मिपा कडून खेळाडूस मदत - प्रस्ताव
आत्ताच ही बातमी वाचली.
चार वेळा हिंदुस्तान श्री व दोन वेळा महाराष्ट्र श्री पटकवलेल्या सुहास खामगावकर या मराठमोळ्या पैलवानाला खुराकाला पैसे नाहीत.
अशा बातम्या वाचल्या की वेदना होतात. जगात देशाचे नाव उज्वल करण्याची क्षमता असणारे असे खेळाडू जागतीक स्पर्धे पर्यंत सुद्धा पोचत नाहीत हे आपले दुर्दैव.
आपल्या मुर्दाड व भ्रष्ट राजकारण्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण सुद्धा आपला खारीचा वाटा उचलावा असा विचार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या पैलवानाने नाव कमावले तर... किती समाधान मिळेल ना आपल्याला!
मिसळपाव