मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंत आणि आरंभ

विवेकपटाईत · · जे न देखे रवी...
जीर्ण-शीर्ण कातडी सर्प हा टाकतोच. त्यात शेषाने पृथ्वीला उचलून धरले आहे. जीर्ण कातडी टाकण्यासाठी पृथ्वीला समुद्रात बुडवावे लागेलच. माणसाच्या पाशवी कृत्यांमुळे पृथ्वीचा देह हि जीर्ण-शीर्ण झाला आहे. प्रलय पृथ्वीला पुन्हा नवीन चैतन्य मिळवून देणारा आहे... जीर्ण-शीर्ण कातडी शेषाने टाकली. प्रलय अमृतात धरती न्हाली. हिरव्या शालूत नववधू लाजली. प्रीतीचे गाणे नभी गुंजले. अंकुर चैतन्याचे पुन्हा प्रगटले.

वाचने 972 वाचनखूण प्रतिक्रिया 1