मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(जगणं फक्त निमित्तमात्र)

नाखु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मग पुढे असं होतं की .. वाचण्यामधलं स्वारस्य विरत जातं. फडताळी पुस्तक, नवकोरं घडी न मोडता जागीच राहतं. वर्तमानपत्र फक्त हातचाळा उरतं.. बरेचदा न वाचताच आपसूक शिळं होतं पुस्तकांच्या आठवणी,आठवणीतली पुस्तकं होतात विसरायला.. आणि आभासी जग लागतं बागडायला याला ठेंगा त्याला ईंगा लागतात साठवायला.. स्वत्व लागतं आकसायला.. असं होऊ नये म्हणून भिडायचंच आयुष्याला.. चढ उतार हे निमित्तमात्र..

वाचने 6100 वाचनखूण प्रतिक्रिया 12

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नाखु 30/03/2019 - 20:17
नक्की चालेल. मोबाईलवरून टंकताना पुर्वपरीक्षण करेपर्यंत बाण सुटला सुद्धा!! नाखु पांढरपेशा