लेखक कवि मनाचा यांनी बुधवार, 02/03/2016 22:44 या दिवशी प्रकाशित केले. देवा तुझ्या नामानं, मीपण गळलं बासुरीगत झाले मनं, रितं न् पोकळं तुझ्या फुंकरेने केले, स्वर हे मधाळं संगीतमय झाले सारे, जीवन सकळं काव्यरस अभंग लेखनविषय: कविता चारोळ्या वाचने 893 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया