काजळरेषा
का भिरभिरते नजर तुझी?
ओलांडू नको रेषा काजळाची
वाटत नाही का भीती कोणा रावणाची
ठेव जाणीव लक्ष्मणाच्या वचनांची
नको देऊस कष्ट वनवासी रामाला
नको देऊस प्रश्न या समाजाला
अग्निदिव्य शेवटी तुलाच आहे
भूमीत जन्म अन भूमीतच शेवट आहे
राजेंद्र देवी
काव्यरस
वाचने
1054
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
धन्यवाद...
In reply to मस्त! by मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त
धन्यवाद...
In reply to मस्त by फिझा