काही चारोळ्या
कधी कधी बान्ध भावनान्चे
अचानक फुटतात
पण अश्रू मात्र
पापण्यान्तच गोठतात...
अचानक येणारा पाऊस
आणि नकळत येणार्या आठवणी
सरता सरत नाहीत
दोघेही चिम्ब भिजवून जातात
शरीराला अन मनालासुद्धा...
प्रेम व्यक्त करायला
का असतात, शब्दान्ची बन्धने ??
पुरेशी नसतातच का कधी
तुझ्या-माझ्या ह्रदयाची स्पन्दने ??
Taxonomy upgrade extras
मिसळपाव