Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (२)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 13/09/2021 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
मनस्वी सिद्धार्थला विविध विषयातील शिक्षण घेण्याची आवडच होती असं म्हंटलं तरी चालेल. म्हणूनच तो केवळ ग्रॅज्युएट आणि पुढे एम. बी. ए. होऊन थांबला नव्हता; तर त्याने कायद्याचे शिक्षण देखील पूर्ण केले होते. सिध्दार्थला चित्रकलेची देखील खूप आवड होती.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - रुद्रेश्वर

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 13/09/2021 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify} .table-image {margin :0 2px 8px;}
श्रीगणेश लेखमाला २०२१
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. श्रीगणेशावर लिहायचं म्हटलं की त्याच्याबद्दलच्या असंख्य गोष्टी, कथा आपणास आठवत असतात. श्रीगणेशाच्या विविध कथा आपणास कायमच आवडत असतात.

भटकंती किल्ले कर्नाळा

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 13/09/2021 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
घरापासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या कर्नाळ्याला गेल्या काही वर्षांपासून एकदा तरी भेट दिली जाते. काही वेळा फक्त पक्षी अभयारण्यात फेरफटका तर काही वेळा किल्ल्यावर चढाई. गेल्या वर्षी करोना काळामुळे संधी हुकली पण सध्या अभयारण्यात जाण्यास परवानगी आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत थेट किल्ल्यापर्यंत मुसंडी मारली. किल्ल्याची ऐतिहासिक माहिती वगैरे गोष्टी मिसळपाववर पूर्वी आलेल्या आहेत तसेच जालावर सुद्धा माहिती आहेच. आज फक्त फोटोंमधून किल्ल्यापर्यंतची भटकंती. अभयारण्यात सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० पर्यंत येथे प्रवेश दिला जातो.

पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास

लेखक Kadamahesh5 यांनी सोमवार, 13/09/2021 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास "वार्ता विघ्नाची" म्हणजे अफजल खान विजापूरहुन निघाला. सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. ह्या गणेशोत्वाला इ.स.२०२१ साली ३४५ वर्ष पूर्ण होतं आहेत. समर्थे सुंदरमठी गणपती केला !

भारतीयांचे अपमानास्पद पराभव:- प्रकरण -१ खडकीची लढाई :- भाग - ३ (परिसमाप्ती)

लेखक kvponkshe यांनी रविवार, 12/09/2021 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
पेशव्याचे सेनानी विठ्ठल नरसिंह विंचूरकर (पानिपतावर झालेल्या लढाईतले ते विठ्ठल शिवदेव विंचूरकर वेगळे आणि हे वेगळे) हे ब्रिगेडियर स्मिथ च्या बरोबर काही दिवस होते. त्यांनी इंग्रजी फौजेतील शिस्त जवळून पहिली होती. त्यांनी पेशव्यास "इंग्रजांशी आता बिघाड न करण्याचा सल्ला दिला ". पण रावबाजीने तो ऐकला नाही. तरीहि विंचूरकर पेशव्याची आज्ञा मानून ससैन्य हजर झाले होते. गोविंदराव काळे या बारभाईतील तत्कालीन एकमेव हयात सेनानींचे म्हणणेही युद्धाच्या विरोधात होते. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास या पुस्तकात त्यांचे म्हणणे दिले आहे. " तूर्त इंग्रजांशी लढाईचा प्रसंग आणू नये.

चिजी - बटरी पिझ्झा.

लेखक टर्मीनेटर यांनी रविवार, 12/09/2021 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
चिजी - बटरी पिझ्झा. ग्रीन पिझ्झा सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य. (चार मिडीयम साईझ पिझ्झा साठी)
  • १ मध्यम आकाराचा कांदा
  • १० पाकळ्या लसूण
  • १.५ इंच आलं
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • थोडी कोथिंबीर
  • अर्धे लिंबू
  • १ टी स्पून मीठ
  • १.५ चिज क्युब्स (३० ग्रॅम)
  • ५० ग्रॅम अमूल बटर

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (१)

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 12/09/2021 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
चिरंजीवी चिरंजीवित्व म्हणजे नक्की काय असेल? काल मापन संपेपर्यंत जिवंत राहाणं; कालांता पर्यंत मृत्यू न येणं; म्हणजे चिरंगीजित्व असेल का? पण जरी मृत्यू येत नसला तरीही शरीर पेशींमध्ये सुक्ष्मगतीने का होईना पण बदल तर होत असतीलच ना?

श्री गणेश लेखमाला २०२१- जीवनसाथी

लेखक आजी यांनी शनिवार, 11/09/2021 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
माझा एक वर्गमित्र.तिसरी ते अकरावी एकाच वर्गात आम्ही शिकलो. त्यानं माझ्यासारखीच सत्तरी पार केलेली. बरेच दिवसात त्याचा फोन नव्हता. मेसेज नव्हता.ग्रुपवर पण मेसेज नाही. मला थोडी काळजी वाटली. मग मीच फोन केला. दोन,तीनदा. वेगवेगळ्या वेळी.