांत मावेल,
मग माणसाचं मन ते काय,
संपलाही असता तो,
जर
प्रत्येक थेंबाला आभाळ मिळालं असतं,
मावलेही असते ते,
जर
प्रत्येक शब्दाला आयुष्य लाभलं असतं,
पण मग उरल्या थेंबांचं आणि शब्दांचं काय ?
-अभिजीत
वाचने
3241
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
आवडली!!
In reply to आवडली!! by जव्हेरगंज
खूप धन्यवाद
+1
अप्रतिम! आवडली..
In reply to अप्रतिम! आवडली.. by मन्या ऽ
खूप खूप आभार
In reply to अप्रतिम! आवडली.. by मन्या ऽ
खूप खूप आभार